चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुद्दा कळला आता spamming बंद by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to असा लगेच कळत नाही by Rajesh188
शहाणे करून सोडावे सर्व जग.गुरुवर्य, मी आपल्या पोस्ट ला कधी रिप्लाय देत नाही. परंतु हसू आवरेना म्हणून लिहितोय. जसे म्युन्सीपालटी चे लोक भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करतात, तद्वत लोकांना पकडून त्यांना "शहाणपणाचा" डोस द्यावा अशी जर आपली कल्पना असेल तर मला हे सांगायला दुःख होते की आपली कल्पना चुकीची आहे.
In reply to इंधनावरील कर कमी करणार नाही - by आग्या१९९०
In reply to लूट चालवलीय केंद्राने by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्याला लूट नाही म्हणता येणार by आग्या१९९०
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to राणेंचा कोथळा बाहेर काढू अशी by रात्रीचे चांदणे
In reply to राणेंचा कोथळा बाहेर काढू अशी by रात्रीचे चांदणे
In reply to ते माननीय मुख्यमंत्री आणी by अमरेंद्र बाहुबली
In reply to ख्या k by गॉडजिला
In reply to अत्यंत फालतू कारणासाठी राणेला by श्रीगुरुजी
In reply to +१ सहमत by अमरेंद्र बाहुबली
In reply to अत्यंत फालतू कारणासाठी राणेला by श्रीगुरुजी
In reply to खर .. पण २०१९ साली सेनेशी by रामदास२९
In reply to फडणवीसांच्या चुकीच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to खर .. पण २०१९ साली सेनेशी by रामदास२९
In reply to मोदी-शहांनी महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
In reply to मोदी-शहांनी महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
#प्रदेशाध्यक्ष बदलताय....???? राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या पट्टयात ७० जागा येतात.. हा संपूर्ण भाग उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर असल्याने राज्याच्या राजकारणाची दिशा याच भागातून ठरते.. या ७० जागांवरील निकालच राज्यातील सत्तेचे परिमाण निश्चित करत आलाय.. ज्याला राज्यातील सत्ता हवी आहे त्याला राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या या भागात राजकीय यश मिळणे क्रमप्राप्त आहे.. हा भाग ज्याच्या पाठीशी राहिल तो मुंबईत सरकार चालवेल एवढं साधं, सोप्प आणि सरळ समीकरण आहे.. २०१९ विधानसभा निवडणुकीत या भागात नेमके काय चित्र होते याचे माझ्या परीने थोडक्यात केलेले विश्लेषण खालीलप्रमाणे : पुणे जिल्हा = १० राष्ट्रवादी - ७ काँग्रेस - २ शिवसेना - ० भाजपा - १ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर = ११ राष्ट्रवादी - ३ काँग्रेस - ० शिवसेना - ० भाजपा - ८ नगर = १२ राष्ट्रवादी - ६ काँग्रेस - २ शिवसेना - ० भाजपा - ३ अपक्ष - १ सोलापूर = ११ राष्ट्रवादी - ४ काँग्रेस - १ शिवसेना - १ भाजपा - ५ सातारा = ८ राष्ट्रवादी - ३ काँग्रेस - १ शिवसेना - २ भाजपा - २ कोल्हापूर = १० राष्ट्रवादी - २ काँग्रेस - ४ शिवसेना - १ भाजपा - ० जनसुराज्य - १ अपक्ष - २ सांगली = ८ राष्ट्रवादी - ३ काँग्रेस - २ शिवसेना - १ भाजपा - २ एकूण जागा = ७० भाजपा = २१ या भागात एकूण ७० जागा आहेत.. पैकी भाजपाने २१ जागा जिंकल्या आहेत.. या ७० जागां मध्ये फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांत ११ जागा आहेत आणि त्यापैकी भाजपा कडे ८ जागा आहेत.. ही दोन शहर वगळता इतर ५ जिल्हे आणि पुणे जिल्ह्याचा उर्वरित ग्रामीण भाग यात ५९ जागा आहेत.. यापैकी भाजपाकडे १३ जागा आहेत.. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून पुण्याचा उर्वरित ग्रामीण भाग आणि ५ जिल्ह्यात मिळून ५९ पैकी तब्बल २५ जागा आहेत.. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे पुर्ण जिल्हे यात राष्ट्रवादीची ताकद भाजपाच्या जवळपास दुप्पट आहे.. शिवाय गेल्या वर्षभरात याच पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने चारी मुंड्या चित केलेले आहे.. सांगली मनपात भाजपाचे बहुमत असून राष्ट्रवादीने आपला महापौर करून पुन्हा भाजपाला धोबीपछाड दिलेला आहे.. एकूणच पश्चिम महाराष्ट्राला भाजपा पक्षीय पातळीवरून कोणी जास्त गांभीर्याने घेत नाही असेच चित्र वारंवार दिसत आहे.. भविष्यात विधानसभा निवडणुकीत या पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरच भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करने सोप्पे जाणार आहे.. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा ऐकली आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच करावा लागला.. भाजपाने आत्ताचे प्रदेशाध्यक्ष बदलायचेच असतील तर जे कोणी नवे प्रदेशाध्यक्ष येतील ते नियोजनबद्ध रित्या पश्चिम महाराष्ट्रात विशेष लक्ष घालणारे असावेत.. इथल्या मातीतल्या राजकारणाची पक्की नस निदान थोडीफार तरी माहिती असणारे,रणनीति आखण्यात माहिर, राजकीय डावपेचात तरबेज असेच असावेत एवढी माफक अपेक्षा आहे.. - मयूर कुपाडेह्यावरून असे दिसते की महाराष्ट्रात, स्वतःहून निवडून येण्याची भाजपाची शक्तिच नाही. तेव्हा पुढल्या निवडणूकीत किंवा तदनंतर, त्यांना जर शिवसेनेला दूर ठेवायचे असेल, तर राष्ट्रवादीशी तडजोड करावी लागेल. अन्यथा, आताप्रमाणेच बाहेर राहून कुल्ले आपटत बसावे लागेल.
In reply to फेबुवरून काही by प्रदीप
In reply to पश्चिम महाराष्ट्रात ७० जागा by श्रीगुरुजी
In reply to फेबुवरून काही by प्रदीप
In reply to अत्यंत फालतू कारणासाठी राणेला by श्रीगुरुजी
In reply to बाकी माहीत नाही. by आनन्दा
In reply to बाकी माहीत नाही. by आनन्दा
भाजप सेनेची युती झाली तर पुढच्या निवडणुकीत भाजपचे अस्तित्व पण नगण्य होईल
सहमतIn reply to पक्ष असे वाढत नाहीत by Rajesh188
तुम्ही करा दुर्लक्ष