गीतेतील १९ २० २१ अध्याय
श्रीमद् भगवद्गीता मधे सर्वश्रुत 18 अध्याय आहेत..
परंतु मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
त्या मधे कृष्णा ने विरक्तिकडे जाण्या विषयी मार्गदर्शन केले आहे.
व् सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
जाणकरांकडे
या बद्दल काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
मिसळपाव