चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती.
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे.
- कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे.
- येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले.
- मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे.
- नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली.
- एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला.
- अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली.
विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo
बऱ्याच घडामोडी झाल्यात!!
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
धन्यवाद. उघडुन बघण्याचे कष्ट
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
दाऊद ची गर्लफ्रेंड सुद्धा
अरे वा !!
हॅपनिंग मार्च
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by आनन्दा
मला वाटते हा रॉकी ३ प्रमाणे
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये.माझ्या मते काका जबरदस्त डाव खेळताहेत. काकांनी मोदींसकट सर्वांना धोबीपछाड दिला आहे. आधी महाराष्ट्रात डील करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०१९ ला काका दिल्लीत जाऊन मोदी-शहांचा भेटले. महाराष्ट्रात अडीच वर्षे सुप्रिया मुख्यमंत्री, निम्मी मंत्रीपदे, केंद्रात २ मंत्रीपदे या बदल्यात महाराष्ट्रात पाठिंबा हे डील मोदी-शहांनी फेटाळल्यानंतर काकांनी उद्धवला हाताशी धरले. कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंब्यासाठी तयार नव्हती. सेना सुद्धा चाचरत होती. राष्ट्रपती राजवट उठण्याची चिन्हे नव्हती. या दोन्ही पक्षांवर दबाव आणण्यासाठी काकांनी अजित पवारांना फडणवीसकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली. फडणवीस-अजित पवार शपथविधी झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस व सेना डेस्परेट होऊन एकत्र येण्यासाठी तयार झाले. लगेच काकांनी अजित पवारांना बाहेर काढून फडणवीसांना घरी पाठविले. दोन दिवसात नवीन सरकार स्थापन झाले. त्यात राष्ट्रवादीला गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली आणि सर्व निर्णय काकाच घेताहेत. पवारांच्या गुगलीवर फडणवीस, मोदी व शहा एकाच चेंडूवर बाद झाले. आता काका भाजप व सेनेला उचकवून त्यांच्यातील दरी वाढवित आहेत. आता ते दोघे परत एकत्र येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडेल व मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढतील. भाजप व सेना स्वतंत्र लढतील ज्यात दोघांचाही पराभव अटळ आहे.In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
त्यात भर म्हणून अजित पवारांनी
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
हे क्लीन चीट प्रकरण जरा
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
- २३ नोव्हेंबर २०१९ ते २६
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
अहो, हे फक्त आरोप आहेत.
In reply to अहो, हे फक्त आरोप आहेत. by शाम भागवत
पूर्वी अनेकदा सांगितले आहे.
In reply to पूर्वी अनेकदा सांगितले आहे. by श्रीगुरुजी
.
In reply to . by शाम भागवत
माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर
In reply to माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर by श्रीगुरुजी
मला माहिती मिळाली व ती
😀
In reply to मला माहिती मिळाली व ती by शाम भागवत
म्हणजे तुमच्याकडे माहिती नाही
In reply to . by शाम भागवत
ज्या ९ केसेस बंद केल्या
In reply to ज्या ९ केसेस बंद केल्या by बिटाकाका
यात सीबीआय कोठून आलं?
In reply to यात सीबीआय कोठून आलं? by श्रीगुरुजी
चुकून सीबीआय लिहिले, मला
In reply to चुकून सीबीआय लिहिले, मला by बिटाकाका
त्या केसेस शी पवारांचा संबंध
त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे.एसीबी राज्य सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असते. २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस-पवारांनी शपथ घेणे आणि २ दिवसात २५ नोव्हेंबर २०१९ ला एसीबीने सिंचन घोटाळ्यांची काहीप्रकरणे बंद करणे हा योगायोगच! नाही का?तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का?फडणवीस हातातील सर्व हुकुमाची पाने एकदम टाकून देण्याइतके दुधखुळे नाहीत.In reply to त्या केसेस शी पवारांचा संबंध by श्रीगुरुजी
परत मुद्द्याला बगल मिळाली आहे
In reply to परत मुद्द्याला बगल मिळाली आहे by बिटाकाका
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर?सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा चक्की पिसायला तुरूंगात जाणार हे आश्वासन फडणवीसांनी ज्या आधारावर दिले होते किंवा सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादांना केव्हाही अटक होऊ शकते हे रावसाहेब दानवेंनी ज्या आधारावर सांगितले होते, त्याच आधारावर.याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा.असले निर्णय घेण्यासाठी फक्त पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमताची अजिबात गरज नाही. ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही.In reply to सिंचन घोटाळ्याची बंद झालेली by श्रीगुरुजी
थोडक्यात काय नुसताच हवेत
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by बिटाकाका
थोडक्यात काय नुसताच हवेत
थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात.म्हणजे फडणवीस आणि दानवे सुद्धा हवेत गोळीबार करीत होते ना?ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाहीएसीबीचे नियंत्रण कोण करते हे माहिती नाही? बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ ला, फडणवीसांंच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच, हा साक्षात्कार एसीबीला झाला हा योगायोगच आहे. नाही का?तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय.फडणवीस व दानवे जे अधिकृतपणे सांगत होते तो स्त्रोत नाही? मग ते खोटे आरोप करीत होते का? मी लिहितो ते ट्रोलिंग आहे असा गैरसमज होत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे वृथा कष्ट घेऊ नये.In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला
In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by बिटाकाका
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात.या आरोपांना काही आधार होता का? जर असेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जर नसेल तर त्यांनी खोटे आरोप करून जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले हे सिद्ध होते. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com
In reply to https://www.loksatta.com by आग्या१९९०
आसं काही झालंच नव्हतं असे
In reply to आसं काही झालंच नव्हतं असे by श्रीगुरुजी
मंदभक्त फक्त पुराव्यापासून
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
पवार प्रकरणात सत्तेसाठी
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
त्या घोटाळ्यात नेमकी किती
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
बरीच प्रकरणे आहेत. आम्ही
In reply to बरीच प्रकरणे आहेत. आम्ही by श्रीगुरुजी
एकूण २००+ लहानमोठे सिंचन
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
तेच तर पहायला पाहिजे.
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
मला वाटते की सध्या
मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाहीहे सरकार जास्तीत जास्त अजून एक वर्षे टिकेल. योग्य वेळी राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेऊन मुदतपूर्व निवडणुक लादेल किंवा केंद्र सरकार उधोजींना कशात तरी अडकवून राजीनामा द्यायला भाग पाडेल.राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत.दोघेही मतभेद टोकाला नेत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यात फूट पडली. परंतु पवार घराणे अजूनही अभंग आहे.परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही.भाजप अभंग राहिला असता व स्वतःच्या समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांना दुखावले नसते तर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. परंतु आता भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता पुढील किमान दोन निवडणुकीत तरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे सध्याचे सरकार पाडून, राष्ट्रवादीच्या (किंवा सेनेच्या) पाठिंब्यावर पुढील साडेतीन वर्षांसाठी सत्ता मिळविणे यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे.In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी की
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
उ.ठा. च्या नावाची घोषणा झाल्या नंतर अ.प. हे दे.फ. कडे गेले होते.
कंगना ला जास्त महत्व देण्याची गरज नाही
बंगाल विधानसभा निवडणुकीवर
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीवर by श्रीगुरुजी
चुरशीची लढत
In reply to चुरशीची लढत by चंद्रसूर्यकुमार
पल्स, सिएनएक्स आणि सी वोटर
ह्याचा विचार केला आहे का
In reply to ह्याचा विचार केला आहे का by Rajesh188
क्रूपया थोडा अभ्यास करा
गेल्या वर्ष भरात
In reply to गेल्या वर्ष भरात by Rajesh188
राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न
In reply to राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न by बिटाकाका
राज्यात फक्त
In reply to राज्यात फक्त by Rajesh188
तुम्हाला माझा प्रश्न समजला
In reply to तुम्हाला माझा प्रश्न समजला by बिटाकाका
साधं उदाहरण देतो
In reply to साधं उदाहरण देतो by Rajesh188
प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले
In reply to प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले by बिटाकाका
त्यांची जुनी सवय आहे..
- सुएझ कॅनाल मध्ये एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to - सुएझ कॅनाल मध्ये एक by मदनबाण
योगींचा वरील व्हिडियोत शेवटची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to योगींचा वरील व्हिडियोत शेवटची by मदनबाण
@ मदनबाण जी.
हिरेन हत्याप्रकरणाचा तपास
In reply to हिरेन हत्याप्रकरणाचा तपास by चंद्रसूर्यकुमार
एक गोष्ट समजत नाही या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONIn reply to एक गोष्ट समजत नाही या by मदनबाण
वाझे प्रकरण आनि ए टी एस ची भुमिका
In reply to वाझे प्रकरण आनि ए टी एस ची भुमिका by राजेंद्र मेहेंदळे
सर्व महाभारत, रामायण माहीत झाले
In reply to सर्व महाभारत, रामायण माहीत झाले by Rajesh188
बरोबर आहे. तपासाला योग्य दिशा
लिस्ट
In reply to लिस्ट by Rajesh188
तुमच्या id मध्ये काही गडबड झाली आहे का
In reply to तुमच्या id मध्ये काही गडबड झाली आहे का by स्वलिखित
स्वलिखित
राज्यात कीती तरी प्रश्न आहेत
In reply to राज्यात कीती तरी प्रश्न आहेत by Rajesh188
राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ?
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
मागील वर्षी बरेच महिने
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
प्रगल्भ जनता
In reply to प्रगल्भ जनता by Rajesh188
तुम्ही मीडिया काय दाखवतेय
https://www.opindia.com/2021
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
हे एकच नव्हे अनेक उदाहरणे
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
चालायचेच !!
In reply to चालायचेच !! by सुक्या
अमेरिकेत हायवेला नावे आहेतच,
In reply to अमेरिकेत हायवेला नावे आहेतच, by मनो
आर्थिक स्वातंत्र्य..?
In reply to आर्थिक स्वातंत्र्य..? by तुषार काळभोर
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दोन
In reply to चालायचेच !! by सुक्या
नावे असतात
In reply to चालायचेच !! by सुक्या
पाकिस्तानात हिंदू मंडळींना
- हरप्पा मधील लोक त्या काली
दिल्लीला राज्य दर्जा
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
दिल्ली बाबतीत सहमत आहे
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
दिल्ली राजधानी असली तरी
In reply to दिल्ली राजधानी असली तरी by साहना
दिल्लीला संपूर्ण राज्याचा
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
दिल्ली ही भारताची राजधानी आहे
In reply to दिल्ली ही भारताची राजधानी आहे by Rajesh188
बरोबर आहे.एक स्वतंत्र
एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे.तुमची ही मागणी मान्य करुन राष्ट्रपती सारखे राजधानीपती असे नवीन घटनात्मक पद निर्माण करुन त्यावर तहहयात तुमची नेमणूक करावी असा आदेश मी भारताच्या घटना समितीला देत आहे.In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
दिल्लीची अर्धी लोकसंख्या.....
In reply to दिल्लीची अर्धी लोकसंख्या..... by मुक्त विहारि
मुक्त विहारी
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
बरोबर आहे. मुक्त विहारी
In reply to बरोबर आहे. मुक्त विहारी by रंगीला रतन
तुमची इच्छा मला मान्य आहे ....
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
यापूर्वीही जागा दिलीच होती ना
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
> केजरीवाल सारखा बेभरवशी
In reply to > केजरीवाल सारखा बेभरवशी by साहना
साहना ताई
काय लावलय राव वर
माचो मोदी
In reply to माचो मोदी by कपिलमुनी
सांगता येत नाही आणि सहनही होत
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे
In reply to खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे by श्रीगुरुजी
तुम्हाला उद्देशून वापरले आहेत का ?
In reply to तुम्हाला उद्देशून वापरले आहेत का ? by कपिलमुनी
मग मी तरी तुमचे नाव वापरले
In reply to मग मी तरी तुमचे नाव वापरले by श्रीगुरुजी
तुम्ही माझ्या प्रतिसादावर तो रिप्लाय दिलाय
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादावर तो रिप्लाय दिलाय by कपिलमुनी
एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य
In reply to एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य by श्रीगुरुजी
सभ्य असभ्य
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
व्यनी करतो
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
हे तुम्ही तरी कोण ठरविणार?
हया covid काळात
काय दिवस आलेत
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
नको
In reply to नको by मुक्त विहारि
3-13-1760 ... तोंडओळख
In reply to 3-13-1760 ... तोंडओळख by मुक्त विहारि
सध्या आमच्या इकडे रोज हळदी
In reply to सध्या आमच्या इकडे रोज हळदी by रंगीला रतन
छान ..... छान ....
In reply to नको by मुक्त विहारि
सध्या तीनेक दिवस सलग सुट्टी
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
लुढकायला स्वतंत्र पलंग आणि कमोडची
आंदोलनजीवी मोदी
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
गप्प राहू नका. लगेच पुरावे
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com/desh
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
नाना भाउ प्रूफ के साथ बात
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
पुरावे
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
आजकाल लगेच गैरसमज होतात
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
असं असं, म्हणजे, आज एखादा
In reply to असं असं, म्हणजे, आज एखादा by बिटाकाका
हास्यास्पद तुलना!
In reply to हास्यास्पद तुलना! by नगरीनिरंजन
खलील प्रतिसाद वाचा.
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
आणि अजून एक, खालील लिंक वर
In reply to आणि अजून एक, खालील लिंक वर by बिटाकाका
मोदीप्रेम अवघड विषय आहे. सगळे
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी
In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी एका घराण्याकडे असल्याने तशा भावना उमटणं साहजिक आहे.सहमत.. एका घरण्याशिवाय दुसरा कोणी सत्याग्रह करूच शकत नाही.. !!!In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
खरं की काय?
In reply to खरं की काय? by नगरीनिरंजन
अहो इतरांच्या सत्याग्रहाला
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
तेवढी असती तर असलं कशाला
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
कळीचा प्रश्न
In reply to कळीचा प्रश्न by Rajesh188
हा हा हा.. देश जोडणे म्हणजे
In reply to हा हा हा.. देश जोडणे म्हणजे by पिनाक
Pinak
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
कळीचा प्रश्न
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
खिक्
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
बाय द वे, आज बलुचिस्तान ला
In reply to बाय द वे, आज बलुचिस्तान ला by नगरीनिरंजन
तसं काही नाही हो, जितकं मोदी
In reply to तसं काही नाही हो, जितकं मोदी by बिटाकाका
असं होय. हे लोक स्वतःच जाऊन
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
खरंच तुमचा इतरांच्या
In reply to खरंच तुमचा इतरांच्या by नगरीनिरंजन
आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी
In reply to आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी by बिटाकाका
कोणती टोळी बरे?
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस
In reply to आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस by बिटाकाका
सेडिशन लावलेले लोक जर त्या
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
न्यायालयामुळे
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
चिंता नका करू, आज ना उद्या
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
हा साकेत गोखले कॉंग्रेसजीवी
दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला
In reply to दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला by Rajesh188
जरा असा विचार करून बघा,
मोदी , बांगलादेश आणि अखंड भारत
ते करायचंच आहे. पण strategic
In reply to ते करायचंच आहे. पण strategic by पिनाक
अहो काहीही प्रश्न पडतात
"बांगलादेश स्वातंत्र्य