भारत सासणे, राजन गवस, आशा बगे हेही वाचनीय लेखक आहेत. राजन गवस यांचं कळप छान आहे.
सुभाष अवचट- स्टुडिओ
भानू काळे- बदलता भारत
संपादीत - बापलेकी
मीना प्रभूंची प्रवासवर्णने (आवड असल्यास)
विजय पाडळकरांची चित्रपट विषयक पुस्तके- नाव चाललेली आहे आणि आता नवीन आलेले गंगा आये कहां से.
प्रतिभा रानडेंची पाकिस्तानवरची नवी ताजी पुस्तके आली आहेत. १९४७ ते ७१ आणि बहुधा अशांत पाकिस्तान. याच विषयावर माधव गोडबोलेंचे फाळणीचे हत्याकांड.
बाकी आठवेल तशी सुचवेन.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
मला तर "शोभा डे" चं "स्टारी नाइट्स" च भाषांतर मला वाटतं .... भयंकर आवडलं होतं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
भारत
मला तर