देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा
In reply to वाटा कोणाचाही असो by महासंग्राम
In reply to वाटा कोणाचाही असो by महासंग्राम
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by चिनार
In reply to आम्ही पटियाला पेग बनवला अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कोरीच by होबासराव
पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जोरात आहेसहमत.. पॉपकॉर्नचा गाडाच लावतोय. ;)
In reply to झालं …आता इसवीसनाच्या पहिल्या by चिनार
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचादोघांचाही ! या दोघांशिवाय अजून काही लाख जणांचाही होता. कुणाचा किती टक्के होता हे कॕलकुलेट करता येणार नाही. विषय संपला !
In reply to देशाला स्वातंत्र्य मिळवून by उगा काहितरीच
विषय संपला !उगा तुमच्या धाग्यावरचा पॉपकॉर्नचा धंदा बसू नये म्हणून येथला विषय संपवण्याची घाई आहे का ? बिचार्या स्टार्टपांना चालू द्याकी जरा ;)
In reply to विषय संपला ! by माहितगार
In reply to ज्याचा वाटा असेल त्याला काय by यशोधरा
In reply to लॉsल तसं नसतं त्यांच्या by माहितगार
In reply to अस्मादिक हे 'दिग्गज' by एस
In reply to हं, करा चालू by माहितगार

In reply to दिग्गज म्हणजे हत्ती by बोका-ए-आझम
In reply to दिग्गज म्हणजे हत्ती by बोका-ए-आझम
In reply to आणि मी बाळ असल्याने सवालच by आदूबाळ
In reply to आणि मी बाळ असल्याने सवालच by आदूबाळ
In reply to आयला भारीय... by चांदणे संदीप
In reply to त्यात काय मोठे! by भंकस बाबा
In reply to मीच एक धागा काढणार आहे: by स्रुजा
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
In reply to अगदी सहमत by राही
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
In reply to तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत. by sagarpdy
In reply to तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत. by sagarpdy
In reply to परंतु तुमचे मत असे आहे का कि by संदीप डांगे
In reply to परंतु तुमचे मत असे आहे का कि by संदीप डांगे
पण परत उभी करायला कोण हिटलर आला?जपान, जर्मनी, [इस्राइल] देश कोसळून जरी उभे राहिले असले तरी त्यांचे मनुष्यबळ व आपले यात जमीन-अस्मान फरक आहे (कुशलता, मानसिक परिपक्वता, professionalism इ). ती आणायला आपल्याला अजून थोडा वेळ लागणारे.
In reply to नक्कीच, इतिहासातील कोण मोठे by sagarpdy
माझा आक्षेप एवढाच आहे कि 'केवळ' समाजाने सुधारले पाहिजे असे आं जा वर टायपुन काही होत नाही. कारण सामान्य प्रजा हि बहुतांशी आं जा वर नाही अथवा एवढा विचारही करत नाही. एखादा चांगला नेताच ते काम करू शकतो.तुमच्या मते इतिहासात काय चूकीचे/बरोबर ह्यावर काथ्याकूट करणे आवश्यक पण 'समाजानेच आता सुधारायला पाहिजे' असे म्हणणे निरर्थक? आंजावर टायपून काय काय होऊ शकते हे आपणास ठावूक नसेल तर आश्चर्य आहे. सामान्य प्रजा म्हणजे कोण? तुम्ही आम्ही ही सामान्य प्रजा नाही काय? व्हॉट्सॅप वापरणारे, एकमेकांना विनाकारण निरर्थक ढकलपत्रे पाठवणारे, हे जालावर नाहीत काय? चांगला नेता म्हणजे कोण? सगळ्यांचे पाय मातीचे असतात हे तर आपण नेहमीच बघत आलोय. किती काळ "संभवामि युगे युगे" ची वाट बघणार आहोत? तसेही चांगल्या चांगल्या नेत्यांची समाजानेच काय गत केली हेही आपणांस ठावुक असायला हवे.
उदा भ्रष्टाचाराविषयी (तसा) उदासीन दृष्टीकोन ठेवणारा सामान्य माणूस अण्णा-केजरीवाल आंदोलना नंतर अचानक सर्व नेत्यांना, सरकारी यंत्रणांना चिकित्सक दृष्टीने पाहू लागतो. मोदींच्या उदयानंतर सर्व राजकीय पक्ष देशाचा विकास या मुद्द्यावर प्रसार करताहेत.त्या आंदोलनातून सामान्य माणसाच्या स्वत:च्या वागणूकीत काय बदल झाला? नक्की सकारात्मक बदल काय झाला 'समाजात' वा नेत्यांमधे वा सरकारी यंत्रणांमधे? भ्रष्टाचार थांबला? शिस्त आली? जागतिक क्रमवारीत क्रमांक घसरल्याची कालच वार्ता होती. सर्व राजकिय पक्ष नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर प्रसार करत आले आहेत. मागच्या पन्नास वर्षांमधल्या सर्व (अगदी ग्रामपंचायतही) निवडणुकीतल्या सर्व पक्षांचे जाहिरनामे उघडून बघा. त्यात विकासाचा मुद्दा नसेल तर मी काहीही हरायला तयार आहे. मोदींच्या आधी भारतात विकास झालाच नाही असेही आपणांस म्हणायचे असेल ते तुमचे वैयक्तिक मत असावे.
शिवाय जनता 'मुखत्यार' असली तरी टीका करणे हा हक्क आहेच.टिका करण्याचा हक्क लोकशाहीनेच दिला आहे. जरूर व्हावी टिका, पण आताच्या सरकारवर टिका करु नका असे म्हणणारे तेव्हाच्या सरकारच्या निर्णयांचे वाभाडे काढण्यास टपलेलेच असतात हा विरोधाभास पटत नाही.
जपान, जर्मनी, [इस्राइल] देश कोसळून जरी उभे राहिले असले तरी त्यांचे मनुष्यबळ व आपले यात जमीन-अस्मान फरक आहे (कुशलता, मानसिक परिपक्वता, professionalism इ). ती आणायला आपल्याला अजून थोडा वेळ लागणारे.वेळ लागेलच कारण ते सर्व आणणे सध्या आपली प्रायोरिटी नाही. जेव्हा ९१ सारखी नामुष्की परत भारतावर येईल तेव्हा तहान लागल्यावर विहिर खोदायला सुरुवात होईल. मग मोदींनी तेव्हाच समाजसुधारणेवर भर का नाही दिला अशी टिका २०४७ साली होत असेल. केवळ समाजाला सुधारायला सांगू नका हे मत व्यक्त करून आपण मला खरंच विचारात पाडले बरं का. "केवळ समाज" असा गट कुठे असतो हे शोधायला पाहिजे. तसेच ही सामान्य प्रजा कुठे असते तेही शोधायला हवे. अण्णांच्या आंदोलनात टोपी+मेणबत्ती घेऊन फिरणारी सामान्य प्रजा सिग्नलवर थांबत नाही, टेबलाखालूनच्या व्यवहारांवर जास्त विश्वास ठेवते, रस्त्यांवर बिनदिक्कत कचरा करते हे चांगलेच अनुभवले आहे. असो. धन्यवाद! या विषयावर अजून बोलण्यासारखे काही दिसत नाही. माझे मुद्दे दोन्ही प्रतिसादात नीट आलेले आहेत. मूळ मुद्दा हरवून 'जालावर बसून टायप करायला काय जातंय' छाप चर्चेकडे जाण्यापेक्षा थांबलेले बरे.
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
In reply to गांधीहत्येनंतर झालेल्या by तर्राट जोकर
In reply to मी ब्राह्मण नाही. by भंकस बाबा
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
पण जी आझादी आजचे गांधीवादी सांगतात त्याप्रमाणे बिना खड्ग बिना ढाल अजिबात आलेली नाही.गांधीवादी जे सांगतात ते व्यक्तिपुजेशी संबंधीत आहे, व्यक्तीपुजा भारतात फार कॉमन आहे. जे गांधींचा द्वेष करतात तेही कुठल्यातरी व्यक्तीचे पूजक आहेतच. उदा: सावरकरवादी, गोडसेवादी, हिटलरवादी, बोसवादी, आंबेडकरवादी, इत्यादी. कुणाच्या काही म्हटल्याने गुणगान केल्याने 'आजच्या परिस्थितीत' काय फरक पडतो? असे गुणगान गल्लोगल्लीच्या देवदेवतांबद्दलही, नेत्या-पुढार्यांबद्दल केले जाते. त्याबद्दल असे तीव्र आक्षेप कधीच येत नाहीत. गांधींबद्दल विचार करतांनाच पराकोटीची घृणा का दिसत असावी?
असंख्य क्रांतिकारकाच्या आहुतीतून ती मिळाली आहे. गांधीजीचा उदो उदो करताना सोईस्करपणे कॉँग्रेस ह्या क्रान्तिकारकाना विसरते.परत तेच. काँग्रेस उदोउदो करणारच. तो एक पक्ष आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याच्या योगदानाबद्दल उदो उदो करतो व इतरांचे योगदान विसरले गेले पाहिजे असे प्रयत्न करतो. जसे आत्ता भाजप + संबंधित पक्ष, संस्था करत आहे. त्यात काँग्रेसला विलन ठरवणे संयुक्तिक वाटत नाही.
उदा. सावरकरना देशभक्त मानायला हे तयार नसतात. ज्या माणसाने आपल्या संसाराची होळी करुन क्रान्तिकारकाना प्रेरणा दिली त्या माणसाला ह्या गाढ़वानी जातीयवादी शिक्का मारला.ज्या अधिकाराने आपण कॉंगेसला गाढव म्हणताय त्याच अधिकाराने त्यांना सावरकरांना देशभक्त न मानण्याची सवलत आहे. ज्याप्रकारे आपण सावरकरांचे चाहते आहात तसे ते विरोधक असू शकतात, त्याबद्दल आक्षेप एक भारतीय म्हणून का असावा?
सावरकरानी लिहिलेले १८५७ एक स्वातंत्रसमर ह्या पुस्तकाचे नीट वाचन केले तर हे तथाकथित गांधीवादी किती अनाडी होते हे दिसून येईल.प्रत्येकाचा आपला प्रोपगंडा असतो. विचार असतो, मत असते. आपल्याला पटते ते मत आपल्याला सत्य वाटते. तुमच्याच लॉजिकने सावरकरवादी गांधीवाद्यांना अनाडी वाटू शकतात.
फाळणीनंतर स्थलांतर करताना बळी पडलेल्याणी काय गुन्हा केला होता? गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलित हजारो ब्राह्मणाची घरे जाळली गेली तेव्हा हे गांधीवादी कुठे होते?स्वातंत्र्यासाठी जर गांधी एकमेव जबाबदार नाहीत तर फाळणीसाठी कसे जबाबदार धरल्या जातात? म्हणजे जे चांगले झाले त्यात गांधींना सामील करण्यात आक्षेप, जे वाईट झाले त्यास सर्वस्वी गांधी जबाबदार हा कोणता न्याय? गांधीहत्या ही चूक की बरोबर याबद्दल आपले वैयक्तिक मत काय? जशी गुजरात दंगल ही गोध्राची उस्फूर्त व विचारहीन प्रतिक्रिया म्हणून मानले जाते, त्याच प्रमाणे हे घरे जाळणे प्रकरण समजावे काय?
जगाचा इतिहास सांगतो, रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र मिळाले नाहि.भारताला स्वातंत्र्य मिळण्यात एकटे कुणीच जबाबदार नाही, बदलती जागतिक परिस्थिती ही जास्त जबाबदार होती. अन्यथा दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळण्यास १९९४ उजाडले नसते.
दुसर्यांचे माहीत नाही पण भगतसिंग, सावरकर तसेच इतर असंख्य क्रांतिकारक ज्याच्याविषयी गांधीजीनि आकस दाखवला ते मला नेहमीच परके वाटतील.गांधींजींबद्दल जो द्वेष आहेत त्याचे मूळ भलतीकडेच आहे, भगतसिंग, सावरकर वैगरे कारणे वरवरची आहेत.
In reply to पण जी आझादी आजचे गांधीवादी by संदीप डांगे
In reply to दक्षिण आफ्रीकेला by राँर्बट
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अग्निकुंड पेटलेच आहे तर आमचे पण तेल आणि काड्या.... by मुक्त विहारि
In reply to अग्निकुंड पेटलेच आहे तर आमचे पण तेल आणि काड्या.... by मुक्त विहारि
In reply to आपल्या लोकांना कठोर शिस्त लागली असती by अत्रन्गि पाउस
In reply to आपल्या लोकांना कठोर शिस्त लागली असती by अत्रन्गि पाउस
In reply to .... by अन्नू
In reply to .... by अन्नू
In reply to मला वाटतं भारतीयांच्या by नाव आडनाव
In reply to मला वाटतं भारतीयांच्या by नाव आडनाव
In reply to आपण काहि दिग्गज नाय बॉ by होबासराव
१००?