व्वा....!! एखाद्या देशाचा खराखुरा इतिहास घडतो तो अशा व्यक्तींच्यामुळे. मला अभिमान वाटतो की, याच ले.जन.थोरातसाहेबांची की ज्यांची निवड खुद्द युनोने शांतीदलाचे प्रमुख म्हणून केली होती. श्री.जयंत जी, म्हणतात त्याप्रमाणे कित्येक इंग्रजी चित्रपटात युद्धकैद्यांविषयी चित्रीकरण असते, पण फार थोड्यात तेथील सह्र्दय तुरुंगाधिकार्यांसंदर्भात दाखविले जाते, नाहीतरी बहुतांशी अधिकारी हे जुलूमीच असतात हेच प्रेक्षकांच्या मनी बिंबवले जाते.
तुम्ही लिहिलेला टोकियो ट्रॅफिकचा प्रसंग तर थक्क करणाराच आहे.
जनरल थोरातांच्यावरदेखील पुढे केव्हातरी लिहू या....हे देखील एक उपेक्षितच ठरले दिल्लीच्या बजबजपुरीत.
इन्द्रा
ख ल्ला स !
कुलकर्णी साहेबांनी सांगीतलेला किस्सा भारीच.
इंद्रदा वाचतोय रे. लेखन आणि फोटु सगळेच मस्तच.
अवांतर :- राजेश खन्ना भारतीयांच्या गळ्यातल्या ताईत होता हे वाचुन, 'ते' भारतीय कोण ? हि उत्कंठा जागृत झाली.
प्रतिक्रिया
ले.जन.थोरातसाहेब
लै भारी!!!
ख ल्ला स ! कुलकर्णी साहेबांनी
दोन्ही भाव आवडले
तहाची कलमे आणि सनावळ्या असल्या 'पकाऊ' इतिहासापेक्षा...
अप्रतिम लेख
एकदम दिलखेचक लेखन!
वाचते आहे.
पंखा...
लयी भारी सुरु आहे.
सॉलीड
अतिशय सुंदर व माहितीपुर्ण लेख.......