✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.

ग
गांधीवादी यांनी
गुरुवार, 09/30/2010 - 16:47  ·  लेख
लेख
गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला. तर बघूया काय निकाल लागला ते . रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल. ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही. सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन. संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23627 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

>>ते ती वाया घालविणार नाहींत

गांधीवादी
Tue, 10/12/2010 - 13:03 नवीन
>>ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो! सांगण्यास वाईट वाटते कि हि सुवर्ण संधी वाया गेली(घालविली).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

(विषय दिलेला नाही)

अविनाशकुलकर्णी
Sat, 10/02/2010 - 14:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

बातमी

अविनाशकुलकर्णी
Sat, 10/02/2010 - 14:15 नवीन
>
  • Log in or register to post comments

कसे काय

चिरोटा
Sat, 10/02/2010 - 23:01 नवीन
असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल
कसे काय? माझ्या माहितीप्रमाणे रामजन्म्भूमीचा मुद्दा वि. हिं. प.(जी मुख्यतः उत्तर भारतात कार्यरत आहे)ने १९८४ पासुन चालु केला होता.नंतर तो भाजपाने उचलून धरल्याने हा मुद्दा राजकिय होता. तेव्हा ह्याला विरोध राजकिय पद्धतीनेच होणार हे उघड होते.
  • Log in or register to post comments

समंजसपणा दाखविल्याने असे होईल.

सुधीर काळे
Sat, 10/02/2010 - 23:13 नवीन
समंजसपणा दाखविल्याने असे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

सब से बडे बेवकुफ तो हम लोग है

सद्दाम हुसैन
Sun, 10/03/2010 - 01:03 नवीन
सब से बडे बेवकुफ तो हम लोग है ऊई .. और ये राजनेता हमको और उल्लु बना रहे है उई !! क्या मजहब की लडाई लडने का ? आपस मे भाईचारा रखो और खुशी से जियो और जिने दो ! अल्लाह की भी यही इच्छा होगी और राम भगवान की भी ! अगर इन मुद्दो मे आपस मे लडो और भाईयोंका खुन बहाओ तो ये ना अल्लाह को मन्जुर होगा ना राम को.. ये ऐसे दावे लडे जाते है ६०-६० सालो तक इस पे राजनिती होती है येही सब से बडी शर्मनाक बात है उई ! मेरी बात समझे तो सोचो उई..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा