द काश्मीर फाइल्स
In reply to गोष्ट पुनर्वसनाची सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
January 24, 2017
3:03 pm IST According to government figures, after the unrest in Kashmir started inearly 1990s,
37,347 Hindu families, 2,257 Muslim families and 1,758 Sikh families had migrated from Kashmir. a Central grant of ₹ 1618.4 crore sanctioned in 2008-2009, administrative officials in Kashmir valley have already identified 723 kanals of land which has a tentative cost of land ₹ 374.65 crore moneywill be
used to build 6,000 transit accommodations १९९० सालच्या वंश विच्छेदा साठी २००९ साली १६१८ कोटी मंजूर झाले. (१९ वर्षांनी) त्यावर २०१७ पर्यंत फक्त ३७४ कोटींची जमीन निश्चित झाली ( २७ वर्षांनी) आणि त्यावर ६ हजार घरे बांधण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. कशाला उगाच फालतू दुवे देऊन स्वतःचे हसे अन इतरांची करमणूक करताय?In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to भंपक अनुयायी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भंपक अनुयायी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सरकारी पातळीवर कधी करणार हे प्रयत्न ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ज्याविषयी आतापर्यंतची सर्व by आग्या१९९०
In reply to हि एक विचित्रच मेण्टॅलिटी by आग्या१९९०
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
In reply to +१ by Bhakti
कलेला कला राहू द्या राव!हा निव्वळ भुक्कडपणा आहे, असे माझे मत आहे. कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्या कलाकारांनी करणे जरूरी आहे.
In reply to कलेला कला by प्रदीप
समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्या कलाकारांनी करणे जरूरी आहे.खरे आहे. मुसलमान कलाकारांनी जन्म घेण्याआधीच विचार करायला हवा होता. या context मध्ये दुसरा कोणता विचार अपेक्षित असू शकतो ?!
In reply to समाजातील घटकांनी त्यांची दखल by कॉमी
In reply to समजले नाही. by प्रदीप
In reply to समजले नाही. by प्रदीप
माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे
+१
जेवढे ज्ञानदेव ईश्वराकडे घेऊन जातात तेवढेच संत कबीर ही ईश्वर रूप दाखवतात..
कलेला कलाच राहू द्या _/\_In reply to समजले नाही. by प्रदीप
In reply to कलेला कला by प्रदीप
कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्या कलाकारांनी करणे जरूरी आहे.
म्हणजे नक्की कशी कलाकृती घडवावी नवरसांपैकी?
In reply to कलाकार समाजात रहातात, त्यांचे by Bhakti
In reply to कलेला कला by प्रदीप
In reply to अशक्त पचनशक्तीवर उपाय by अर्जुन
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन.काही मंडळी आहे जी खास करुन शाहरुखच्या मागे नेहमीच हात धुवून लागलेली आहेत.. मग कधी त्याने पाकिस्तानला मदत केल्याची अफवा उठवली गेली. आर्यन खान ड्रग्जच्या केसमध्ये अडकल्यावर तर अनेक पोस्ट्सना अगदी उत आला होता त्यानंतर अमेरिकेच्या कुठल्यशा विमानतळावर लघुश्ंका केल्याचा कुणाचा तरी व्हिडिओ आर्यन खानच्या नावाने प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला मग लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शाहरुखने मुस्लिम समाजातील काही प्रथेप्रमाणे फुंक मारली त्या प्रसंगाला तो थुंकला म्हणत त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.. वानखेडे स्टेडियमवर शाहरुखने एकदा काहीतरी गोंधळ घातला होता. पण असा एखाद दुसरा प्रसंग वगळला तर तो फारस कधी काही वावगं वागला आहे असं दिसत नाही. तरी काही लोक नेहमीच त्याला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असतात असे दिसते. [अर्थात शाहरुखचे गेले काही वर्षातले बहुतेक चित्रपट हे टुकार व फ्लॉप होण्याच्या लायकीचे होते ही गोष्ट वेगळी ] अमिरला ट्रोल केलं जातं ते त्याने पीके चित्रपटात हिंदू धर्मातील काही प्रथांवर टीका केली म्हणून.. अशा पोस्ट्स मध्ये "आमिरचा पीके" असे म्हंटले जाते.. पण पीकेचे निर्माते आहेत विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी तर दिग्दर्शक हिरानी आहेत. मग तो "आमिरचा" चित्रपट कसा ? आणि निर्माता दिग्दर्शक असेही काही नवखे नाहीत की ज्यांचा चित्रपट अभिनेत्याने आपल्या पध्द्दतीने हायजॅक करावा. आमिरला ट्रोल करण्याचे दुसरे कारण असते त्याने दोन हिंदू तरुणींशी लग्न केले आणि मग काही वर्षांनी त्यांना घटस्फोट दिला.. आणि काहींना यातही लव्ह जिहाद दिसतो..(धन्य!!) पण या ट्रोल्समधून सहसा सलमानची मात्र सुटका होते. हे पण एक कोडेच आहे... खरेतर सलमानची ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची केस ज्यात रस्त्यावर झोपलेले काही गरीब लोक मारले गेले ती अतिशय गंभीर बाब होती आणि काळवीट शिकारची केसही गंभीर होतीच. पण तरी सलमानचे चित्रपट प्लॉप करा अशा पोस्ट्स सहसा फिरत नाहीत .. सलमान स्वतःला हिंदू व मुस्लिम असे दोन्ही म्हणवून घेतो (संदर्भ : विकीपीडिया) म्हणून असेल काय ? .. बाकी त्याच्या अतिरेकी अभिनयामुळेच झाले तर काही फ्लॉप होतात पण बहुधा इतर चित्रपटात चांगला माल मसाला असल्याने सलमानच्य वाईट अभिनयालाही डोक्यावर घेत त्याचे चाहते चित्रपट हिट करतातच.
In reply to शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत by मुक्त विहारि
बिरुटे सर