या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा...
आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात .
रत्नागिरी आणि देवगड ..
बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा?
मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही..
तर आपले यावर मत काय ?
माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही..
चवीचा प्रश्न आहे हो !
वाचने
7578
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुचु
अधीक
बाठीला
देवगड
+१
In reply to देवगड by छोटा डॉन
आमचेही मत
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to आमचेही मत by llपुण्याचे पेशवेll
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आमचही मत
In reply to सहमत by नंदन
आमचे ही मत
In reply to आमचही मत by निखिल देशपांडे
अरे वा...
In reply to आमचही मत by निखिल देशपांडे
>>त्याचा
In reply to देवगड by छोटा डॉन
कृपा करा !
दोन्ही
रत्नागिरी
एक प्रकार
दोन्ही
आंबा..
आठवणेच
In reply to आंबा.. by हर्षद आनंदी
आज आत्ता
इकडे पण १२
इकडे पण १२
In reply to इकडे पण १२ by पर्नल नेने मराठे
का असा
कनचा पन..
आमच्याकडे
In reply to कनचा पन.. by आशिष सुर्वे
देवगडचो हापूस आंबो
बरोबर
In reply to देवगडचो हापूस आंबो by श्रीकृष्ण सामंत