पण आता जे राजकारण bjp करत आहे तसे कधीच बघितले नाही.
ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे तेथे कायदा आणि सू व्यवस्था राहू नये म्हणून विविध बाटके त्या राज्यात सोडले जात आहेत.
अगदी नीच राजकारण bjp करत आहे.
बंगाल ला खूप बदनाम ह्या लोकांनी केले.
महाराष्ट्रात कंगना,अर्णव,आणि राणे हे बाटके इथे सोडून bjp स्वतः नामा निराळे राहून राज्यातील व्यवस्था बिघडवत आहेत.
Third क्लास राजकारण bjp करत आहे.
भाजपचे लोक .. गैरवापर वगैरे काहिहि म्हणाले तरि काही उपयोग नाही.. त्यानी पण सन्धी येण्याची वाट बघावी.. सत्तेसाठी आता तडजोड नको.. कोणी कितीही मोदीन्ना जाऊन भेटल तरी..
आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?
राणेंना अटक करण्याचे अतिरेकी पाऊल उचलून ठाकरेंनी मोठी चूक केली आहे. राणेंवरील कलमे कोणत्याही न्यायालयात टिकणे अशक्य आहे. यातून राणेंनाच सहानुभुती मिळून फायदा होईल व सेनेचे नाक कापले जाईल. यामुळे भाजपत सुद्धा राणेंचे महत्त्व वाढून चंपा, शेलार, फडणवीस वगैरेंचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. फडणवीसानी आपले पक्षांतर्गत सर्व प्रतिस्पर्धी सहकारी संपविले आहेत. परंतु आता राणेंच्या रूपात एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेना भाजपने लावलेल्या सापळ्यात अडकली आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. राणेंबद्दल प्रेम अजिबात नाही, पण त्यांना बहुधा याच कामगिरीवर पाठवण्यात आलं होतं. शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन, तेही हिंसक करणे, हे ही बहुधा अपेक्षित असावं. गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे आणि पोलीस गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कारवाई करणार नाहीत. बहुधा दोन्ही बाजूने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी चाली खेळल्या गेल्या आणि सेना अपेक्षेप्रमाणेच वागली. राणेंची प्रतिमा महाराष्ट्राबाहेर ठाकरे विरोधी नेता अशी झालीय आणि त्यांना याचा बहुधा फायदा मिळणार. बाकी law and order चा issue करून सरकार पाडायची किंवा पडायची वाट केंद्र पहात असणार आणि अशा गोष्टींनी त्यांना तसं करायची संधी मिळेल. निवडणुका होई पर्यंत शिवसेनेची प्रतिमा जनतेच्या मनात फारशी चांगली रहाणार नाही असं मला वाटतं. नको त्या गोष्टी उचलून सेना काट्याचा नायटा करते आणि तोंडावर पडते असं गेले कित्येक वेळा प्रमाणे याही वेळी घडणार बहुतेक.
आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?>>>>
समानार्थी वाक्ये.
"आम्ही त्या व्यक्तीच्या विधानाच्या पाठीशी नाही, पण त्या व्यक्तीच्या पाठीशी आहोत."
"आम्ही दंगलीचे समर्थन करत नाही, पण आम्ही दंगल घडवून आणणाऱ्याच्या पाठीशी आहोत."
"आम्ही हत्येचे समर्थन करत नाही, पण आम्ही हत्या करणाऱ्या झुंडीच्या पाठीशी आहोत."
आणि - - -
"आम्ही देश विकण्याचे समर्थन करत नाही, पण आम्ही देश विकणाऱ्याच्या पाठीशी आहोत।"
सुशील शुक्ल
काही ही झाले तरी आम्ही नालायक पना करणार.
मराठी असून सुद्धा महाराष्ट्र ल खड्यात गाडणार.
त्या साठी किती ही लाचारी पत्करणार .मोदी , शाह खुश झाले पाहिजेत .
ह्या साठी आम्ही जगात ज्याला सर्वात नालायक समजले जाते ते कार्य पण आम्ही करू
पाठी मागे सरकणार नाही.
अशा वृत्ती चे राज्यातील bjp नेते आहेत.
असला "नरो वा कुंजरो वा" पवित्रा सारे राजकीय लोक घेतात. भाजप किंवा फडवणीस याला अपवाद नाहीत. बाकी शिवसेने चा थयथयाट त्यांच्या वर्तनाच्या अगदी विरोधी आहे. म्हणजे आम्ही कुणालाही काहीही बोलु, आम्हाला मात्र कुणी काहीही बोलायचे नाही असला तद्दन बालीशपणा ह्या लोकांचा असतो. लगेच मग सार्या महाराष्ट्राचा अपमान होतो. आजही सामना चे अग्रलेख बघा ... अर्वाच्य म्हणजे काय असते याचा दाखला ह्या मुखपत्राचे संपादकीय पाहिले की मिळतो.
मेडीया ला चघळायला नवीन चारा ह्या पलिकडे या घटनेला काहीही महत्त्व नाही. बाकी फलतु बाबतीत डीजे लावुन डान्स करणे हे झोपडपट्टी शिवसैनीकाला शोभते. त्यामुळे कोंबड्या सोडणे, काचा तोडणे झाले की मग फु़कट वडापाव + चहा मिळतो. तेव्हडेच हाताला काम ..
आंदोलन झाले की पक्षाच्या खर्चाने ताज. हॉटेल मध्ये जातात का ?
जात पण असतील सरकारी फुकट ची संपत्ती विकून पैसे खूप आले आहेत त्यांच्या कडे.
विमानतळ पासून रेल्वे,lic, बँका,सर्व विकून खूप पैसे आले आहेत.
परत बँकाचे करोड रुपये फुकट चे कर्ज पण घेतले आहे ते कधीच परत करायचे नाहीत.
फुकट चेच आहे.
बाकी पक्षा कडे असे फुकट चे पैसे नाहीत.
अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.
अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.
असले धंदे केंद्र सरकर ईडी , सीबीआय मागे लावून करते .. पण ईडी आणि सीबीआय पासून पळण्याचं, लपण्याचं कारण काय? मोदी मुख्यमंत्री असताना खोंग्रेसच्या केंद्र सरकारने किती शुक्लकाष्ठे मागे लावली तरी ते घाबरले, लपले नव्हते. कर नाही त्याला डर कशाची?
राणेना भाजपात घेण्यामागचा मुख्य हेतु कोकणातुन शिवसेनेनेला आव्हान देणे हा होता. सेना नेत्यांना साजेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये करायची, शिवसेनेने मग कायदा हातात घेतला की मग भाजपा प्रवक्ते दिल्लित बसुन "हा तर लोकशाहीचा खून' म्हणायचे व राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा.
राणे जी भाषा वापरतात तशीच भाषा 'सामना'मध्येही छापुन येत असते. मोदी/शहा वगैरेंचा अपमानास्पद उल्लेख तर असतातच.
ह्यावर आवर घालणारा, 'ठकास महाठक' नेता भाजपाला हवा होता. तो राणेंच्या रुपाने मिळाला.
फक्त त्यांचा तालुका इतकेच आहे बाकी ते मोठे विचारवंत नेते आहेत,त्यांच्या कडे राज्याच्या विकास ची दूर दृष्टी आहे असे काही नाही
साध्या भोळ्या कोकणी लोकांना वेडे बनवून हा करोडो रुपयाच्या संपत्ती चा मालक आहे.
कोकण आहे तसे अजुन पण मागास च आहे.
पावसात दर वर्षी वाहून जात च आहे.आणि may महिन्यात पाण्यासाठी वन वन तेथील जनता भटकत च आहे.
राणे स्वत आमदार बनू शकले नाहीत ते सेनेला टक्कर देणार ;)
संपले होते राणे. राणेना मंत्रापद मिळून फक्त त्यांचा वयक्तिक फायदा झालाय. भाजपला ह्यातून शुन्य आभटपूट मिळेल.
हिंदू हिताच्या गप्पा मारणारे बीजेपी वालेच देशभर हिंदू हिंदू मध्ये भांडण लावत आहे. एकमेका विरूद्ध हिंसाचार करण्यास bjp च कारणीभूत आहे.
हे कसले हिंदू चे हित करणार
आरक्षण,हिंदू मुस्लिम वर,जाती जाती मध्ये वाद,अजुन बेसिक सुविधा पण कित्येक करोड लोकांस उपलब्ध नाहीत.
अजुन किती करोड जनता एक वेळ च जेवण करते.
नेते सर्व अती श्रीमंत आणि ते ज्या जनतेचे प्रतिनिधी आहेत ती जनता अत्यंत गरीब.
ब्रिटिश खरे च बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत.
अतिशय हताश होवून खूप लोक आज पण बोलतात ब्रिटिश काळी काठी ला सोने लावून फिरले तरी भीती नव्हती.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा आच्छादला होता
तिरंगा आच्छादला असताना त्यावर पक्षाचा झेंडा ठेवणे किती योग्य ? , असे करणे गरजेचे होते का ?
15 ऑगस्ट ला राष्ट्र गीताची 1 ओळ पण तेथील प्रसिद्ध राजकीय पक्षाच्या झेंडा वंदन कार्यक्रमात गाता आली नाही.
पण योगी म्हणजे ह्यांचे तारणहार,मालक,शेठ .
त्या राज्यातील कोणत्या ही घटना ह्याव पवित्र च असतात असे bjp मधील लाचार नेत्यांना शिकवले गेले आहे
विरोधीपक्ष म्हणून bjp नी आज पर्यंत एक तरी आंदोलन केले आहे का जे जनतेच्या अडचणी शी संबंधित आहे.
विरोधी पक्षाचे काम काय आहे सरकार ची धोरण जनतेच्या हिताची कशी राहतील ह्या वर नियंत्रण ठेवणे.
Bjp चे काय चालू आहे.
पाहिले सुशांत प्रकरण राज्याच्या हिताशी काहीच संबंध नाही.
नंतर ती नटी कंगना तिचे समर्थन करायला पूर्ण bjp सक्रिय.
राज्याच्या हिता शी काही संबंध नाही.
कधी पाकिस्तान,कधी मुस्लिम,कधी अफगाणिस्तान .
ह्यांचा राज्य शी काय संबंध.
त्या मुळे ह्या पक्षा विषयी नाराजी आहे.
म्हणजे या ह-याना-याच्या जोडीला शालजोडीतला आहेर आणि नारळ द्यावा असं म्हणायचंय का?
यातल्या एकाला २-३ महिन्यांपूर्वीच एकदा नारळ मिळाला होता आणि शालजोडीतला आहेर समजणे या दोघांच्याही आवाक्याबाहेर आहे.
त्यामुळे काहीतरी वेगळा आहेर सुचवा.
आणि हे छापून आलय लोकसत्ता मध्ये. कालच गिरीश कुबेरानी एका विडिओ द्वारे राण्यांची वागणूक कशी चुकीची आहे हे सांगितले होत. राजकिय पक्षाचं एक वेळ ठीक आहे पण आपला मीडिया सुद्धा ठाकरी शैली म्हणून शिवसेनेच्या शिवराळ भाषेचं पहिल्या पासून समर्थन करत आला आहे.
याकूब मेमन फाशीप्रकरणानंतर गिकुंनी जे काही तारे तोडले होते त्यानंतर ते पूर्णपणे मनातून उतरले. स्वतःला अगदी नि:पक्षपाती म्हणवत पी.चिदंबरमसारख्या अटकपूर्व जामीनावर असलेल्या आरोपीकडून लेखमाला लिहून आणायचा शाहजोगपणा त्यांच्याकडे होता. अॅन्ड्र्यु लिलिको म्हणून ब्रिटिश व्यक्तीच्या ब्लॉगवरील लेख भाषांतरीत करून स्वतःचा म्हणून खपवायचा घाणेरडा प्रयत्न गिकुंनी केला होता. अशी चोरी करणे हे अॅकॅडेमिक सर्कलमध्ये अगदी अक्षम्य गुन्हा समजला जातो. कोणी अशी चोरी करून पी.एच.डी मिळवली आणि ते नंतर उघडकीस आले तर पूर्वलक्षी प्रभावाने पी.एच.डी रद्द होऊ शकते. निदान जगातील चांगली विद्यापीठे ते करतात. चिदंबरमसारख्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या अशा चोराकडून काय अपेक्षा करणार?
दोन्ही अग्रलेख वाचले. सामना तर हिणकस भाषेचा नमुना म्हणून प्रसिद्धच होता तेव्हा त्यात गलिच्छ शब्दच फार आणि मुद्दे कमी. तो पूर्ण वाचवला नाही. पण लोकसत्ता ची अधोगती बघून आश्चर्य वाटलं.
खरे तर राणे यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरास जास्त हादरा बसला असणार. श्रावणी सोमवारचा पवित्र उपवास सोडायच्या आशेने ताटावर बसावे तर यजमानाने पातेल्यातून एकदम नळीच वाढावी असे भाजपवासीयांस झाले असेल.
असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.
भारतीय मतदारांत एक लोकोत्तर कौशल्य आहे. स्वत:च्या गंडापोटी कोणास धडा शिकवण्याची भाषा करत रणमैदानात फुशारक्या मारणाऱ्या कित्येक नेत्यांवर नंतर टाचा घासत बसायची वेळ आली आहे, हे राजकीय इतिहासाकडे वरवर पाहणाऱ्यासही कळेल. येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.
मतदारांनी फडणाविसना नाकारलेले नाही. त्यांच्याकडे अजूनही सर्वात जास्त मते आणि 'शिटा' आहेत हे गिकु विसरलेले दिसतात.
अग्रलेख तसेही फार कमीच वाचले जातात पण बऱ्याच दिवसांनी वाचलेला लोकसत्ताचा अग्रलेख पहाता मटा बरा म्हणायची वेळ आली.
कोणे एके काळी मटा हा संपादकीय लेखनाचा मापदंड होता. त्यानंतर बहुधा सकाळ (जेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता तेव्हा) आणि मग लोकसत्ता. पुढारी, केसरी, तरुण भारत आणि नंतर आलेले लोकमत हे त्या नंतर. नवाकाळ आणि तत्सम पेपर कधी वाचले नाहीत. सामना तर साहित्य या सदरात येत नसल्याने त्यात जे लिहिले जाते ते कायम संध्यानंद च्या कॅटेगरी मधले वाटत आले. लोकसत्ता चा दर्जा खालावत जातोय हे जाणवत आल्यानंतर मी रविवारची पुरवणी आणणे बंद केले. रेग्युलर मटा आणि रविवारचा सकाळ हे दोनच सध्या त्यातल्या त्यात ओके आहेत असे वाटतंय.
मटा वाईट, सामना वाईट, लोकमत वाईट, लोकसत्ता वाईट. (मोदी, फडणवीसांची स्तुती करत नाही म्हणजे काय?) पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे तुनळी व्हिडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ)
सगळ्या पेपरांनी कोथळा, मावळा, कावळा, खंजीर असे शब्द असलेल्या मुखपत्राचेच गुणगान गायले पाहीजे आणि त्याच पक्षाची स्तुती केली पाहिजे (बाकी राज्यात काही काशी का करेनात...), किंवा तसे हग्रलेख लिहीले पाहीजेत...तिच खरी पत्रकारीता...
बोला आवाज कुणाचा???
मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत. आणी ते महाराष्ट्रातील लोक आणी शिवसैनिकांना आवडतात.
मावळा कावळा बोलून तुम्ही मावळा शब्दाचा अपमान करत आहात. आणि वापरले ते शब्द तर काय बिघडले. शिवरायांच्या मावळ्यांच्या करामती मुळे आज भारत हिंदुस्थान आहे. शिवसेना त्यांच्या कार्यकत्यांना मावळा संबोधित असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय??
तुम्ही देखील स्वतःला गुज्जू लढवय्या किंवा गुजराती बाणा वगैरे विशेषण लावून घ्या ;)
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे आणि आपण नेमके असे काय काम करतो ज्यामुळे ते शब्द स्वतःसाठी वापरावेत हे आधी ज्याचे त्याने तपासून पाहावे.
नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे हे तुम्हाला दिसत नसले तरी उभ्या महाराष्ट्राला चांगलेच दिसते.
बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;)
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे >>>>
कोण देतं अधिकार?? की तुम्हाला विचारून वापरावे??
नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे >>>>
कधी लोटांगन घातले?? कोणी घातले??
पक्षाच्या नावात भारतीय शब्द वापरून मातोश्री समोर युती साठी लोटांगन घालनार्यांबद्दल काय मत?? तसेच सत्तेसाठी महेबूबासमोर लोटांगन घालनारे, कंधार वेळी अतिकयरेक्यांसमोर गुडघे टेकनारे भाजपेया भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का?? ऊभ्या महाराष्ट्राने पाहील सत्तेसाठी रात्री दोन वाजता राष्ट्रपती राजवट ऊठवून पहाटे घातलेलं लाोटांगन.
बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;) >>>>
गुज्जू लोकाना कोण शिव्या घालतंय?? पण ज्याना मावळा शब्दाने पोटशूळ ऊठतो त्याना स्वतला गुज्जू योध्दा किंवा मोशा योध्दा (कर्तृत्व नसले तरी) घोषीत करावे ;)
सर्वाना माहीत आहे, तुम्हाला माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतोय...
अगणित घोटाळे करून वर "भारतीय" म्हणवणार्या राष्ट्रीय काँग्रेस भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का??
त्याच काँग्रेस समोर लोटांगण घालुन सत्तेत आलेले लोक मावळा शब्द वापरतात तेव्हा त्यांचा काय हारतुरे घालुन सन्मान करायचा काय?
@सॅगी
एकदम बरोबर.. ह्यान्ची चापलूसी करा.. म्हणजे खरी पत्रकारिता का काय..
जोकसत्ता वाल्यान्ना राज्यसभेच आश्वासन आहे म्हणे.. म्हणून एवढी तोन्ड फाटेस्तोवर स्तुती चालली असते..
+१
लोकसत्ता वाईठ, सकाळ वाईट, सामना वाईट, मटा वाईट, नवाकाळ वाईट, लोकमत वाईट, टीवा नाईन वाईट, एबीपा माझा वाईट, झी २४ तास वाईट. खरी पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे युट्युब विडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ) ;)
त्यांना ते सगळे तुमच्या पेक्षा वाईट वाटत असावेत तुमच्या लिखाणाची सर त्या पेप्राना नाहीं इतकाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अन् तूम्ही त्यांनाच विरोधक समजतात... कमोन बी स्पोर्ट तुमचे कौतुक करणार्याना असे बोल लावू नका हो
तुम्हीं स्वताला असे कमी लेखू नका आम्हला तूम्ही जास्त चांगले वाटता... तोरसेकरांना जो तूम्ही मान देताय हा तुमचा विनम्रपणा समजायचा की काय तेच कळत नाहीये थोडे स्पष्ट कराल का
१२२ वरून १०५ वर येणे तेही दणादण क्लीनचीट वाटत नि भरमसाठ भ्रष्ट लोक भाजपात भरूनही. म्हणजे फडणवीसना नाकारलेच आहे जनतेने. तसेच शिवसेनेला त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे आश्वासन दिले असावे त्यांचा इतिहास पाहता.
वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी खाल्ली होती तरी लग्न केले
राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही अशी ते एक चॅनल वर ओरडून सांगत होते पण पहाटे तमाशा घातला.
त्यामुळे फडणवीस ठाकरेंना आश्वासन देऊन नंतर गंडवू पाहत होते हे उभ्या महाराष्ट्र ला माहितीय.
पुढल्या निवडणुकीत ह्याचे परिणाम दिसतील.
प्रतिक्रिया
राहुल जसा गांधी या शब्दाचा
In reply to एक जुनी आठवण by चंद्रसूर्यकुमार
मग ह्या प्रमाणे भारतीय
In reply to राहुल जसा गांधी या शब्दाचा by स्वलिखित
आधी कानाखाली मारायची भाषा
In reply to एक जुनी आठवण by चंद्रसूर्यकुमार
आधी कानाखाली मारायची भाषा
In reply to एक जुनी आठवण by चंद्रसूर्यकुमार
आज पर्यंत खूप राजकारण बघितले
+१
In reply to आज पर्यंत खूप राजकारण बघितले by Rajesh188
हायकोर्टाने बन्गाल सरकारला
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ईडी , सीबीआय
भाजपचे लोक .. गैरवापर वगैरे
In reply to ईडी , सीबीआय by कपिलमुनी
पालघरचे साधू, मदनलाल शर्मा,
In reply to ईडी , सीबीआय by कपिलमुनी
आम्ही राणेंच्या विधानाचे
सेना भाजपने लावलेल्या
In reply to आम्ही राणेंच्या विधानाचे by श्रीगुरुजी
वा ईतका कल्पनाविस्तार भाऊ
In reply to सेना भाजपने लावलेल्या by रावसाहेब चिंगभूतकर
आम्ही राणेंच्या विधानाचे
In reply to आम्ही राणेंच्या विधानाचे by श्रीगुरुजी
ह्याचा एक च अर्थ आहे
In reply to आम्ही राणेंच्या विधानाचे by अमरेंद्र बाहुबली
कल्पनाविस्तार
In reply to आम्ही राणेंच्या विधानाचे by अमरेंद्र बाहुबली
असला "नरो वा कुंजरो वा"
In reply to आम्ही राणेंच्या विधानाचे by श्रीगुरुजी
एकदम योग्य..
In reply to असला "नरो वा कुंजरो वा" by सुक्या
BJP चे कार्यकर्ते
In reply to असला "नरो वा कुंजरो वा" by सुक्या
+1
In reply to BJP चे कार्यकर्ते by Rajesh188
अर्णव,राणे ,कंगना
अर्णव,राणे ,कंगना
काय हो, नाही म्हणजे ऑटोमॅटीक
In reply to अर्णव,राणे ,कंगना by Rajesh188
असले धंदे केंद्र सरकर ईडी , सीबीआय मागे लावून करते ...
राणे
राणे चे प्रभाव क्षेत्र
In reply to राणे by माईसाहेब कुरसूंदीकर
राणे स्वत आमदार बनू शकले
In reply to राणे by माईसाहेब कुरसूंदीकर
हिंदू हिताच्या गप्पा मारणारे
चालु घडामोडीच्या धाग्यावर
मस्त धागा !
देशात ज्या प्रमाणे
खरय.. जे लोक गान्धी घराण्याला
In reply to देशात ज्या प्रमाणे by Rajesh188
इंदिरा मोड ऑन
यावर सुध्दा थोडे बोला
भाजपने झेंड्याचा अपमान केलाय.
In reply to यावर सुध्दा थोडे बोला by लिओ
यूपी मध्ये
विरोधी पक्ष म्हणून
गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही.
शिवसेनेला काय साधायचय ते
In reply to गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही. by रामदास२९
झाले झाले
दिवसभरांत नाही हो.
In reply to झाले झाले by गॉडजिला
🙂
188 आणि भुजबळ साहेबांना शाल
In reply to दिवसभरांत नाही हो. by शाम भागवत
तुम्हाला आणी तुमच्या डूआयडी
In reply to 188 आणि भुजबळ साहेबांना शाल by रावसाहेब चिंगभूतकर
सहमत. आणि "पतांजलीचे" गिफ्ट
In reply to 188 आणि भुजबळ साहेबांना शाल by रावसाहेब चिंगभूतकर
म्हणजे या ह-याना-याच्या
In reply to 188 आणि भुजबळ साहेबांना शाल by रावसाहेब चिंगभूतकर
गुर्जी यु टू?? ;)
In reply to म्हणजे या ह-याना-याच्या by श्रीगुरुजी
आजच्या आग्रलेखतील काही शब्द.
आणि हे छापून आलय लोकसत्ता
In reply to आजच्या आग्रलेखतील काही शब्द. by रात्रीचे चांदणे
गिकु
In reply to आणि हे छापून आलय लोकसत्ता by रात्रीचे चांदणे
मी तुमच्याशी सहमत नाही. पण मी
In reply to गिकु by चंद्रसूर्यकुमार
दोन्ही अग्रलेख वाचले. सामना
In reply to गिकु by चंद्रसूर्यकुमार
लोकसत्ताची अवस्था
In reply to दोन्ही अग्रलेख वाचले. सामना by रावसाहेब चिंगभूतकर
कोणे एके काळी मटा हा संपादकीय
In reply to लोकसत्ताची अवस्था by चंद्रसूर्यकुमार
मटा वाईट, सामना वाईट, लोकमत
In reply to कोणे एके काळी मटा हा संपादकीय by रावसाहेब चिंगभूतकर
हो ना..
In reply to मटा वाईट, सामना वाईट, लोकमत by अमरेंद्र बाहुबली
मावळा, खंजीर कोथळा हे
In reply to हो ना.. by सॅगी
मावळा, खंजीर कोथळा हे
In reply to मावळा, खंजीर कोथळा हे by अमरेंद्र बाहुबली
ऐतिहासिक शब्द
In reply to मावळा, खंजीर कोथळा हे by अमरेंद्र बाहुबली
वापरण्याचा आपल्याला कितपत
In reply to ऐतिहासिक शब्द by सॅगी
राणे तुम्हाला गुज्जू वाटतात ?
In reply to वापरण्याचा आपल्याला कितपत by अमरेंद्र बाहुबली
मावळा शब्दाचा कावळआ म्हणून
In reply to राणे तुम्हाला गुज्जू वाटतात ? by गॉडजिला
कोणी उडवला मजाक ?
In reply to मावळा शब्दाचा कावळआ म्हणून by अमरेंद्र बाहुबली
स्वतःला मावळे म्हणवून
In reply to कोणी उडवला मजाक ? by गॉडजिला
प्रतिसाद पुन्हा वाचा
In reply to वापरण्याचा आपल्याला कितपत by अमरेंद्र बाहुबली
@सॅगी
In reply to हो ना.. by सॅगी
+१
In reply to @सॅगी by रामदास२९
नाही हो
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१ भाऊ तोसरेकरच खरे पत्रकार
In reply to नाही हो by गॉडजिला
साहेब
In reply to +१ भाऊ तोसरेकरच खरे पत्रकार by अमरेंद्र बाहुबली
१२२ वरून १०५ वर येणे तेही
In reply to दोन्ही अग्रलेख वाचले. सामना by रावसाहेब चिंगभूतकर