घ्या आता आत्तापर्यंत भगवद्गीतेवर खलबतं करून झाली . आता चक्क श्री कृष्णांच्या अस्तित्वावर शंका .
मृत्युंजय सहेब. एकदम बरोबर आहे आपण म्हणताय ते .
ज्या गोष्टी पुराव्यांनिशी दाखवता येतात त्यांना पुरावे मागणं योग्य आहे . प्रत्येक शास्त्राचे नियम असतात . एका शास्त्राचा नियम दुसर्याला लावता आला नाही तर त्याचं अस्तित्वच नाकारण मूर्खपणा आहे .
प्रतिक्रिया
घ्या आता आत्तापर्यंत