मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारत जिंकणार काय?

सखाराम बाइंडर · · काथ्याकूट
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार कांगारुंच्या ४ विकेटस गेल्या असुन धाव संख्या १६६ आहे भारत जिंकेल असे वाटत आहे तुम्हाला काय वाटते?

वाचने 6420 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रमोद देव Sat, 01/19/2008 - 11:18
पंचांनी जर त्यांचे काम "प्रामाणिकपणे" आणि आपल्या क्षेत्ररक्षकांनी "कसून" क्षेत्ररक्षण केले तरच हे शक्य आहे! नाहीतर..... जाऊ द्या.

दिनेश - सुर्य Sat, 01/19/2008 - 12:44
ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत ३ विकेटस १७० धावा ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा http://imsports.rediff.com/score/in_match8579.html दिनेश - सुर्य

भडकमकर मास्तर Sat, 01/19/2008 - 17:25
फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले.... ...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....

स्वाती राजेश Sat, 01/19/2008 - 18:57
त्यांच्या (ऑस्ट्रेलियाचा)विक्रम होणार होता सलग मॅचेस जिंकण्याचा. तो आपण करू दिला नाही.मस्तच...