ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी. त्यांची तुलना करणे हे फारच कठीण आहे. तरी देखील गदिमा अधिक श्रेष्ठ वाटतात. भटांनी अनेक उत्तम गझला, भावगीते आपल्याला दिली तर गदीमांनी अनेक विविध काव्यप्रकार दिले..लावणी, भावगीते, अभंग, गीतरामायण इत्यादि. भटांच्या कवीता त्यांचि महान प्रतीभा दर्शवतात, तर गदिमांचे काव्य वाचून वाटते कि अरे किती सोपे शब्द आहेत. ह्या दोन महान व्यक्तिंच्या काव्यशैली चा अभ्यास हा एखाद्या शोधनिबंधाचा विषय आहे.
वाचने
2697
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही काही
ऍपल - ऑरेंज
ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी.
सहमत