आपल्या मिपावरील विडंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने विडंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची विडंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन लेखन दुरापास्त होत आहे.
ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या विडंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते.
प्रत्येक विडंबनकाराने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये.
एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
वाचने
5150
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
खिक्क!
मामोऑ- अरे दमाम्या मी पयला
हा हा हा.
+१००
In reply to हा हा हा. by माईसाहेब कुरसूंदीकर
1+
In reply to हा हा हा. by माईसाहेब कुरसूंदीकर
हे आवडले !!! कुठल्याही
In reply to 1+ by पगला गजोधर
बेक्कार हसतोय जबरदस्त...!!!
In reply to हा हा हा. by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> परत वेगळा धागा काढू नकोस
In reply to हा हा हा. by माईसाहेब कुरसूंदीकर
लिखाण आवडले. धन्यवाद.
हे एकसारखेच लेखन वाटते आहे.
पळून जाणारे विडंबनाला घाबरून
काकूस
In reply to पळून जाणारे विडंबनाला घाबरून by कंजूस
नुसती लांबी बघूनच खिदळत
In reply to काकूस by नाखु
अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसु
In reply to काकूस by नाखु
या लेखाचे विडंबन नाही आले
हे घ्या -
In reply to या लेखाचे विडंबन नाही आले by खटपट्या
अरारारा! एवढ्या लवकर तर
In reply to हे घ्या - by आनन्दा
अडचण काय आहे ?