पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?).
पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे.
भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे.
पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒!
(आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांना क से काय सुचले दान करायला ?
आधी आपल्या विकासाकडॆ ध्यान द्या !! )
प्रतिक्रिया
अतिशय हिन आणि हिणकस प्रकार
हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो???
=)) काका हलक्याने घ्या हो.
वाह वाह !! असे ओरडून
लेह मधली ढग फुटी चिनच्या
अहो कळलं. चीनच्या बादल बम
"कळलं" असं म्हणेपर्यंत
उचलली जिभ लावली टाळ्याला
तेच ना? !! ?? ! ?
वक्त वक्त की बात...
पाकिस्थान / आय . ए . एस.
अहो आय. ए. एस. नव्हे हो....
भारतीय नोकरशाही
_/\_ उचला आता आम्हाला.
वैयक्तिक उत्तर
तुम्हाला प्लॅन्चेट करता येते
पाकिस्थान / आय . ए . एस.
आयला... ही बेनी कधी सुधारायची
पाकिस्तानात
हा हा!! मस्त.
मला वाटायचं काळेकाकाच फक्त
खुलासा.
मस्त आहे
+१
अतिशय शरमेची गोष्ट............
अहो, अशी भारत सरकारवर टिका
प्रशंसनीय
या अल्लाह ! दुसर्याचे वाईट
!!पाणी पाणी म्हणुन विदर्भातील