मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोन निरपराध मुलाच्या मृत्यू मागे आसारामबापुचा आहे असे न्यूज चैनल वाले porpogate करताय. आपल्याल काय वाटतेय यात काहि तथ्य आहे ?

अमितकुमार · · कौल

वाचने 1328 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विजुभाऊ 19/07/2008 - 13:03
बहुतेक हिन्दी न्युज चॅनल्स हे बालीश आहेत. सबसे तेज बद्दल तर बोलणे बंद केले आहे त्यांच्या मते न्यूज या माहिती देणार्‍या नसतात तर करमणुक करणार्‍या असतात. आसाराम बापू हेही तसेच एक बालीश प्रकरण निर्बुद्ध लोकांसाठी वेळ घालवण्यासाठे ते एक बरे साधन आहे. असल्या बालीश प्रकारांवर चर्चा हा बाष्कळपणा आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

सखाराम_गटणे™ 19/07/2008 - 13:56
विजुभाउ, जबरदस्त. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

बाजीरावाची मस्तानी 19/07/2008 - 17:47
कदाचित्..त्यात्...तथ्य हि असु शकते... चौकशि करयला काय हरकत आहे.. शेवटि..प्रश्न..२ निश्पाप जीवान्च्या...म्रुत्युचा आहे....

सुनिल जाधव 23/07/2008 - 01:36
आसाराम बापु भामटा आहे