मुंबईत 26 नोव्हेंबरच्या रात्री बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेणारा दहशतवादी महंमद अझमल अमीर कसाब मरणाच्या भीतीने हादरला आहे. आता तो क्षमायाचना करीत असून, मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे.
मुंबईतील हल्ल्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खुलासेही पोलिसांसमोर केले आहेत. चौकशीदरम्यानच तो कधी रोजच्या जेवणात मटणाची मागणी करतो, तर कधी रोज अमिताभ बच्चनचा एक चित्रपट पाहण्याची इच्छा बोलून दाखवतो. आता त्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या आई-वडिलांना पत्र लिहिण्याची परवानगी मागितली आहे. त्याला पत्र लिहिण्याची परवानगी देता येईल की नाही, यासंबंधी सरकारकडून कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत.
पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून कसाब स्वतःच्या जिवावर उदार झाला आणि अन्य दहा दहशतवाद्यांबरोबर मुंबईत आला. त्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले. आता भारतातील तुरुंगाची "हवा' खाल्ल्यानंतर कसाबचा "विवेक' जागा झाला आहे. "मला माफ करा, "लष्करे तैयबा'ने माझी दिशाभूल केली, हे मला घरच्यांना सांगायचे आहे.' "माझ्या आईकडे मला जायचंय,' असे त्याचे म्हणणे आहे. आता बोला.
वाचन संख्या
5226
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पश्चाताप
कोण खरे आणि कोण खोटे...
+१ हेच
In reply to कोण खरे आणि कोण खोटे... by विकास
च्यायला
बांबू नको
In reply to च्यायला by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
वकीलपत्र
सरकारी वकील
In reply to वकीलपत्र by सुनील
हो...
In reply to वकीलपत्र by सुनील
एक प्रस्ताव...
एक शंका
In reply to एक प्रस्ताव... by आपला अभिजित
मराठी
कसाई
In reply to मराठी by सखाराम_गटणे™
मला वाटते
काही चॆनल
जेआयला
बास बास बास...
In reply to जेआयला by ब्रिटिश
अतिरेकी
दुष्मन चित्रपट.
In reply to अतिरेकी by JAGOMOHANPYARE
प्रतिसाद काहीसा असा वाचला
In reply to दुष्मन चित्रपट. by कलंत्री
फुल्टू फॉर्मात
In reply to प्रतिसाद काहीसा असा वाचला by टारझन
अतिरेकी हे भ्याड असतात.
In reply to प्रतिसाद काहीसा असा वाचला by टारझन
सगळ्यात सोपा उपाय
शिक्षा