रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?
रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे..
इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत?
जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे?
महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे.. परंतु महाराष्ट्र वगळता मात्र अन्य प्रांतिय लोक रामरक्षा म्हणताना आढळत नाहीत..
असे का?
कुणी जाणकार असल्यास याबाबत काही खुलासा करावा..
जाता जाता (ह घ्या) -
भय्ये मंडळी जसे सर्रास रामचरीतमानस म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - श्रीराम, त्याच्या स्तुतिपर मात्र महाराष्ट्रात हमखास रामरक्षा म्हटली जाते..!
कदाचित राजसाहेबांना हे आवडणार नाही.. :)
असो..
तात्या.
प्रतिक्रिया
?
अर्थात
+१
ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये
राम आणि शाम दोन्ही
च्यायला असे आहे का! आम्हाला
असं आहे तर मग रामराज्य का
एवढंच कशाला, त्यांचं
रामरक्षा म्हणा की रामचरीत
माझ्या ओळखीचे कानडी लोक
Pagination