बापरे!
दुसरा शेवट तर कापरं भरवून गेला.
पहिलाच ठिक आहे.
निलिमानं शशांकचे असले चाळे लपवण्यात अर्थ नव्हता.....निदान नेहा व मधू दिसल्यावर तरी त्याला बदडायला हवा होता.
शेवट दुसरा झाला असता तरी नंतर तक्रार करायला निलिमाला जागा नव्हती. जर ती मधूला हाताशी धरून शशांकपर्यंत पोहोचायचा विचार करू शकते तर तसच मधूही करू शकतो. नंतरच्या परिणामांना तोंड द्यायची तयारी पाहिजे पण!
रेवती
कन्फ्युज्ड तरीही स्वार्थी निलिमा चांगली रंगवलेय.
सहमत. लेखाचे शिर्षक हे जसे शशांकला लागू होऊ शकते तसेच वरकरणी साध्या वाटणार्या निलिमालापण लागू होते असे वाटले...
निलिमाच्या वर्तमानाचे आकलन आपल्या (भानसतैंच्या) चित्रणामूळे होऊ शकले. व्यक्तिमत्त्व (जे स्थल/कालापलिकडे (कक्षातीत) असावे) ते मात्र स्पष्ट झाले नाही. (स्त्रीच्या शारिरीक इन्स्टि़न्क्ट्सकडे समकालीन समाजाने दुर्लक्ष करावे असे नसतांना)
जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं........
अगदी योग्य शिर्षक...
कथा आवडली व त्यातील पहिला शेवटच आवडला,अर्थात दुसरा देखील घडु शकतो याची शक्यता आहेच.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
पहीला शेवट साफ चुकीचा वाटला. शशांकच्या तश्या वागण्यापूर्वी एकतर मधुला होकार द्यायला अजिबात तयार नव्हती [कारण तिच्या अपेक्षेत न बसणारा होता.] आता शशांककडून भ्रमनिरास झाल्यामुळे इतका चटकन इतका मोठा निर्णय? काही क्षणापूर्वीपर्यंत असलेला नकार तो होकार? म्हणजे असा प्रसंग घडू नये म्हणून करा तडजोड? हे म्हणजे मुलगी वयात येउ लागली रे लागली की लावून टाका लग्न विचारसरणीच झाली.
दुसरा शेवट डेंजर असला तरी एक लेख म्हणून पटण्यासारखा. तसेच एक चुकीचा निर्णय का ते वरच्या स्पष्टीकरणाचे समर्थन करणारा.
वाचकांना कुठला शेवट पचेल असा विचार करण्यापेक्षा लेखक म्हणुन तुम्हाला काय वाटते हे तुम्ही ठरवायचे.
आणी हो, तुमच्या कथेचे शीर्षक वाचून एका जेष्ठ मिपाकर सदस्याची आठवण झाली. प्रो. देसाई की जय हो!
भानसतै, कथा वाचनीय आहे. मधुविषयीच्या आपुलकीची कल्पना त्याच्या "...मधूने दोन्ही हात तिच्या बाजूने तिला स्पर्श न करता असे काही वेढले होते की इतर कोणाचाही धक्का तिला लागू नये" या वाक्यावरून आली होती पण निलिमाचे (निलिमा ही पौगंडावस्थेत इन्फॅच्युएशनने पछाडलेली अपरिपक्व षोडशा नसून स्वतःच्या पायावर उभी असलेली स्वतंत्र स्त्री आहे.) शशांकविषयीचे आकर्षण इतके उथळ कसे असू शकेल? हा प्रश्न वारंवार जाणवला.
वाचकांना कुठला शेवट पचेल असा विचार करण्यापेक्षा लेखक म्हणुन तुम्हाला काय वाटते हे तुम्ही ठरवायचे.
असेच. लेखक/ लेखिका म्हणून तुमचे स्वातंत्र्य वाचकांच्या हवाली करू नये. अभिव्यक्तिचा अधिकार (मालमत्तेच्या अधिकाराप्रमाणे किंवा त्यापेक्षा (नैतिकदृष्ट्या) सरस) सर्वस्वी आपला आणि आपलाच आहे.
तुमच्या कथेचे शीर्षक वाचून एका जेष्ठ मिपाकर सदस्याची आठवण झाली. प्रो. देसाई की जय हो!
हेच अगदी हेच. शीर्षक असेच. जग कोळून पिऊन सर्व ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यासारखे इकडचे एक ज्येष्ठ आणि (लिहिण्यात) जननशील (वराहापेक्षा अधिक) सदस्य (जे सध्या (क्लोनिंगमुळे (सव्यंग :))) लिहित नाहीत) लिहित असत त्यांची आठवण झाली.
आणी हो, ....
श्री टारझन, श्री राजकुमार (किंवा श्री हातजग) यांना भेटा. पौगंडावस्थेचा त्यांचा अनुभव जास्त ताजा आहे.
झकास कथा आहे :) आणखीन काय बोलू ?
बाकी श्री. अक्षय पुर्णपात्रे सारख्यांना त्यांच्या पौगंडावस्थेचा काळाच्या ओघात विसरंच पडला असेल , त्यांच्यासाठी ही कथा संजिवणी ठरावी.
मात्र दुसर्या प्रकारचा शेवट भारी आहे. पहिला अंमळ प्रेडिक्टेबल वाटतो. असो.
- श्री. भक्षय क्लिटोपात्रे
>> त्या दोघांचा हा बनाव होता हे नेहाच्या लक्षात आले अन तिच्या हृदयाचा >>ठोका चुकला. आता तिने कितीही जीव तोडून नीलिमाला सांगितले असते तरी >>उपयोग नव्हता.
म्हणजे नेहा चं निलीमावर प्रेम होतं ना?
ह्या कथेतल्या नीलिमा सारख्या भाबड्या कालिका नक्की कोणत्या काळातल्या आहेत?
ह्या कथेतल्या नीलिमा सारख्या भाबड्या कालिका नक्की कोणत्या काळातल्या आहेत?
नव्वदीच्या दशकातल्या असाव्यात. (हा केवळ अंदाज आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यात अध्यारूत असलेल्या -'अनुभवकाला/स्थलाच्या सार्वभौमत्वाचे अतिक्रमण करू नये' या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष- असे कृपया समजू नये.)
पण दोन्ही शेवट नाही पटत!! जुन्या मराठी चित्रपटाच्या सहनशील, स्वप्नाळु नायिका आठवल्या.
असा असु शकेल....
व्यवस्थित प्लॅन करुन, निलिमाचा लोणावळ्यातील बंगल्यावर गैरफायदा घेउन खुन करण्यात आला
किंवा
गैरफायदा घेऊन चित्रफित काढुन पब्लिश करण्याची धमकी देण्यात आली, त्यावरून ब्लॅकमेलिंग, नंतर निलिमाने घेतलेला बदला..
किंवा
मधुचे निलिमावरील प्रेम जाणुन, त्याला मदत करण्यासाठी शशांक, लोणावळ्याला तीच्या समोर नेहाला खोटे खोटे प्रपोझ करतो.. ह्या सगळया प्लॅनची हेड नेहा असु शकेल. नेहाचे मधुवर प्रेम असते, पण मधु निलिमावर प्रेम करत असल्याने ती निलिमासाठी प्रयत्न करते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. लेखन स्वातंत्र्य!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
कथेचा पहिला शेवट पटला नाही...
वर सहज जसे म्हणतात तसे एका क्षणात निर्णय बदलणे मनाला पटले नाही. किंवा कथेत नाइयेकेचे मधु कडे असलेले आकर्षण थोडे कमी दाखवण्यात आले का काय असे वाटले. शंशाकच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या नायिकेला मधु बाबत कुठे तरी सॉफ्ट कॉर्नर दाखवला असता तर पहिला शेवट पटला असता.
पण तुमची कथा फुलवण्याची पद्धत छानच आहे.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
प्रतिक्रिया
पापडी चाट
बापरे! दुसर
कन्फ्युज्
सहमत
+१
असहमत
जे जाणवतं
नाही पटतं
+१ असेच म्हणतो
+२
>> त्या
अंदाज
कथा सुरेख...
कथेचा
आपल्या सगळ्यांच्या....
तुम्ही खुप छान लिहिता हो...