Skip to main content

लेख

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

देरसू उजाला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही. देरसूची शप्पत !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.

  1. पाडस नावाचे पुस्तक आणि
  2. देरसू उझालाची सी. डी.

देरसू उझाला

   

[कथा एका यशोगाथेची]

लेखक चिरोटा यांनी सोमवार, 20/06/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्फूर्ती-http://www.misalpav.com/node/18334 (जयनीत ह्यांची माफी मागून) त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी छोट्या कंपनीत धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग विप्रो,ईन्फी मध्ये खटपट करून बघितली, पण त्याच्या programs ना कोणी programs म्हणेना, आणि design ला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे testing पण करता येईना. मग प्रोजेक्ट मॅनेजमेन्टमध्ये हातपाय चालवून बघितले. CMMi,PMP वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच CEO व्हायचे होते.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.