विसरू कसा तुला
नसे मी तेव्हडा गैरविश्वासू
तक्रार कशी करू आता
असली तरी नाहीस देत भासू
ही कविता बिलकुल सहज वाटत नाही हो... यमक जुळवण्यासाठी तुम्हाला खुप मोठी कसरत करावी लागली आहे हे लगेच लक्षात येतं... असो, स्पष्ट बोलल्याचा राग नसावा...
आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
नमस्कार सतीश गावडेजी,
स्पष्ट बोलण्यावर रागावून कसं चालेल.त्यातूनच वाचाकाची असली नाडी कळू शकते ना!
खरं सागू,मुळ कवितेचा आशय चुकून सुद्धा बदलू नये,
ते पाप आपल्या हातून होवू नये म्हणून कधीकधी यमकावर कोलांट्या उड्ड्या द्दाव्या लागतात.आणि जख्खड उर्दू शब्द अनेक अर्थ देवून जातात.अशावेळी यमक,आशय आणि कवितेची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी कधी कधी सुंदरतेला बळी द्दावं लागतं.
आपल्या सारख्या सुंदरतेच्या चोखंदळाना नाराज करावं लागतं.
शेवटी काय निर्मितीच वरचढ असते.त्याला मी तरी काय करूं?
"आयीझ बीहोल्ड धी ब्युटी"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
नाजूक
आभार
सामंत काका...
"आयीझ बीहोल्ड धी ब्युटी"