कवितेतलं फारसं कळत नाही(तरी आपलं वाचतो उगाच) त्यामुळे त्यावर काही बोलत नाही.
पण
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. त्यानंतर आलेल्या वाटेल त्या लिखाणावर वाटेल तो धिंगाणा चाललेला पाहीला, आणि म्हटले "आपला एक शून्य बाजीराव झाला."
काय चुकले? कोणाच्या कंपूत जाता येईल?
एक प्रामाणीक (आगाउ) सल्ला, असले प्रश्न विचारणार्यांच्या कंपुत चुकुनही जाउ नका!
पुढील लेखनास शुभेच्छा! :)
छान -छान कविता !!
ते कंपुच डिसक्लेमर का टाकलत तेव्हंढ आणी आख्खी कविता अजिबात समजली नाही ....
अवांतर: इतकी सगळी भुतावळ असूनही अजून कंपू कशाला?>>
चुकताय बिपिनदा :: इतकी सगळी कपुंबाजी असूनही अजून भुतावळ कशाला ??
सू हा स...
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही.
पुप्या, कुठायसं.....पुढच्या बुधवारच्या कवितेचा मसाला घे... =))
अमो, ह घ्या.
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक्रिया
मस्त
कवितेतलं
वा वा!!!
मस्त रे कांबळे !!
अरुणराव
मस्त
१०९ वाचने
छान