उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीचा प्रवास सुखदायक असतो का?
एप्रिल व मे महिन्यात शाळेतील मुलांना वार्षिक सुट्टी असल्याने विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे सहलीचा बेत आखतात. पण सहलीचा आनंद लुटण्या एवजी प्रवासात बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ती सहल असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. प्रवास सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?
याद्या
6252
मिसळपाव