Skip to main content

ओबामाईड आय-टी व्या. नी करण्याचे उद्योग

लेखक त्रास यांनी गुरुवार, 26/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे. सक्काळपासून विचार करतो आहे की, आता भारतीय आय-टी व्यांना बाह्यस्रोत (मराठी- आऊट्सोर्सिंग) बंद केल्यावर कोणते उद्योग करता येतील. मला काही सुचलेले असे. - १. ... २. ...

वाचने 6391
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

मला सुचलेले असे १. ....\..... २. .....\.... किंवा १. (...) २. (...) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

+१ सहमत. हो, मलाही असेच करावे असे वाटत होते.

मला सुचलेले १. ...+...-...*.../... २. ...+...-...*.../... ३. ४. ५. ६. ७. तुम्हाला काय वाटते? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अगदी सहमत. :) ३ - ७ तर अगदी पटले. (रिकामा आयटीवाला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

माझ्या माहीतीप्रमाणे, ओबामा यांच्या मते आउटसोर्सिंग करणार्‍या कंपन्यांना मिळणार्‍या सवलती बंद होतील, आउटसोर्सिंग नाही.. त्यामुळे ही चिंता करायची गरज नसावी.. अर्थात माझं चुकत असेल तर सुधारा.. http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

त्यांचा नफा कमी झाल्यामुळे ते लोक किंमती घालून-पाडून मागतील. ते आपल्याला परवडेल का?

In reply to by त्रास

न परवडायला काय झाले, आत्ता मिळणारे जास्तच आहे ना (कामाशी तुलना करता). कदचीत वाजवी होतील.

In reply to by मराठी_माणूस

बर्याच लोकांना आय-टी वाल्यांच्या पगारामुळे पोटात दुखते. त्यातलेच तुम्ही एक नाही म्ना?

In reply to by त्रास

अजीबात नाही. ही वस्तुस्थीती आहे. थोडेसे वाजवी करण झाले तर हरकत नाही एव्हडेच म्हणणे.

In reply to by मराठी_माणूस

त्यापेक्षा इतर क्षेत्रात आय-टी एव्हढे पगार होणे जास्त योग्य आहे असे नाही का वाटत तुम्हाला.

In reply to by त्रास

ओ मराठी_मानुस... एकदा या (दुरुनच) आरामदायक वाटणार्या खुर्चीत बसुन तर बघा कुठे कुठे टोचतंय ते... काठावर बसुन तर सग्ळेच बोलतात हो. पाण्यात पडल्यावर मजा येते. मग कळेल पगार इतका जास्त(?) का असतो ते. -- बाप्पा लंबोदर.

In reply to by बाप्पा

व्हॉट रबिश... तुम्हाला काय वाटते कि बाकि नॉन आय टि वाले "कष्टच करत नाहित"? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

नाही असे मुळीच नाही. उलट आयटीमधल्या तेजीमुळे इतर क्षेत्रात माणसे मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आहे त्या लोकाना कामाला लावून त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेण्यात आले. पण आता म्हणाल तर मला तरी असे वाटते की आयटीवालेही आता आपल्या वकूबानुसार वागू लागले आहेत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by त्रास

आय टी त पगार का जास्त आहेत ह्याचा विचार केला आहे का

In reply to by मराठी_माणूस

अंशतः सहमत. थोडेसे वाजवीकरण चालू झाले आहे आधीच. सप्टेंबर ऑक्टोबर २००८ पासून. म्हणजे अमेरिकेत (पक्षी: न्यू यॉर्कात) ज्याला क्रायसिस म्हणतात तेव्हापासून. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

इतर काही नवे शब्द सुचतात आहेत- ओबामामुळे भविष्य धूसर झालेला- ओबामाअफेक्टेड ओबामामुळे निराश झालेला- ओबामसिड्रोम षिवी: काय रे ए ओब्या.

त्रासा, तुला काय काल गुलाबी चिटोरे मिळाले की काय? का आम्हाला असा त्रास देतोयस? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

कर नाही त्याला डर कशाला. जुन ०९ मधे डिग्री मिळेल. जॉबच नाही तर लाथ कशाला?

ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे. म्हणजे काय ते कळले नाही....... जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात?

In reply to by पिवळा डांबिस

जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात? +१ सहमत (पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?) --अवलिया

In reply to by अवलिया

(पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?) ऍबसोलूटली!!!!! (कार्तिकीच्या शब्दांत, "कुणाची टॅक्शी लुटली?") :) आमची तर नाय!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

भरल्यापोटी असेच सुचणार तुम्हाला.

In reply to by त्रास

विषयाशी संबंधित बोल...... माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये......... मी भरल्यापोटी लिहितोय असंच समज.... आऊटसोर्सिंग बंद करणं कुठल्याहि देशाच्या फायद्याचंच असतं........ रिकाम्यापोटी जास्त पच्यापच्या करू नकोस..... घेरी येईल.....

In reply to by पिवळा डांबिस

"माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये........." चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे.

In reply to by त्रास

चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे. जरूर!! जर संघटनेत वरची जबाबदारी संभाळायची असली तर कुठल्यातरी मच्छरांचं योगदान आवश्यकच असतं....... फक्त त्या मच्छरांना त्यांच्या योगदानानुसार रेक्गनाईज केलं म्हणजे झालं...... ते इथेच असतं असं नाही तर ते भारतातही (आणि जगात आणि कोठेही!!!) आवश्यक असतं..... तुम्हाला त्याची कल्पना असण्याचं कारण नाही कारण त्या लेव्हलचा आणि तुमचा काही संबंधच नाही...... असो!! मी तरी इथे तुमच्यासारख्या मच्छराला का प्रतिसाद देत बसलोय? विश यू गुड लक!!!! शिव्याशाप देत रहा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल बरं वाटत राहील.... एंजॉय!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडा काका चिडले !! पिडा काका चिडले!! त्रासने ढेरीवरुन चिडवाले :)

In reply to by दिल्लीचं कार्ट

आमाला चिडायचं काय कारन? हिथे विंडियातले आयटीवाले उपाशी मेले म्हणून पिडाकाकाला काय व्यक्तिशः फरक पडनार हाये? पिडाकाका त्याच्या नशिबानुसार काम करतोय... आमी आपले सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणुन सांगतोय..... :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाका वरच्या उद्रेकात चार दोन शिव्या असत्या तर तुम्हाला त्या पलीकडच्या घरात सम्पादक म्हणून खास बोलावून नेल असत.

In reply to by पिवळा डांबिस

आमची तर नाय!!!!! शुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ :) --अवलिया

मराठी माणुस आणि अवलिया एकच आहेत

पिडाकाकांची ढेरी इतकी मोठी आहे की कुणी मच्छारामुळे ती भरु शकत नाही त्रास!

ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान नाही आहेत ते. त्याच्या देशाच्या भल्यासाठीच ते हा निर्णय घेत असतील ना?मग त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?तुम्हाला डिग्री मिळाल्यावर जॉब मिळणार की नाही ह्याची काळजी आहे तशी त्याना त्याच्या लोकांना नोकरी कशी देता येईल ह्यावर विचार चालु आहे.जगात स्वःताचे पोट भरल्यावरच लोक दुसर्‍याची काळजी करतात. उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका. वेताळ

In reply to by वेताळ

"उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका." आपली आज्ञा शिरसावंद्य. आजच प्रणव मुखर्जी ह्यांनी स्टेटमेंट दिले आहे व त्यांनी ह्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्यांना ह्याचे महत्व कळायला हवे ते कळाले आहे असे मला वाटते. महाराष्ट्रात दर वर्शी ४०००० इंजिनीअर बाहेर पडतात त्यात आय. टी. शी संबंधीत असलेले निम्मे तरी असतीलच. त्यांचा सगळ्याचा हा प्रश्न आहे; माझा एकट्याचा नव्हे.