चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by आनन्दा
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये.
माझ्या मते काका जबरदस्त डाव खेळताहेत. काकांनी मोदींसकट सर्वांना धोबीपछाड दिला आहे.
आधी महाराष्ट्रात डील करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०१९ ला काका दिल्लीत जाऊन मोदी-शहांचा भेटले. महाराष्ट्रात अडीच वर्षे सुप्रिया मुख्यमंत्री, निम्मी मंत्रीपदे, केंद्रात २ मंत्रीपदे या बदल्यात महाराष्ट्रात पाठिंबा हे डील मोदी-शहांनी फेटाळल्यानंतर काकांनी उद्धवला हाताशी धरले. कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंब्यासाठी तयार नव्हती. सेना सुद्धा चाचरत होती. राष्ट्रपती राजवट उठण्याची चिन्हे नव्हती. या दोन्ही पक्षांवर दबाव आणण्यासाठी काकांनी अजित पवारांना फडणवीसकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली. फडणवीस-अजित पवार शपथविधी झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस व सेना डेस्परेट होऊन एकत्र येण्यासाठी तयार झाले. लगेच काकांनी अजित पवारांना बाहेर काढून फडणवीसांना घरी पाठविले. दोन दिवसात नवीन सरकार स्थापन झाले. त्यात राष्ट्रवादीला गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली आणि सर्व निर्णय काकाच घेताहेत. पवारांच्या गुगलीवर फडणवीस, मोदी व शहा एकाच चेंडूवर बाद झाले.
आता काका भाजप व सेनेला उचकवून त्यांच्यातील दरी वाढवित आहेत. आता ते दोघे परत एकत्र येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडेल व मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढतील. भाजप व सेना स्वतंत्र लढतील ज्यात दोघांचाही पराभव अटळ आहे.In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
In reply to अहो, हे फक्त आरोप आहेत. by शाम भागवत
In reply to पूर्वी अनेकदा सांगितले आहे. by श्रीगुरुजी
In reply to . by शाम भागवत
In reply to माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर by श्रीगुरुजी
😀
In reply to मला माहिती मिळाली व ती by शाम भागवत
In reply to . by शाम भागवत
In reply to ज्या ९ केसेस बंद केल्या by बिटाकाका
In reply to यात सीबीआय कोठून आलं? by श्रीगुरुजी
In reply to चुकून सीबीआय लिहिले, मला by बिटाकाका
त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे.
एसीबी राज्य सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असते. २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस-पवारांनी शपथ घेणे आणि २ दिवसात २५ नोव्हेंबर २०१९ ला एसीबीने सिंचन घोटाळ्यांची काही प्रकरणे बंद करणे हा योगायोगच! नाही का?
तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का?
फडणवीस हातातील सर्व हुकुमाची पाने एकदम टाकून देण्याइतके दुधखुळे नाहीत.
In reply to त्या केसेस शी पवारांचा संबंध by श्रीगुरुजी
In reply to परत मुद्द्याला बगल मिळाली आहे by बिटाकाका
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर?
सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा चक्की पिसायला तुरूंगात जाणार हे आश्वासन फडणवीसांनी ज्या आधारावर दिले होते किंवा सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादांना केव्हाही अटक होऊ शकते हे रावसाहेब दानवेंनी ज्या आधारावर सांगितले होते, त्याच आधारावर.
याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा.
असले निर्णय घेण्यासाठी फक्त पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमताची अजिबात गरज नाही. ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही. In reply to सिंचन घोटाळ्याची बंद झालेली by श्रीगुरुजी
ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही./blockquote> मी पुरावा नसलेला दावा नाही केला, प्रश्न विचारला, शंका बोलून दाखवली. 'करता येते का' हा त्यातला एक भाग होता, 'केले असते का' हा दुसरा.
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by बिटाकाका
थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात.
म्हणजे फडणवीस आणि दानवे सुद्धा हवेत गोळीबार करीत होते ना?
ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाही
एसीबीचे नियंत्रण कोण करते हे माहिती नाही? बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ ला, फडणवीसांंच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच, हा साक्षात्कार एसीबीला झाला हा योगायोगच आहे. नाही का?
तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय.
फडणवीस व दानवे जे अधिकृतपणे सांगत होते तो स्त्रोत नाही? मग ते खोटे आरोप करीत होते का?
मी लिहितो ते ट्रोलिंग आहे असा गैरसमज होत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे वृथा कष्ट घेऊ नये.
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by बिटाकाका
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात.
या आरोपांना काही आधार होता का? जर असेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जर नसेल तर त्यांनी खोटे आरोप करून जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले हे सिद्ध होते.
स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by श्रीगुरुजी
In reply to https://www.loksatta.com by आग्या१९९०
In reply to आसं काही झालंच नव्हतं असे by श्रीगुरुजी
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
In reply to बरीच प्रकरणे आहेत. आम्ही by श्रीगुरुजी
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाही
हे सरकार जास्तीत जास्त अजून एक वर्षे टिकेल. योग्य वेळी राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेऊन मुदतपूर्व निवडणुक लादेल किंवा केंद्र सरकार उधोजींना कशात तरी अडकवून राजीनामा द्यायला भाग पाडेल.
राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत.
दोघेही मतभेद टोकाला नेत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यात फूट पडली. परंतु पवार घराणे अजूनही अभंग आहे.
परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही.
भाजप अभंग राहिला असता व स्वतःच्या समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांना दुखावले नसते तर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. परंतु आता भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता पुढील किमान दोन निवडणुकीत तरी मिळणे शक्य नाही.
त्यामुळे सध्याचे सरकार पाडून, राष्ट्रवादीच्या (किंवा सेनेच्या) पाठिंब्यावर पुढील साडेतीन वर्षांसाठी सत्ता मिळविणे यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे.
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीवर by श्रीगुरुजी
In reply to चुरशीची लढत by चंद्रसूर्यकुमार
In reply to ह्याचा विचार केला आहे का by Rajesh188
In reply to गेल्या वर्ष भरात by Rajesh188
In reply to राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न by बिटाकाका
In reply to राज्यात फक्त by Rajesh188
In reply to तुम्हाला माझा प्रश्न समजला by बिटाकाका
In reply to साधं उदाहरण देतो by Rajesh188
In reply to प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले by बिटाकाका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to - सुएझ कॅनाल मध्ये एक by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to योगींचा वरील व्हिडियोत शेवटची by मदनबाण
In reply to हिरेन हत्याप्रकरणाचा तपास by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to एक गोष्ट समजत नाही या by मदनबाण
In reply to वाझे प्रकरण आनि ए टी एस ची भुमिका by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सर्व महाभारत, रामायण माहीत झाले by Rajesh188
In reply to लिस्ट by Rajesh188
In reply to तुमच्या id मध्ये काही गडबड झाली आहे का by स्वलिखित
In reply to राज्यात कीती तरी प्रश्न आहेत by Rajesh188
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
In reply to प्रगल्भ जनता by Rajesh188
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
हे एकच नव्हे अनेक उदाहरणे आहेत , पाकिस्तान मध्ये शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली आहेत , ना त्यांना कुठलाही इतिहास ना , आधार , अर्थात पाकिस्तान जन्माला आला तेव्हा पासूनच हि नावे बदलायला सुरुवात झाली, यात नवीन ते काय.. ज्यांनी आपले बाप बदलले, ज्यांनी तलवारी समोर आपली सलवार उतरवली, दुश्मनांची आणि आक्रमकांची मुंडकी छाटायची सोडून "दुसरेच" काहीतरी छाटले.. त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा.. आयडेंटी क्रायसिस चे सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तान... आणि त्यांचे इथे राहिलेले वंशज..!!
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
In reply to चालायचेच !! by सुक्या
In reply to अमेरिकेत हायवेला नावे आहेतच, by मनो
In reply to आर्थिक स्वातंत्र्य..? by तुषार काळभोर
In reply to चालायचेच !! by सुक्या
In reply to चालायचेच !! by सुक्या
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
In reply to दिल्ली राजधानी असली तरी by साहना
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
In reply to दिल्ली ही भारताची राजधानी आहे by Rajesh188
एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे.
तुमची ही मागणी मान्य करुन राष्ट्रपती सारखे राजधानीपती असे नवीन घटनात्मक पद निर्माण करुन त्यावर तहहयात तुमची नेमणूक करावी असा आदेश मी भारताच्या घटना समितीला देत आहे.In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
In reply to दिल्लीची अर्धी लोकसंख्या..... by मुक्त विहारि
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
In reply to बरोबर आहे. मुक्त विहारी by रंगीला रतन
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
In reply to > केजरीवाल सारखा बेभरवशी by साहना
In reply to माचो मोदी by कपिलमुनी
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
In reply to खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला उद्देशून वापरले आहेत का ? by कपिलमुनी
In reply to मग मी तरी तुमचे नाव वापरले by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादावर तो रिप्लाय दिलाय by कपिलमुनी
In reply to एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य by श्रीगुरुजी
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
In reply to नको by मुक्त विहारि
In reply to 3-13-1760 ... तोंडओळख by मुक्त विहारि
In reply to सध्या आमच्या इकडे रोज हळदी by रंगीला रतन
In reply to नको by मुक्त विहारि
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
नाना भाउ प्रूफ के साथ बात करते हम... खैर वह संजू राउत आपको तालुका जिल्हे का नेता बोला है, आप निर्णय लीजिए कि आप कौन हो pic.twitter.com/oPYpedDcYE
— shriniwas mohta (@shinimohta) March 27, 2021
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
In reply to असं असं, म्हणजे, आज एखादा by बिटाकाका
In reply to हास्यास्पद तुलना! by नगरीनिरंजन
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
In reply to आणि अजून एक, खालील लिंक वर by बिटाकाका
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी एका घराण्याकडे असल्याने तशा भावना उमटणं साहजिक आहे.
सहमत.. एका घरण्याशिवाय दुसरा कोणी सत्याग्रह करूच शकत नाही.. !!!In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
In reply to खरं की काय? by नगरीनिरंजन
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
In reply to कळीचा प्रश्न by Rajesh188
In reply to हा हा हा.. देश जोडणे म्हणजे by पिनाक
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
बाय द वे, आज बलुचिस्तान ला वेगळा करण्यासाठी सरकार ने मदत करावी अशी मागणी झाली तर त्याला देशद्रोही म्हटलं जाईल का?देशद्रोही फक्त शेतकरी, विद्यार्थी अशा स्वतःचे हक्क मागणार्या लोकांना म्हटलं जातं. बाकी काड्या करायला सरकारची ना नाही.
In reply to बाय द वे, आज बलुचिस्तान ला by नगरीनिरंजन
In reply to तसं काही नाही हो, जितकं मोदी by बिटाकाका
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
In reply to खरंच तुमचा इतरांच्या by नगरीनिरंजन
In reply to आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी by बिटाकाका
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
In reply to आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस by बिटाकाका
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
In reply to दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला by Rajesh188
In reply to ते करायचंच आहे. पण strategic by पिनाक
बऱ्याच घडामोडी झाल्यात!!