हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.
सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉट ओन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफन विदाउट लँग्वेज" हे वाक्य लक्षात घेतले तर सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी आजच्या काळात टाकाऊ का आहे ते समजायला मदत होईल.
पुरातन काळापासून ते अगदी परवा-परवा पर्यंत म्हणजे चॅनेल संस्कृती आपल्यावर येउन आदळे पर्यंत "स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:" ही साक्षात् अर्जुनाला पडलेली चिंता तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात घट्टपणे रुतून बसली होती. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे भगवंतानी "मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्" असे पुढे एके ठिकाणी म्हणून (पर्यायाने वर्णसंकर पण आपल्याच अध्यक्षतेखाली चालतो) अशी स्वत:च कबुली दिली आहे. सांगायचे तात्पर्य असे की, वर्णसंकराची आणि अनौरस प्रजेच्या जबाबदारीची भीति यामुळे सप्तपदीच्या वेळी घेतली जाणारी नातिचरामिची शपथ अस्तित्वात आली असावी असा सर्वसाधारण तर्काला पटणारा कयास आपल्याला बांधता येतो.
अधिक वाचण्या साठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
वाचने
18545
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखाचा
लेखाचा
१.
+१
In reply to १. by JAGOMOHANPYARE
ह्म्म्म
नक्की धोका काय आहे?
सप्तपदी हा
>>विशेषत:
धोका सांगा राव !
ले़ख संपूर्ण वाचावा...
In reply to धोका सांगा राव ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सप्तपदी
In reply to ले़ख संपूर्ण वाचावा... by युयुत्सु
लेख वाचला पण अजूनही काही गोष्टी कळल्या नाही
In reply to ले़ख संपूर्ण वाचावा... by युयुत्सु
हहमुव
In reply to लेख वाचला पण अजूनही काही गोष्टी कळल्या नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यामारी
In reply to हहमुव by वेदश्री
तसेही
काय काय फरक पडतो?
In reply to तसेही by विजुभाऊ
जे लोक
In reply to काय काय फरक पडतो? by युयुत्सु
कोर्ट मॅरेज
In reply to जे लोक by अनामिक
सप्तपदी??
In reply to कोर्ट मॅरेज by युयुत्सु
"मी
कमाल आहे
नातिचरामी
>>धोका असा
निम्नस्तर नक्की कशाला म्हणतात?
In reply to >>धोका असा by नितिन थत्ते
ते नंतर
In reply to निम्नस्तर नक्की कशाला म्हणतात? by युयुत्सु
तुमची
In reply to निम्नस्तर नक्की कशाला म्हणतात? by युयुत्सु
कन्यादान वैकल्पिक आहे, आवश्यक नव्हे
In reply to तुमची by स्वाती२
>>स्वयंनिर्
In reply to कन्यादान वैकल्पिक आहे, आवश्यक नव्हे by युयुत्सु
हिंदू विवाहात एकंदरीतच वधूला ग्रुहित धरले जाते.
In reply to >>स्वयंनिर् by स्वाती२
बहूसंख्य हिंदू स्त्रिया
In reply to >>स्वयंनिर् by स्वाती२
>>आपण असे
In reply to बहूसंख्य हिंदू स्त्रिया by युयुत्सु
असे म्हणायचे आहे का ?
In reply to >>आपण असे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कायद्याचा
In reply to >>स्वयंनिर् by स्वाती२
प्रार्थनांना शपथेचा दर्जा
In reply to तुमची by स्वाती२
च्यायला..
In reply to प्रार्थनांना शपथेचा दर्जा by युयुत्सु
आजचा
१. लेखक
सप्तपदी
नोंद
आनंद झाला
In reply to नोंद by प्रकाश घाटपांडे
विवाह कुठल्याही पद्धतीने होवो
In reply to नोंद by प्रकाश घाटपांडे
मालक,
In reply to विवाह कुठल्याही पद्धतीने होवो by युयुत्सु
मा़झ्या
मुळात हिन्दु धर्म स्वीकरता येतो का ?
मुळ उत्तरापासून दूर जात आहात
In reply to मुळात हिन्दु धर्म स्वीकरता येतो का ? by युयुत्सु
आपल्याला
In reply to मुळ उत्तरापासून दूर जात आहात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्लीज सांगाच
In reply to आपल्याला by युयुत्सु
<<<<<<<<<<<<<आम्ही
युयुत्सु शेठ
प्रीनप
कायदा असा आहे
बरोबर
In reply to कायदा असा आहे by प्रसन्न केसकर
कोर्ट
In reply to बरोबर by प्रकाश घाटपांडे
महाभाग
In reply to कोर्ट by युयुत्सु
तरीही माणूस अडचणीतच !
In reply to कायदा असा आहे by प्रसन्न केसकर
आता हे
In reply to तरीही माणूस अडचणीतच ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आता हे
In reply to आता हे by नीधप
woman is to be protected at
In reply to तरीही माणूस अडचणीतच ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
<<<<<<<<<<< २५०
माझी भूमिका
>>पण जेव्हा
युयुत्सु
काय !!