Skip to main content

प्रस्ताव

काथ्याकूट

लेखक भीमराव यांनी गुरुवार, 14/12/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर होणाऱ्या चर्चां

कर्जमाफी करताना बोके कसे वगळायचे ?

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 07/06/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
कर्जमाफी या विषयावर दुसरी बाजू मांडताना काही जणांचे मुद्दे विचारात घ्यावेसे वाटले. त्यात दम आहे. शासनाला आणि संपक-यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करायचा आहे. अगदीच कच्चा आराखड्याचा चर्चाप्रस्ताव आपणासमोर ठेवत आहे. या आराखड्याचे नेमक्या प्रस्तावात रुपांतर करण्यासाठी आलेल्या सूचनांचे स्वागत आहे. आराखडा अपेक्षा १. सरसकट करमाफी करताना ज्यांना भाव पडल्याचा फटका बसलेला नाही त्यांना कर्जमाफी नको. २. मोठे बागायतदार , ज्यांच्या जमिनी बागायती आहेत आणि वेगवेगळी पीके घेतली जातात, त्यातील एक दोन पिकाचे भाव पडले असल्यास संपूर्ण क्षेत्रासाठी घेतलेल्या कर्जाची सरसकट कर्जमाफी नको. ३.