Skip to main content

लेखाजोखा ४ वर्षाचा

लेखाजोखा ४ वर्षाचा

Published on मंगळवार, 06/02/2018 प्रकाशित
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

याद्या 40854
प्रतिक्रिया 222

संन्यस्त खड्ग साहेब तुमचा राग / भावना समजू शकतो पण म्हणून प्रत्येक मुद्दा दोनदा, "हे बात कुछ हजम नही हुई". बर यातल्या बऱ्याच गोष्टी फारच कपोकल्पित आहेत जसे "गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे" या लेव्हलवर तुम्हचाशी विचारविनिमय करणे अशक्य. म्हणून पास.

In reply to by आकाश कंदील

मित्राकडून पुनर्प्रक्षेपित केलेला लेख आहे त्यात सडेचार लाख कोटी ही संख्या चुकीची असण्याची शक्यता आहे त्याबद्दल क्षमस्व . पण इतर मुद्द्द्यांचे काय?

अशा प्रकारचे लेख व्हाट्सप्प वर ढिगाने फिरत असतात. तसेच आता असे लिखाण (किंवा कॉपी पेस्ट) करण्याची ठिकाणे एव्हढी वाढली आहेत की सर्वच ठिकाणी उत्तर देऊन मुद्दे खोडण्यासाठी वेळ वाया घालाविण्यात काहीच अर्थ नाही अस वाटत.

अशी "कायप्पाग्रस्त" एकांगी आणि अतिशयोक्त विधाने वाचून-ऐकून लोकांचा मोदींवरचा असलेला-नसलेला राग कमी होतो ! या संबंधात कायप्पावर फिरत असलेला एक विनोद : "डिमो-जीएसटी-करवाढ-मुळे भाजपला परत मत देऊ की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता, पण रागा/मोदीविरोधकांची एकांगी/अभद्र टीका वाचली आणि भाजपला मत देण्याचे नक्की झाले !" =)) अवांतर : कॉपी-पेस्ट करताना एकच मजकूर अनेकदा पेस्ट होणार नाही याची किमान काळजी घेणे बरे असते ! ;) :)

कायप्पावर फिरणारा एक संदेश... A brilliant answer by Bala Senthil Kumar to the question below, as answered at popular Q&A site quora. It isn't the looting of wealth that bothers me so much as the sheer fact that the Congress merely replaced the Brits in some ways - they just became masters of the same, broken, weak people, who were simply willing to suck up to authority. Nobody gave India confidence! This is the part that bothers me so much, especially with MK Gandhi's style of 'winning' us freedom by giving the enemy higher moral ground. So, India has grown up as an apologetic impotent nation, where our children are taught to revere impractical, passive, cowardly notions like non-violence, when everything in nature tells us to fight to survive. Of course, I know the philosophy of not fighting because of being strong. But this comes from mastery, not shamelessly bowing to masters! So, we saw a change of guard. The Brits went, and new masters came in the form of the Congress Party. Hierarchies remained, the class system remained, and subservience remained. Where the heck did all the dynamism go? Then we were thrown into a socialist mindset, people waiting for alms from government wealth redistribution programs instead of being empowered. We got protectionist policies, that prevented prosperity and competition, throwing us away from a path of a meritocracy. Hindustan Motors was started around the same time as Toyota, and Tata Steel started around the same time as Nippon Steel. Nippon Steel produces around five times as much as Tata Steel without native resources of ore. No need to talk about Hindustan Motors and Toyota. Japan coming out of twin nuclear strikes was devastated way more than India under the Brits. Do we need to compare how different the growth paths of these two nations have been? Only when thousands died did we start the Green Revolution. Only when China attacked us did we realize we need to become militarily stronger. Only with our backs against the wall, did India liberalize its economy. Under the Congress, every move we have made towards any kind of development has come under inevitable circumstances, with our backs against the wall. India was never allowed to be truly independent, strong, and proud of its people's full potential. No wonder so many of us left in droves and thrived in various countries elsewhere. This is the loot I would feel most wronged by - denying India its best talents and minds, because we didn't create the conditions for dignified development. Incredibly, the immense sacrifices of our fighting heroes were also swept aside under this avalanche of worship for Gandhiji. Why? So that the Brits would feel good? The Congress party was reporting to British Intelligence for 5 years after we became an independent country, about Subhash Bose's family's movements. During a criminal probe of the Bofors scandal, the Congress External Affairs minister delivered a letter to a foreign body to deny evidence and cooperation to an Indian investigating agency. Years later, a whole bunch of Congress members and their cronies used the letterhead of the Indian Parliament to petition the USA to not issue a visa to Narendra Modi, the man who would become Prime Minister. The Congress has a clear obsession with white people and a need to constantly please them. When Hillary Clinton asked India to wean itself off Iranian oil, the Congress government promptly obliged, even though Iran and India have been close friends for a long time. No surprise then that pasta aunty from Italy is their supremo. Think she would have got the same respect if she had been a Nigerian black woman? I don't think so. That's how deeply ingrained the slave mentality is in the ranks of the Congress. It is the loot of India's pride, dignity, dynamism and die-hard spirit that bothers me much much more than the loot of wealth. This country produced enough wealth to support the British Empire for 200 years. It can easily produce much more to ensure prosperity, health and wellbeing for its own people. This is an abundant, powerful country, that has been prevented from being a developed, forward thinking, awesome nation that could by now have been an example for the world. If India has been a weak, apologetic nation for so long, it's precisely because of the Congress. Why do we have to put up with these weasels and the fools who are aligning with them? I could even tolerate a ruthless, despotic, dictatorial mindset. It is this slimy, backstabbing, self-serving Lutyens mindset that really irks me. I would give anything to destroy this smugness, decimate it, and put it firmly behind us. The economic loot is nothing compared to this, but we will bloody well make them pay for all of it.

कायप्पा ढकलपत्रातील अत्यंत हास्यास्पद मुद्दे वाचून हसू आवरले नाही. मोदी किंवा भाजपला मत द्यायचे नसेल तर नका देऊ. पण त्यासाठी असले हास्यास्पद मूद्दे पुढे आणून पप्पूगिरी करू नका.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी आम्हांस मोदीविरोध करावयाचा नाही परंतु फक्त सगळीकडे आधार लिन्क करण्यापुरते अथवा नोटाबन्दी साठी आम्ही मोदी महोदयांस मतदान केलेले नाहीं , अनेक प्रश्न जे सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत त्याकडे सरकारने आधी लक्ष द्यावे अशी मागणी आहे ... उद्या सगळे काही आधारास जोडून एक RFID चिप प्रत्येकाच्या मनगटात घुसवली आणि Enemy of the State सारखे २४ तास आम्च्यावर लक्ष ठेवले तरी आमचे काही म्हणणे नाही परन्तु सामान्य लोकांचे जीणे हराम करणार्‍या महागाईवर भाजप सरकारने आधी नियन्त्रण आणावे

कोण रे ते निवडून देणारे!! बघा ह अस पूना केलत तर परत परत असे वाचावे लागेल. अहो मला तर वाटल नव्हत मोदी सरकारने ईतकी कामे केलीत. बरीच दिसतायत यादीत. काय करावे ब्रे?

आम्ही म्हणू तो विकास आणि आम्ही म्हणू ती असहिष्णुता अशी मानसिकता असेल तर खरेच बुरे दिन आलेत. माझे अच्छे दिन तेंव्हाच आले जेंव्हा 'orop' लागू झाले . माझे अच्छे दिन / वर्षे येणार याची खात्री झाली जेंव्हा GST लागू झाले. आता मी खिचडी सरकार आले तर फायदा किंवा परत मोदी आले काय जास्त फायदा अश्या 'सुस्थितीत ' आहे. कॉंग्रेस येत नाही याची खात्री आहेच ! कळावे , लोभ असावा.

भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे याला काही आधार आहे का? कि असंच "थूक लगा के चिपका दिया"? साधा हिशेब केला तर ८०० स्टेशन साठी साडेचार लाख कोटी म्हणजे एका स्टेशन साठी ५६० कोटी. आमच्या शेजारी एका टिनपाट नेता होण्याची इच्छा असणाऱ्या माणसाने जनतेसाठी गेले दीड वर्षांपासून फुकट वाय फाय दिलेला आहे टंकताना निदान थोडा तरी विचार तरी करायचा होता. जाता जाता -- अक्खी बुलेट ट्रेन एक लाख दहा हजार कोटी रुपयात येणार आहे. आणि केवळ वाय फाय साठी त्याच्या चौपट पैसे. आपल्या विद्वत्तेचे किती कौतुक करावे हा प्रश्न पडला आहे

In reply to by manguu@mail.com

त्या विमानांसाठी ०. १ टक्क्याने कर्ज कोण देणार होते? पाकिस्तान का सौदी अरेबिया?

In reply to by सुबोध खरे

का चीन कडून ८ टक्क्याने कर्ज घ्यायला पाहिजे होते OBOR सारखे आणि मग दिवाळे फुंकायचे पाकिस्तान सारखे ?

In reply to by सुबोध खरे

जपानला का इतका पान्हा फुटला आहे ? हा जपान म्हणजे तोच ना ? ज्याने अंदमानातील तो भक्तांचा लाडका तुरुंग उध्वस्त केला होता ?

In reply to by manguu@mail.com

ते ०.१ % तरी खरे का ? की साहेबांच्या ६०० कोटीगत तीही अनवधानानाने झालेली मिष्टीक असायची...

In reply to by manguu@mail.com

पेपर वाचत नाही का? जाऊ द्या मिपा वर एक बुलेट ट्रेनवर धागा आला होता तो तरी वाचला का? तेही नाही मग बरोबर. पिचक्या टाकायला फार अक्कल लागत नाही.

In reply to by सुबोध खरे

बुलेट ट्रेन मे कोई बैठेगा नही , लेकिन दुनिया को पता चलेगा हम भी कोई है !! दिखावे के लिये करना पडता है .. शो ऑफ पॉवर !!! https://youtu.be/_RwB90nL4mc कोण बोल्ले होते हे ? सन २०१३ ...

In reply to by manguu@mail.com

इंग्रजी पण वाचता येईनासे झाले का? ते १५० कोटी पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आहेत रेल्वे स्टेशनच्या वाय फाय साठी नाहीत Google Bags ₹150-crore Contract To Provide WiFi Across Pune In a first for an Indian city, Google will make available city-wide WiFi connection in Pune. The tech giant is undertaking the project as part of Prime Minister Narendra Modi's Smart City project announced last year that covers 20 cities across India. दीडशे कोटी कुठे आणि साडे चार लाख कोटी कुठे (दीडशे कोटीच्या ३० हजार पट होतात साडे चार लाख कोटी) साडे चार लाख कोटीच्या वाय फाय चा संदर्भ असेल तर द्या उगाच वीस लाखाच्या ट्रक सारख्या पुड्या टाकू नका.

In reply to by सुबोध खरे

मुळात जिओ मे टेलिकॉम सेक्टर मुळापासून हादरवल्यावर झक मारत सगळ्या कम्पन्यानी १जीबी डेटा पर जीबी आणि अमर्यादित फ्री व्हॉइस कॉलिन्ग २००/- रुपये प्रतिमहिना इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिलेले असताना फ्री वायफाय ची उस्तवारी अस्थानी व अनावश्यक ठरते

मिपा वर २० लाखाच्या ट्रक सारखा नवीन वाक्प्रचार रुजू झाला आहे. साडे चार लाख कोटींचा वाय फाय

In reply to by कपिलमुनी

हे तुमचं नक्की मत आहे ना की त्यांना भारताची लोकसंख्या माहीत नाही आणि त्यांनी ती ६०० कोटी आहे असा दावा केला?

In reply to by कपिलमुनी

वेड घेऊन पेडगावला जाण्यापेक्षा परत वाचा! मी विचारतोय कि त्यांना भारताची लोकसंख्या माहित नाही आणि त्यांनी ती ६०० कोटी आहे असा "दावा" केला आहे का? तुम्हाला पेडगावला जाऊन अनावधानाने केलेल्या उल्लेखाला दावा म्हणायचे असेल तर तुमच्या बुद्धिमत्तेची किव करायला हरकत नसावी. वरीलप्रमाणे प्रतिक्रिया जनरली आआप समर्थकांकडून येतात हे एक निरीक्षण आहे.

In reply to by बिटाकाका

एकदा चष्मा घातला कि असेच होते. बगळा सुद्धा कावळाच दिसायला लागतो आणि सफेद गोष्टीत पण काळेबेरे दिसते.

In reply to by बिटाकाका

अनावधानाने चुका होतातच ! फक्त चुकला ते कबूल करावे . . फक्त आपली चूक ती अनावधानाने आणि बाकीचे चू* ! रागां ने केली तर पप्पू . वरची किती लाख कोटी ही रक्कम अनावधानाने पण चुकली का असा विचारावे. आणि ते आपचे , भाजपाचे , काँग्रेसचे झेंडे तुमच्याकडे राहू द्या.

In reply to by कपिलमुनी

वरची किती लाख कोटी ही रक्कम अनावधानाने पण चुकली का असा विचारावे. ते तेवढंच असतं तर अनवधानाने सोडून दिलं असतं. पुढे शेतकऱ्यांच्या ८६००० कोटी रुपये द्यायला पैसे नाहीत हा आरोप केला आहे म्हणून त्याचे विच्छेदन केले आहे. पूर्ण परिच्छेद वाचा म्हणजे लक्षात येईल कि हे केवळ हलकटपणा साठी केलेले विधान ( MALAFIDE INTENTION) आहे. तीच गोष्ट (साडेचार लाख कोटी) दोन वेळेस लिहिली आहे आणि ती सुद्धा कर्जाशी तुलना करून भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? जाऊ द्या मुनी तुम्ही चुकीच्या घोड्यावर सट्टा लावता हे तुमचे दुर्दैव

In reply to by सुबोध खरे

असली ढकल पत्रे पाठवणारे गाढव आहेत , काडी टाकून निघून जातात . या धाग्यावर लिहिण्या सारखे काही नाही. असल्या गाढवावर सट्टा लावणार नाही ;)

In reply to by कपिलमुनी

मी या धाग्याच्या सट्ट्यावर बोलत नाहीये तुम्ही आप च्या घोड्या वर लावलेल्या सट्ट्याबद्दल बोलत होतो. ते "अडेलतट्टू" निघालं.

In reply to by कपिलमुनी

कुणी कबूल करायचे? आणि कुणी कबूल केले नाही? तुम्हाला असे म्हणायचे आहे का कि मोदींना कुणीतरी त्यानंतर विचारले कि बाबा चूक मान्य आहे का आणि मोदींनी उत्तर दिलं...."नाही"? रागांच्या कोणत्या चुकांबद्दल बोलत आहात ते स्पष्टपणाने लिहा, उगाच टिपिकल आआप समर्थकांसारखे गुऱ्हाळ गाळू नका. कोणाकडे कोणते झेंडे आहेत ते वेगळं सांगायची गरज नसते हो, तुम्ही फक्त तुमच्या झेंड्याबद्दल बोला.

In reply to by कपिलमुनी

आपण ज्याचे समर्थक आहोत ती व्यक्तीही चुकू शकते हेच अमान्य करण्याचा ट्रेण्ड आला आहे. नेत्याला देवाच्या रुपात बघण्याचे परिणाम. म्हणूनच त्यांना 'भक्त' म्हंटले जाते , समर्थक नाही. असो...

मोबाईल वरती देसी ढकलपत्र आधार !!! संन्यस्ता तू वेडा कुंभार !!! काढकाटाचे काम आगळे, प्रत्येकाचे स्तोत्र वेगळे !!! तूच (बि) घडविसी,तूच शोधीसी. नकळत यातून काय साधसी !!! देसी ठोकून ऐशी लक्तरे !! अर्थातून सांडे फक्त विखार तू वेडा कुंभार नाखु सावळा कुंभार बोलभांडे

In reply to by नाखु

खतरा... दंडवत तुम्हाला

In reply to by नाखु

कवी नाखू लय भारी ! त्यांच्या एकाहून एक भारी स्वाक्षर्‍यांचे तर आम्ही म्होट्टे पंखे आहोत । =))

खुर्ची भाजपाची , सत्ता भाजपाची , अन ज्यांच्याकडे सत्ता नाही , त्याण्च्या बडबडीत कशाला वेळ घालवायचा.. १ वर्ष राहिलय, हा सुर्य् हा जयद्रथसारखे हे मंदिर अन हा समान कायदा , करुनच टाका. नंतर परत कटकट नको , आमाला चानस नै दिला म्हणून.

In reply to by manguu@mail.com

मोगा खान कायदा करण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत असावे लागते इतके साधे (आणि शाळेत शिकवलेले) नागरिकशास्त्र तुम्ही वाचले नाही कि विसरलात? तीन तालाकचे बिल राज्यसभेत का अडकले आहे हे तुमच्या काँग्रेसी लोकांना विचारा मग समान नागरी कायदा याचा विचार करू. बाकी तुम्हाला समान नागरी कायदा नको तर गुन्हेगारी कायदा का समान हवा आहे याचे उत्तर गेल्या तीन चार वर्षात आणि तुमच्या अनेक अवतारात/ डू आय डी मध्ये तुम्ही दिलेले नाही याची आठवण करून देतो. ( म्हणजे चोरी केली तर हात तोडणे सारख्या शिक्षा --शरियत प्रमाणे). दांभिकपणा जाता जात नाही हेच खरे.

पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका.. १. काँग्रेसच्या पापाचे फळ म्हणजे फाळणी. २. तुम्ही घराणेशाही करता. ३. त्यामुळे आमच्यावर टीका करु नका. ४. तुम्ही देशाला आपलेसे करु शकला नाहीत , म्हणूनच विरोधात बसला आहात .. आता ह्या आरोपात नवीन काय आहे ? हे मुद्दे घासून घासूनच तर हे निवडून आलेत आणि चार वर्षानी संसदेत पुन्हा तेच मुद्दे बोलत आहेत. इतर वेळी परदेशात फिरायचे आणि देशात संसदेत असले की काँग्रेसवर टीका !

In reply to by manguu@mail.com

१. वरील मुद्दे सत्य नाहीत का? २. आजचे पूर्ण भाषण ऐकले/वाचले का? ३. कालचे खर्गेंचे भाषण ऐकले का? ४. सिलेक्टिव्ह रिडींग/लिसनिंग वाईट हे पटते का? ५. मोदी किती दिवस भारतात आणि किती दिवस परदेशात होते याची काही माहिती आहे का? तुलनेसाठी मनमोहन किती दिवस बाहेर होते हे माहिती आहे का? ६. मोदींच्या परदेश दौऱ्यावर तुमचा नेमका आक्षेप काय? तुम्हाला त्यात काय प्रॉब्लेम वाटतो? कि फक्त "मोदी" हे नाव टिकेसाठी पुरेसे आहे? ७. अंधपणा आणि गहाणबुद्धी टिका स्तुत्य आहे असे आपले मत आहे का?

पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका अतिशय योग्य आहे . त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे. भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्‍हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे. विरोधक आधारवर टीका करताय असे म्हणताना भाजपाने आधारचा विरोध केला होता हे विसरले असे दिसतय. त्या भाषणामधले आवडलेले वाक्य देशात आता प्रामाणिकतेचा उत्सव सुरु असून लोक प्राप्तिकर भरण्यासाठी पुढे येत आहेत !

In reply to by कपिलमुनी

>>> त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे. भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्‍हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे. आपल्या दीड तासाच्या भाषणात मोदींनी आपल्या सरकारने केलेली अनेक कामे आकडेवारीसहीत सांगितली. खांग्रेसी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या गदारोळात तुम्ही ते ऐकले नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेसी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या गदारोळात तुम्ही ते ऐकले नसावे.
बाकी सर्व ठिक आहे, मात्र विरोधकांना थेट कुत्रा म्हटलेले मला तरी पटले नाही. शिवाय या भुंकण्यात फक्त कॉंग्रेसी होते असेही नाही त्यात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टिडीपीचे ही काही खासदार होते. === आवातंर : तुम्ही कॉंग्रेसी खासदारांना कुत्रा म्हटल्याने, 'अखिल भारतीय कुत्रा संघटने'च्या भावना दुखावून ते तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा देखिल दाखल करु शकतात.

In reply to by प्रसाद_१९८२

कुत्ते के ईमानदारी की कसमे तो आदमी भी खाते है ... .... हमारी बात को सुन लिया ? नहीं ! सूंघ लिया , कुत्ता हूं ना ! ( इति कटाप्पा )

खरे काका, तो mangoo हितेस दादा दरेकर आहे, गजानन कागलकर. कुठे मनोरुग्णाच्या नादि लागतय. आपल्या पाणबुडि संदर्भातल्या लेखाचा पुढिल भाग टाका प्लिज.

१९४० साली फाळणीचे पाप करायला कोण कुणाला भेटले होते ? In the 1940s, the Muslim League stepped up its demand for a separate Muslim state of Pakistan. Although the Congress strongly opposed religious separatism, the League's great popularity amongst Muslims forced the Congress leaders to hold talks with the League president, Muhammad Ali Jinnah. Even though Savarkar agreed with Jinnah and recognised Hindus and Muslims to be separate nations, https://en.m.wikipedia.org/wiki/Akhil_Bharatiya_Hindu_Mahasabha

https://m.maharashtratimes.com/india-news/pm-hits-back-at-congress-says-every-indian-is-paying-the-price-of-the-poison-infested-by-congress/articleshow/62818835.cms काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जो बल्ब केवळ ४० रुपयाला यायचा, तो ३५० रुपयांत विकला गेला. हे कसे झाले,' असा सवाल करतानाच देशात सध्या 'हिट अँड रन'चे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.  ... कोणत्या बल्बबद्दल बोलताहेत ?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी , बल्क ऑर्डरमुळे किंमत कमी झाली , असे त्याच बातमीत दिले आहे. कुणीकुणी लावलेत म्हणे दिवे ?

In reply to by manguu@mail.com

http://www.misalpav.com/comment/981492#comment-981492

गेल्या दोन वर्षात फक्त ९ वॉट्स नव्हे तर बाजारातील सगळ्याच प्रकारच्या LED बल्ब आणि ट्युब्लाईटचे भाव कमी झाले आहे. त्यात सरकारचा काहीही संबंध नाही.

Shri Piyush Goyal, India's minister of State (IC) for Power, Coal and New & Renewable Energy yesterday celebrated the fact that in just 20 months the price of LED lightbulbs has fallen from 310 rupees (US$4.68) to 54.9 rupees ($0.84), an 83 per cent plunge that is partly India's fault. https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_light_bulbs_prices_drop_83_per_cent/ चष्मा काढून वाचा

हे पण वाचून पहा https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/prices-of-led-bulbs-drop-to-rs-38/articleshow/54326721.cms याला कोणतीही सबसिडी नाही.

LED टेक्नॉलॉजी स्वस्त झाल्यामुळे देशात प्रचंड उत्पादन झाले व स्पर्धेमुळे दर कमी झाले. सगळीच LED उत्पादने स्वस्त झाली आहेत. सरकारच्या ९ वॉट बल्बमुळे ट्युब्लाईट स्वस्त झालेल्या नाहीत. Unorganised सेक्टरमुळे बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले व दर कोसळले.

In reply to by मार्मिक गोडसे

अग्गोबै , म्हणजे सरकारने डंपिंगची भूमिका पार पाडली की काय ? .... विकिपेडियावरपण वाढती मागणी व स्वस्त कच्चा माल यामुळे दर कमी होत आहेत , असे लिहिले आहे. .... असो , भक्त अभक्तांचे तिमिर जाओ..

In reply to by manguu@mail.com

यात काँग्रेसचा घोटाळा काय, हे समजले नाही. मग अशीच उलट उदाहरणे दिली.. तर ? भाजपाचा पेट्रोल घोटाळा ... काँग्रेसच्या काळात ५० होते . ह्यांच्या काळात ८० झाले ... !

In reply to by manguu@mail.com

बिनबुडाचे आरोप करणे अंधभक्तीचे पहिले लक्षण आहे असे कोणीसे म्हणून गेले आहे. तुम्ही लक्षणे सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहात का? खालील लिंक वर जाऊन पेट्रोल कधी कधी कसे कसे वाढत गेले तेवढे पाहून घ्या अंधभक्ती/अंधविरोध सोडून. https://www.mypetrolprice.com/petrol-price-chart.aspx

In reply to by बिटाकाका

ते उदाहरण sarcastically दिले होते. काँग्रेसच्या काळात बल्बच्या किमती जास्त होत्या.. नंतर प्रायसेस जगभर पडल्या , तेंव्हा नेमके मोदी सरकार आहे , एल् इ डी बल्बच्या किमती स्वस्त आहेत. मोदीजी म्हणतात ... हा काँग्रेसचा घोटाळाच आहे म्हणून. कारण तेंव्हा म्हणे किमती जास्त होत्या. म्हणून दुसरे मी उलट उदाहरण दिले .

In reply to by manguu@mail.com

अहो तुम्ही दिलेले उदाहरण तरी बरोबर आहे का हे पहा म्हणून सांगत आहे. दुसरं उदाहरण शोधायला हरकत नसावी!

In reply to by मार्मिक गोडसे

मागणी कोणामुळे आणि कशी वाढली हे पण गुगल करा. EESL नामक सरकारी कंपनीबद्द्ल गुगल करा. या कंपनीने दिलेल्या मास ऑर्डरी आणि त्यांचं सरकारी वीज कंपन्यांकडून केलेलं एफेक्टीव वितरण हे या बल्बची किंमत कमी होण्यामागचं कारण आहे. मोदी म्हणतायत त्यात पूर्ण तथ्य आहे. या किमती सरकारने दिलेल्या अतिप्रचंड ऑर्डरींने कमी झालेल्या आहेत.

In reply to by अनुप ढेरे

Global decline. https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_market_kept_prices_of_led_light_bulbs_steady_in_september_says_ledinside https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_market_kept_prices_of_led_light_bulbs_steady_in_september_says_ledinside पेट्रोलच्या किमती पडल्या तर त्याच्या किमती कमी नाही केल्या , कारण तेल विक्री व टॅक्स ह्याना म्हणजे सरकारला मिळत होते. LED च्या प्रायसेस ग्लोबली ढासळल्या तर जणू काही मुंगीमुळेच मेरुपर्वत हलला अशा थाटात गाजावाजा... आयजीच्या जिवावर बायजी उदार , हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ... या म्हणी आठवल्या.

In reply to by manguu@mail.com

अंधविरोध! वेळ काढून वाचा! कुणी काय केले, कुणाचा जिवावर कोण उदार वगैरे सगळं सापडेल. सरकार ने बल्ब च्या ऑर्डर कधी टाकल्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कधी पडले वगैरे सगळं शोधलं कि सापडतं! अंधविरोध करायचा असला कि हवं ते सापडतं! पियुष गोयल यांच्या योग्य नियोजनाखाली युपीए सरकारची हि संथ गतीने धावणारी योजना अत्यंत योग्यपणे राबवली गेली हे मान्य करायला फक्त अंधविरोधच आडवा येऊ शकतो. https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/how-modi-governments-led-programme-hopes-to-emerge-as-a-win-win-from-consumer-point-of-view/articleshow/52592189.cms

In reply to by बिटाकाका

Consumers, however, may still be in a state of confusion. Here's why. In the open market, locally branded LED bulbs retail for Rs 200-300; and at the other end of the price spectrum you have the imported LED bulbs that can be picked up for as low as Rs 60. Further, some have BIS marks, others don't. And the warranty period varies from two years to three years. Those who buy the cheapest Chinese LED, for example, don't get any warranty at all. The intensity of brightness (measured in Lumens) varies, leading to further confusion for consumers. A 9 watt Chinese LED, for example, is half as bright as a 9 watt BIS-marked LED of an Indian manufacturer. The imported variety, meanwhile, are of two types. One is that being retailed by Indian firms like Syska LED, and the other are the cheaper unbranded ones of Chinese manufacturers. Syska LED has not participated in any one of the nine rounds of bidding for government procurement, relying solely on imported bulbs and selling at a cost much higher than government-determined prices. That raises the question whether the price will bounce back once the government exits and the industry fully takes over the LED space, tentatively by April 2019. Bajaj Electricals, one of the leading players in the LED market and contemplating an expansion of its LED manufacturing facility beyond its current unit in Nashik, does not foresee prices rising back to unaffordable levels. चायनीज कंपन्या !!! ते चायना म्हणजे तेच ना , तिथले अध्यक्ष अन इथले प्रधानसेवक झोपाळ्यावर झुलत होते ?

In reply to by manguu@mail.com

तुमच्या अंधभक्ती/अंधविरोधाला सलाम! नीट वाचत चला हो! सिलेक्टिव्ह रिडींग बरेच वेळेला तोंडघशी पाडतं, अनुभव आहेच तुम्हाला! तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय म्हणताय ते?

सरकारने फक्त LED बल्ब वितरीत केले आहे,तेही ९ wattचे, मग led tubelight का स्वस्त झाल्या? उगाच ढोल बडवण्यापेक्षा मार्केट मध्ये फिरून बघा. स्वस्त मालामुळे गल्लोगल्ली led बल्ब व tube च्या जुळवणीचे उद्योग सुरू झाले आहेत. चीनची कृपा.

In reply to by मार्मिक गोडसे

आँ? ज्या इकॉनॉमि ऑफ स्केलचा बल्ब असेंब्लीला फायदा होतो त्याचा ट्युबला नाही होणार?? त्या गुंतवणूकिने ट्युब असेम्ब्लीला फायदा नाही होणार? कैच्याकै.

भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावं असं विधान करणं भाजप खासदार विनय कटियार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कटियार यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला प्रचंड भडकले आहेत. 'हा देश तुमच्या बापाचा आहे काय?,' अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे. ...... परवा पेप्रात बातमी आली आहे. राष्ट्रपती भवनच्या मागे १२ एकरात मोघल गार्डन मस्त फुलले आहे म्हणून . सध्या काही दिवस आम आदमी को खुला है म्हणे .. मी एका आर्किटेक्टला विचारले .. मोघल गार्डन , मोघल आर्किटेक्ट , चारबाग ( कुराणातले ) शिकवतात का ? तर उत्तर मिळाले ... हो SSSSS.... ( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! )

In reply to by manguu@mail.com

( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! ) ==>> हाहाहा ..!!

In reply to by सुबोध खरे

सगळंच गॉड गॉड म्हंटल्यावर कसे चालायचे??? दुसरी काळी बाजू पण माहिती पाहिजे ना. त्यातून विचार करता येईल नेमके काय निवडायचे ते. बाकी 'सूर्याचा किरण आणि अंधार' हा रेफरन्स नीट समजला नाही आहे.

In reply to by विशुमित

त्यांना ray ऑफ hope म्हणायचं असावं.. बाकी भारतीय वास्तुशास्त्राचे एकाहून एक अस्सल नमुने असताना यांना परणकुटी आठवावी आणि तुमच्यासारख्यानी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून दुजोरा द्यावा यासारखे दुर्दैव नाही. असो चालायचंच.

In reply to by आनन्दा

लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!! आता विनोदावर हसण्याला देखील आधार नंबर लिंक करायला लावू नये म्हणजे मिळवले.

In reply to by विशुमित

आता विनोदावर हसण्याला देखील आधार नंबर लिंक करायला लावू नये म्हणजे मिळवले.
ह्याह्याह्या... (......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).

In reply to by बिटाकाका

छान केलंत. त्या रेणुका दीदी हसल्यातर नमो साहेबानी त्यांना राक्षसीण घोषित केले. म्हणून म्हंटले हसण्यासाठी आधार लिंक करायला पण लावतील सांगता येत नाही. त्यामुळे हसत आनंदित मजेत राहा...!! हसण्यासाठी पुरोगामी असण्याची काही गरज नाही आहे. अच्छे दिन आणे वाले है!

In reply to by विशुमित

नक्की बातमी द्या ना. कारण मी जे भाषण पाहिलं त्यात "असं हसू रामायण सिरियल नंतर ऐकलं नव्हतं" असं म्हटलं होत. ते वाक्य ऐकून मला दीपिका चिखलियांच्या हसूची आठवण झालेली. तुम्हाला राक्षशिणीची झाली. सो राक्षसिणीबरोबर तुलना तुम्ही केलीत.

In reply to by विशुमित

पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या गोष्टींकडे पाहिले कि दुटप्पीपणा समोर येऊ शकतो! एकीकडे तुम्ही विनोदावर हसायला पाहिजे वगैरे सांगताय आणि दुसरीकडे मोदींच्या विनोदाला मात्र स्वतःचा अर्थ! हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते....! पंतप्रधानांचे भाषण चालू असताना जोरजोराने हसणाऱ्या रेणूकांना सभापती थांबवत असताना मोदींनी "त्यांना थांबवू नका, रामायण मालिकेनंतर पहिल्यांदाच असं हास्य ऐकण्याची संधी मिळाली आहे." असं काहीसं म्हटल्याचे वर्तमानपत्रे सांगतात! का बाबा आता कुठे गेली सहिष्णुता? हा विनोद चालत नाही का? (मला वैयक्तिकरित्या हा विनोद आवडला नाही, पण भाषणादरम्यान चालू असलेला थिल्लरपणाही चीड आणणारच होता).

In reply to by बिटाकाका

काका माझे डोळे शाबूत आहेत, कोणता ही चष्मा अजून तरी लागला नाही. तुम्हीच माझा प्रतिसाद नीट वाचा, चष्मा लावून. मी उलट म्हणतोय हसा, विनोदाला दाद द्या. आणि तो यू ट्यूब वर विडिओ पाहून घ्या. नायडू कसले बरसले आहेत रेणुका चौधरींवर. नंतर त्यांनी शांत राहून सभागृहाचा मान देखील राखला. भाजपीय सदस्य हस्तिनापूरच्या सभेत कौरव जसे हसत होते तसे बाके वाजवत होती. तो थिल्लरपणा जत्रेत मिळणाऱ्या रंगीत चष्मा घातल्यामुळे दिसणार नाही. असो चालायचे...

In reply to by विशुमित

अभ्यास वाढवा साहेब, सभागृहात बाके वाजवणे थिल्लरपणा केव्हापासून झाला? हाच तर तो चष्मा आहे. तेवढं राक्षसीण कुठे म्हटले तेवढं दाखवून द्या नाहीतर शब्द मागे घेण्याचं औदार्य दाखवण्याचा प्रयत्न करा. हसल्याबद्दल राक्षसीण म्हटले असा दावा करताय तो विनोद कळला म्हणून का? लंगडं समर्थन कशाचं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे ते एक असोच!

In reply to by बिटाकाका

६०+ वय असलेल्या, अनेक वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेने अक्राळविक्राळ हास्य करण्याचा पोरकटपणा करावा यात खांग्रेसींना अजिबात वावगं वाटलेलं नाही. कसं वाटणारं? ज्यांचा मालकच इतका पोरकट आणि अजिबात पाचपोच नसलेला आहे, त्यांना या महिलेची पप्पूगिरी आवडणारच. या आचरट महिलेने एक नवीन टर्म जन्माला घातली आहे. यापुढे LOL ऐवजी LLRC (Laughing Like Renuka Chaudhari) असे वापरले जाईल.

In reply to by बिटाकाका

manguu@mail.com या आयडी च्या समर्थानात कोणतेच कृत्य करायचे नाही हा मिपा वरचा अलिखित नियम आहे का? या वर देखील निष्पक्षतेचा चष्मा लावून कृपया भाष्य केले असते तर बरे वाटले असते. बाकी गा पै, अजो (आजकाल मिपावर फिरकताना दिसत नाहीत) आणि आता manguu@mail.कॉम यांच्या लिखाणाचा प्रामाणिकपणे सांगतो मी फॅन आहे. विषयांचे वेगवेगळे कंगोरे समजतात, ते ही अफलातून भाषेत.

In reply to by विशुमित

तुम्ही काय लिहिताय हे तुमहाला तरी उमगत असेल अशी अपेक्षा करतो. मी तुम्हाला किंवा कोणाला तुम्ही प्रतिसाद देता/देत नाहीत यावर काही बोललोय का? असेल तर दाखवून द्या. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना मी उत्तर नाही दिले म्हणजे माझे त्यांना समर्थन आहे असा सोयीस्कर अर्थ तुम्ही काढला नसावा अशी अपेक्षा करतो.

In reply to by बिटाकाका

आम्ही मूढ, आम्हाला काय लिहतो हे उमगत नाही असे एकवेळ गृहीत धरा पण असहिष्णुतेचा शिक्का कोणावर आणि कशासाठी मारत चालला होतात? ""(......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).""" हे तुम्हीच लिहले आहे ना? माझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद दिला म्हंटल्यावर तो माझ्यासाठीच होता अशी समजूत करून घायला मला वाव आहे. विनोदाला फक्त ह्यह्यह्या केले असते तर पुरेसे ठरले असते. हसण्यासाठी मी तरी अडवले नव्हते कोणाला. सुरवात तुम्ही करायची आणि परत म्हणायचे दाखवून द्या, याला काय अर्थ आहे.

In reply to by विशुमित

लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!
ह्या तुमच्या वरच्या वाक्याबद्दल होतं ते! त्यातीलही विनोद खपला नाही होय, बरं! बाकी ते राक्षसीण कुठे म्हटले तेही सांगून टाका! कि तेही विनोद म्हणून घ्यायचं होतं? नाही तिथे हसायचं राहिलं आहे. पुन्हा म्हणाल लोक विनोदही गंभीरपणे घेतात वगैरे.

In reply to by बिटाकाका

https://www.misalpav.com/comment/981671#comment-981671 हा तुमचा प्रतिसाद वाचा आणि सांगा . लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!! ह्या वाक्यासाठी तुम्ही ह्याह्याह्या केले होते का? स्वतःचे प्रतिसाद तरी नीट वाचत चला मग लोकांना अभ्यास वाढवायला सांगा. आणि "लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!" हे माझ्यासाठी कोणीतरी वापरले होते. हे वाक्य ह्या धाग्यातील प्रतिसादावर चपखल बसत होते म्हणून वापरले होते. त्यांनी कॉपी राईटचा दावा केला तर हटवायला माझी हरकत नसेल. https://www.misalpav.com/comment/980407#comment-980407 त्या धाग्यात विनोदासारखा काय होते हा संशोधनाचा भाग असताना देखील. त्या वेळेस मी पण नाईलाजास्तव नाही तिथे हसलो होतो विनोद समजून. https://www.misalpav.com/comment/980351#comment-980351 त्यामुळे म्हणतोय हसत खेळत मजेत राहा... चिल्लाक्स...!! आणि हो राक्षसीणच राहिले. तुम्ही वाच्यार्थाच घेणार म्हंटल्यावर भावार्थ कुठला तुम्हाला समजणार आहे. असो चालायचे.

In reply to by विशुमित

हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी! भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला! तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला! राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी? जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. यालाच मी माझ्या वैयक्तिक मतांनुसार चष्मा किंवा दुटप्पीपणा म्हणतो.

In reply to by बिटाकाका

हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी!>> ==>> ते मी दाखवून दिलेच आहे तुमच्या बाबतीत. असो. भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला!>>> ==>> एकाच कलरचा जत्रेतील गॉगल घातल्यावर भावार्थ, वाच्यार्थ कुठला समजायला. तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला!>>> ==>> स्वतःच्या प्रतिसादांचा क्रम एकदा चेक करून बघा आणि मग सांगा. राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी?>>> ==>> खालील लेखाचा शेवटचा परिच्छेद वाचा, मोदीजींच्या विनोदाचा सरळ अर्थ काय होतो हे बऱ्याच जणांनी व्यक्त केला आहे. आणखी काही उदाहरणे सापडली तर चिकवतो. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लगेच बिगुलला देशद्रोहाच्या यादीत टाकू नका. http://www.bigul.co.in/bigul/2147/sec/9/modi%20speech तुमची अडचण काय आहे हे मला ज्ञात आहे फक्त मला कोणाच्या वर्मावर आता बोट ठेवायला जास्त आवडत नाही. जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. >>> ==>> प्रक्षुब्ध हा शब्द पण ऍड करा. मी जर संसदेत रेणुका चौधरींच्या जागेवर असतो तर यांचे भाषण ऐकून ढसाढसा रडलो असतो, चष्मा काढून. विडिओ पाहिला असेल तर शाह कसे बाके वाजवून हसत होते, इसके उपर भी गौर फर्माइये. मागे घोषणा बाजी करून कितीतरी तास संसदचे कामकाज वाया घालवले होते उसको भी याद करो...म्हणजे चष्मा आणि दुटप्पीपणाचा वाच्यार्थ भावार्थ नीट समजेल.

In reply to by विशुमित

पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!! हेच धोरण आहे का तुमचं? 100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का?? मी तुम्हाला स्पष्ट विचारलं की मोदी तसे म्हणाले कि तुम्ही तसा अर्थ लावला तर तुम्ही इतरांनीही तसाच अर्थ लावलाय त्यामुळे मोदी तसेच म्हणाले हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात. माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात. संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये. तुम्ही शहा आणि रेणुका यांच्या हसण्याची तुलना करताय यातच काय ते आले. तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते. तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे. बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!

In reply to by बिटाकाका

पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!>>> तुमचे चार मुद्दे जरा बुलेट करून देता का? म्हणजे उत्तर द्यायला सोपे जाईल. वैयक्तिक टीका कुठून चालू झाली ती पुन्हा विनंती करतो आणखी एकदा तपासून पहा. 100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का??>>> ==>> बालिश प्रतिवाद. आपला पास. ते maangu दुसऱ्या धाग्यावर म्हंटल्या प्रमाणे काय अर्थ होतो तो तुम्ही सांगा. आमची बुद्धी तिथं पर्यंत पोहचत नाही. त्यांच्या बाबत बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत म्हणजे त्यांनी त्या केल्याचं नाहीत हे म्हणणे थोडे धाडसाचे होईल. माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात.>>> ==>> माणूस एकदा काका झाले की त्यांना सगळे जण लहान लहान पोरेच दिसतात. तुमच्या हसण्याचा आणि माझ्या असहीष्णूतेचा काय संबंध ? हे पण सांगून टाका. काका झाले म्ह्णून डबल बायटिंग मिळणार नाही, सांगून ठेवतो. संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये.>>> ==>> चांगली गोष्ट आहे. मी तरी कुठे कोणाचे उदात्तीकरण केले. फक्त आरसा दाखवला. नायडू म्हणत होते कोणीच संसदेत हसायचे नाही. संपूर्ण विडिओ तुम्ही बघितला आहेच. तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते.>>> ==>> तुम्ही काय करताय मग. सुरवात तुम्ही केली. तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे.>>> ==>> असे विचित्रपणाने वागायला पुढचा माणूस तसे भाग पाडत असेल तर मानवी स्वभावाच्या मर्यादा समजा हवे तर. मला तर केस उपटू वाटतात माझे यांचे भाषण चालू झाल्यावर. माझ्यासारखे बरीच जणांचे हे म्हणणे झाले आहे. अशा लोकांची सांगत लाभली नसावी बहुतेक म्हणून माहित नसेल. बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!>>> ==>> माझा प्रतिसाद पुन्हा नीट वाचावा हि विनंती करतो मग समजेल थिल्लरपणा मी कशाला बोललो ते.

In reply to by विशुमित

मी परत प्रतिवाद करायलाच हवा असं मला वाटत नाही. कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे. फक्त वर स्क्रोल करा आणि कळेल. मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे. बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही. मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का? हे दोन थेट प्रश्न!

In reply to by बिटाकाका

कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे.>> ==>> पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!... हे तुम्हीच लिहले आहे. असे काय करताय. खाली तर फक्त दोनच मुद्दे दिलेत. बुलेट वगैरे अनावश्यक वाटत असेल तर राहू द्यात. मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे.>>> ==>> तेच म्हणतोय तुम्ही नीट वाचले नाहीत चष्मा लावून. बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही.>>> ==>>'काका" तुमच्या सदस्य नामामध्ये काका होते म्हणून वापरले. आपल्याला रुचले नसेल तर क्षमस्व. केस उपटणे हे मी कशासाठी वापरले हे तुम्हाला समजलेच नाही बहुतेक. असो. पातळी तुम्ही तुमच्या पहिल्याच मला दिलेल्या उप-प्रतिसादात सोडली म्हणून एवढे मोठे 'यदाकदाचित' घडलं. याला आपण दोघे समसमान जवाबदार आहोत असे वाटते. तुम्हाला तुमचा वाटा घायचा नसेल तर मी घेतो. हाकानाका. असहिष्णुताचा मुद्दा तुम्ही सोयीस्कर बाजूला केलात. असो. मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? ==>> वाच्यार्थ आणि भावार्थ तुम्हाला सांगितलं आहेच. तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय घायचा तो. आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का?>> ==>> नक्कीच नव्हते. पण माझा रोख तो नव्हताच. हसायचे कि नाही हे मी आनंद याना विचारला होता. तुम्हाला कोठून असहिष्णुता दिसली काय माहित. असो... आशा करतो तुमचे समाधान झाले असावे.

स्वतःच्या राजकीय प्राधान्यांना सुखावण्यासाठी अंधविरोध आणि प्रत्येक गोष्टीकडे चष्मा घालून बघण्यात लोकांना काय आनंद होतो देव जाणे. भाजप चांगलं सरकार चालवत नाही ते या कारणांमुळे आणि हिच कारणे आधीचे सरकार व्यवस्थित हाताळत होते म्हणून त्यांना परत सरकारात आणलं पाहिजे असं सरळ मत ठेवण्यात अडचण ती काय? वरील मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्द्यांवर आक्षेप काय हे काहीच कळले नाही . भाजप ने हे केले, ते केले, पण त्यात चुकीचे काय केले हे कोण लिहिणार? बाकी लेखक महोदय परत धाग्याकडे फिरकलेले दिसत नाहीत!

In reply to by सुबोध खरे

कधी परत येतील, त्यांना बर्याच जणांनी या लिंका जोडणी करून घ्यायच्या खोळंबल्या आहेत. अखिल मिपा नानावतारी वडाची साल पिंपळाला लावण्याची कलाबाज स्वयंघोषित सुधारक (धूमकेतू) विचारवंत यांच्या नमोकावीळ या साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या बद्दल अनुकंपा असलेला नाखु

मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले तसं ही पण हिट अँड रनची केस दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हीही एकच केक कापून हिट ॲंड रन केलेत. पुढच्या वाढदिवसांचे केक आलेच नैत की !

“When Indira Gandhi signed the Shimla Agreement, or the pact with Benazir Bhutto, we were not in agreement. However, Atal Bihari Vajpayee did not go out and talk about it, instead, he took time from Indira Gandhi and talked to her. We didn’t let the nation suffer.” मा. पं. प्र. मोदी ( लोकसभा भाषण ) कुणीतरी यांना सांगायला हवे , हे प्रचाराचे भाषण नाही , संसद आहे , इथले रेकॉर्ड असते. फेकत जाउ नका. सिमला करार झुल्फिकार भुत्तोसोबत झाला होता .

In reply to by कपिलमुनी

अर्थात कोणीतरी मोदींना सांगायलाच हवे की हे सतत संदर्भ चुकणे हास्यास्पद होत चालले आहे. भाषणाच्या ओघात हे रेफरन्स चुकतात तेव्हा प्रत्येकवेळेला मुद्यांपेक्षा चुकांवर लक्ष देणाऱ्या (भावार्थ की वाच्यार्थ वगैरे न बघणाऱ्या) लोकांना आयतेच कोलीत मिळते. मोदीसाहेब, या बाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. बाकी, ते बेनझीर विररुद्ध झुल्फिकार काही क्षण बाजूला ठेवून वरील मुद्द्याबद्दल आपले काय म्हणणे आहे तेही मांडा की राव! अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!

In reply to by बिटाकाका

बिटाकाका,
अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!
काय बोललात! 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' हे विधान फेकणे या सदरांत मोडेल काय? आ.न., -गा.पै.

In reply to by बिटाकाका

ठीक आहे त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीला फेकणे म्हणता येणार नाही. परंतू जमीन कसायला घेताना ती नापीक आहे हे माहीत असताना ती कसायची सोडून उगाच ज्याने ती नापीक केली त्याच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही. भरपूर मनुष्यबळ असूनही नसेल जमत तर द्या सोडून जमीन कसने. आणि बजेटच्या भाषणात अर्थमंत्री म्हणाले होते की , आम्ही रब्बी पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव दिला आता हे ही अनावधानाने म्हटले असं समजून दुर्लक्ष करायचे का ?

In reply to by मार्मिक गोडसे

जमीन कसण्यात त्याना interest असता तर ४७ साली त्यांचे लोक पंतप्रधानच नसते का झाले ? आजादी की लडाई लढून मुस्लिम लीग आणि काँग्रेसने आपापल्या वाटण्या घेतल्या. हे ना ह्यांच्या बाजूचे , ना त्यांच्या बाजूचे. ना ४२ ला लढले , ना ४७ ला खुर्चीत बसले .. नुसती काव काव काव काव.

In reply to by manguu@mail.com

हे अतिशय आक्षेपार्ह आहे. लढाईत कोण लढले कोण नाही हे कसे काय ठरवले तुम्ही? साधारण अशी बालीश वक्तव्ये स्वतःला मुस्लिम समाजाचा नेता समजणारा एक इसम सतत करत असतो. आजच्या पक्षांमधील कोणते नेते देशासाठी लढलेले आहेत हो? मग त्या पार्श्वभूमीवर तुमचे वरील वक्तव्य बलिशपणाचे ठरणार नाही का? @मार्मिक गोडसे - तुम्हाला खरच वाटत असेल कि तुमचा विरोध सेन्सिबल आहे तर मोदींची लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही भाषणे तुम्ही ऐका (तुमच्यासाठी तो कष्टदायक प्रकार असेल पण ऐका). शिवाय आदल्या दिवशीचे खर्गे यांचे आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे भाषण ऐका. मोदींचे भाषण हे त्या मुद्द्याना उत्तर होते. या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. आपल्याला ज्याचा विरोध करायचंय त्याचे पूर्ण ऐकून घेऊन विरोध करणे हे खऱ्या बुद्धिवादी लोकांचे लक्षण आहे याबाबतीत दुमत नसावे.

In reply to by बिटाकाका

कोण म्हणजे ? काँग्रेसने देशाचे वाटोळे केले अन भाजपा देशाचा उद्धार करत आहे , हे बोलताना भक्त लोक थोडेच काँग्रेसच्या व्यक्ती अन भाजपाच्या व्यक्ती , असा वेगळा हिशोब देतात ?

In reply to by manguu@mail.com

म्हणून त्याचा संबंध तुम्ही भारतीय स्वातंत्र्यसमराशी लावणार? मग त्याच हिशेबाने त्याआधीच्या युद्धांमध्ये भारताकडून कोण लढले आणि अफगाणी सत्तांकडून कोण लढले हाही हिशेब लावणार का? सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेत होती म्हणून त्या काळामध्ये ज्या एका वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही म्हणून काँग्रेसला जबाबदार धरले तर त्यात चुकले काय? भाजपच्या काळात जे काही चुकले त्यावर टिका कराच की कोण नको म्हणतंय पण नुसती पूर्वग्रहित टिका करायला काही विशेष कौशल्य लागत नाही.

In reply to by बिटाकाका

या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. ते भाषण तुम्ही पूर्ण ऐकले असेलच, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असं पंतप्रधान म्हणतात आणि रब्बी पिकाबावत अर्थमंत्री बजेटच्या भाषणात धातांत खोटं बोलतात हे कसं असा मी प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही सोयीस्कर बगल दिली. मागच्यांनी शेण खाल्ले त्याची शिक्षा त्यांना जनतेनी दिली आहे , स्वातंत्र्यानंतर अमुक पंतप्रधान असता तर तमुक झाले असते अशा अात्याबाईला मिशा असत्या तर? अशा गोष्टींमध्ये मध्ये मला तरी रस नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

आघाडीचे कीर्तनकार असतात ना अभंग घेतात एक आणि दृष्टांत देतात कुठली तरी प्रापंचिक, विनोदी, नेहमीचे, दोन चार इकडचे तिकडेच मस्त अभंग गातात आणि दीड तासाचे कीर्तन समाप्त. पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमाला, तिकडे तेच कॅसेट लावतात. दृष्टांत आलटून पालटून. लोकांना असले कीर्तनकार खूप म्हणजे खूप आवडतात. लोकांना फक्त फर्डा वक्तृत्व करणारा, हावभाव करणारा, प्रसंगी रडणारा नौटंकीबाज कलाकार कीर्तनकार भावतो. सगळीकडे कॅसेट एकच. त्यांनी कीर्तनासाठी घेतलेला अभंग कोणता आहे, त्याचा कशा प्रकारे वाच्यार्थ आणि नंतर भावार्थ सोडवला आहे याचे कोणाला सोयरे सुतक नसते. दिसतो कसला भारी, कपडे कसले भारी, बोलतो कसला भारी, गातो कसला भारी , विनोद करतो कसला भारी एवढेच प्रिय असते. बाकी सगळी फेका फेकी का करेना.. कोण तपासायला जातंय. बाकी घेतात/ म्हणतात म्हणून आपण पण घ्या त्यांचे चरण दर्शन...! सब मायेचा दरबार...

In reply to by विशुमित

वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले. परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता? त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ? मग दाखवा ना त्यांची फेकफेकी उघड करून. उगाच फेकफेकी वगैरे मोठे शब्द वापरले की आपण फार अभ्यास करून बोलतो असे वाटायचे काही कारण नसावे. लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो. लोक त्यांनाही माना डोलावतात!

In reply to by बिटाकाका

वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले.>> ==>> धन्यवाद. आमच्या गुरुवर्यांचे आहेत (जेष्ठ कीर्तनकार आहेत, कृपया गैरसमज नसावा) परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? अशी शिक्के मारून सुरवात तुम्ही करता आणि मग म्हणता पोरेसोरे दगडे मारून पळून गेली. त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ?>> ==>> ढिगाने लेख पडलेत, वाचून काढा. लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? >>> ==>> काहीही सांगितले/सांगत असेल आणि त्याला "श्रद्धाळू/भक्ताळू" फक्त माना डोलवत असतील तर अशा लोकांना मूर्खच म्हंटले पाहिजे नाही का? बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो.>>> ==>> अडचण खरी ही आहे, म्हणून लोकांना चष्म्याचे कारण पुढे करून टोप्या घालायचे काम चालले आहे. लोक त्यांनाही माना डोलावतात!>> ==>> लोकांनी त्यांच्या माना मोडल्या आहेत . त्यामुळे सध्य कीर्तनकारांनी देखील त्या भ्रमात राहू नये. टाळकरी प्रसंगी डोक्यात टाळ घालायला पण मागे पुढे पाहत नाहीत.

In reply to by विशुमित

काही म्हणजे काही कळले नाही बघा! तुम्हाला का विचारायचे म्हणजे? तुम्ही का विचारत आहात मग इतरांना? कसले शिक्के? गुरुवाऱ्यांचे नाव आले की तिथे आपली प्रतिक्रिया असते हे एक निरीक्षण आहे. तुम्ही आणखी कोणाचे समर्थक असाल तर तसं सांगा, म्हणजे त्यांचे प्रश्न तुमच्याकडे वळवू, हा.का.ना.का. ढिगानी लेख पडले आहेत तुमच्यासाठी देखील. असली उत्तरे कोणीही देऊ धकतो, कौशल्य काहीही नाही. तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, निश्चिन्त रहा! तुमच्या मूर्ख म्हणण्याने ती मूर्ख ठरत नाही.

In reply to by बिटाकाका

कोण गुरुवर्य ? कसले निरीक्षण? कोणाचे समर्थक ? कोणाला काय विचारायला गेलो मी? काही म्हणजे काही कळले नाही बघा! आता कुठे प्रतिक्रिया द्याची यासाठी पण आधार लिंक करावा लागणार की काय ? तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, ते काहीही सांगितले तरी माना डोलावणारे मूर्ख नाही आहेत. त्यामुळे आम्ही देखील निश्चिन्त आहोत.

In reply to by विशुमित

गुरुवर्य कोण हे पुढे संदर्भ दिसला की सांगतो/कळवतो! बाकी, "आधार लिंक..." बद्दल परत एकदा ह्याह्यह्या...(सर्कल पूर्ण झाले)!!

In reply to by मार्मिक गोडसे

पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. पंतप्रधान उत्पादन दुप्पट करण्याबद्दल बोलले आणि जेटली रब्बीचा भाव दिडपट दिला म्हणाले असं तुम्ही म्हणताय. बरं मग? तुम्हाला नेमकं कोण काय खोटं बोललं असं सूचित करायचंय ते सांगता का? दुसरा मुद्दा - अत्याबाईला मिशा आल्या असत्या तर वगैरे गोष्टींमध्ये तुम्हाला नसेल हो रस पण म्हणून जनतेला ते कळुच नये की काय? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? त्यांच्या भाषणातील बरेचसे मुद्दे (मी परत अधोरेखित करू इच्छितो की त्यांची कॉंग्रेसवरील सगळी टिका बहुतांशवेळी "आपने कहा.." याने सुरुवात करून होती) हे काँग्रेस करत असलेल्या हिट अँड रनला प्रत्युत्तर म्हणून होते. तुम्हाला फक्त त्यांचे काही जुमले लक्षात राहतात हा मोदींचा दोष असू शकत नाही. असो, ज्याच्या त्याच्या भूमिकेनुसार माणूस एखादी गोष्ट ग्रहण करत असतो. तुम्ही एखादेवेळेला तरी त्यांच्या भाषणात हे चांगलं वाटलं किंवा ते सत्य परिस्थितीला धरून होतं असं लिहिणार आहात का? नसेल तर मग तुम्ही मोदी फेकू आहेत ह्या तुमच्या मताला कवटाळून बसण्यास हरकत नसावी. ह्यांनीही शेण खाल्ले तर जनता कदाचित कोणी जास्ती शेण खाल्ले ते बघून त्यांना पुढच्यावेळी शिक्षा देईल हे नक्की!

In reply to by बिटाकाका

पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. अर्थमंत्री बजेट भाषणात धातांत खोटं बोलतात हे मी स्पष्ट म्हटलं आहे, त्याच आकडेवारीचा आधार घेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले असे पंतप्रधान म्हणणार. त्यापेक्षा आताच अर्थमंत्र्यांना खोटी आकडेवारी फेकल्याबद्दल तंबी का देत नाही? की त्यांनाही ही फेक आकडेवारी मान्य आहे? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! मी कधीच अमान्य केलेले नाही. अभिनंदनाची गरज नाही. सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? मी असं काही म्हटलेच नाहीये. चूनावी जुमल्याकरता संसदेचा वापर करत असतील तर चांगलेच आहे. पडुदे प्रथा, वाटल्यास श्रेयही घेऊ द्या.

In reply to by मार्मिक गोडसे

जेटली काय म्हणाले हे वाचून त्याबद्दल बोलतो. तुम्ही त्या दोघांच्या वक्तव्याचा संबंध जोडून मोदी पुढे असे म्हणतील असा काहीसा निष्कर्ष काढता आहात असे जाणवते, अधिक माहितीची आवश्यकता आहे. संसदेत राजकीय भाषणाची प्रथा पडू दे? हाहाहा! थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे कि कालचे मोदींचे भाषण म्हणजे संसदेतील पाहिले राजकीय भाषण आहे? काहीच्या काही! तरी मी वर विचारले तुम्ही खरगे यांचे भाषण आणि इतर नेत्यांचे भाषण वाचले/ऐकले का. मोदींचे भाषण आतापर्यंतच्या अनेक भाषणांपैकी मुद्देसूद आणि चांगले होते असे नम्रपणे नमूद करू इच्छितो!

In reply to by बिटाकाका

मोदींचे भाषण आतापर्यंतच्या अनेक भाषणांपैकी मुद्देसूद आणि चांगले होते असे नम्रपणे नमूद करू इच्छितो!>>> ==>> काय मुद्दे होते आणि ते चांगले का होते हे जरा सांगता का ? आम्ही ऐकली दोन्ही भाषणे पण त्यातले नेमके चांगले काय हे समजायला आमच्याकडे एवढी हुशारी नाही आहे. कृपया सांगाल का ?

In reply to by विशुमित

हो नक्की सांगू शकतो! तुम्ही हुशार आहात किंवा नाहीत याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाहीये! अर्थात तुम्ही अडीच तासाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजला नाही असे म्हणत आहात म्हणून मी माझा वेळ इन्व्हेस्ट करून लिहू शकतो पण त्यांनातरही कोणाचा चष्माच राहणार असेल तर माझा वेळ वायाच जाणार!फक्त एक सांगतो मी स्वतः मोदींची दोन्ही, लोकसभा आणि राज्यसभेतील, भाषणे पूर्ण ऐकली. त्यात फक्त काँग्रेसवर टिका होती म्हणणारे दांभिक किंवा बायस्ड आहेत असेच म्हणायला हवे. त्यांची राजकीय भाषणे फार काही श्रवणीय असतात असे मला अजिबात वाटत नाही पण त्यांचे मुद्दे समजावून घेण्यासाठी त्याकडे कानाडोळा करायला कसली अडचण असते? असो तुम्ही (केस न उपटता) ती अडीच तासांची भाषणे ऐकली असतील असे मला वाटत नाही, शिवाय शेवटचा प्रतिसाद माझाच असावा असे मला वाटत नाही...त्यामुळे माझ्याकडून फुलस्टॉप!

In reply to by बिटाकाका

तुम्ही हा चष्मा शब्द वापरता ना तिथेच घोळ होतो. राजकीय सोडून बाकी काय मुद्दे मांडले आणि ते कसे चांगले एवढेच समजून सांगा म्हणत होतो. श्रवणीय तर निवृत्तीमहाराजांचे पण कीर्तन असते. फूल्सटोप द्यायला देखील जास्त कौशल्ल्य लागते असे मला वाटत नाही. असो ...

In reply to by मार्मिक गोडसे

वाचले - मला जे कळले त्याप्रमाणे, जेटली म्हणाले की बहुतेक रब्बी पिकांना आधीच आम्ही दिडपट हमीभाव दिला आहे (म्हणजे उत्पादन खर्चाच्या मिनिमम ५०% नफा). आता उरलेल्या पिकानाही दिडपट हमीभाव (एमएसपी) लागू करण्यात येईल. नुसते हे न करताच जर हमीभाव बाजारात मिळत नसेल तर सरकारे अशी पिके खरेदी करून हमीभाव मिळेल याची काळजी घेतील. गुगल करून पाहिले तर 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षात रब्बी पिकांचे हमीभाव सरकारने वाढवले होते. आता यातील नेमक्या कुठल्या भागावर तुमचा आक्षेप आहे हे सांगाल का?

In reply to by बिटाकाका

रब्बी पिकांचे उत्पादन खर्च किती धरले व प्रत्यक्षात उत्पादन खर्च किती आला त्याप्रमाणे दीडपट भाव दिला का?

In reply to by बिटाकाका

गव्हाचा उत्पादन खर्च १२५६, उत्पादन खर्च+ ५०%= १८८४. जाहीर केलेला आधारभाव १७३५. हरभरा उत्पादन खर्च ३५२६, उत्पादन खर्च+५०%= ५२८९. जाहीर केलेला आधारभाव ४४००. कृषिमूल्य आयोग धरत असलेला उत्पादन खर्च हा नेहमी वास्तव खर्चापेक्षा कमीच असतो. आता अर्थमंत्री अनावधानाने असे दावे करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.

In reply to by मार्मिक गोडसे

कृपया संदर्भ द्याल का? बाकीच्या पिकांबाबत के स्थिती आहे तेही पाहता येईल. शिवाय मागच्या सरकारचे भाव काय होते तेही पाहणे योग्य ठरणार नाही का? किमान परिस्थिती आश्वासक आहे का हे तरी ठरवता येईल.