चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी
“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.
“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.
“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.
“का ब्वॉ?”, नारुतात्या.
“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.
प्रतिक्रिया
असहमत!
:))
ओके!
:)
वाहवा वाहवा ... लजवाब ...
छानच!!
नाहीतर आभाळाकडे नजर परत