महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं.
शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो. व्यवहारासाठी उदयन राजेंचे NOC लागते. राजेंचे कार्यकर्ते ते मिळवुन देण्यासाठी कमिशन घेतात. ह्याविरुद्ध श्रमजीवी रयत संघटना अनेक वर्षांपासुन लढा देतेय, पण सरकार मौन बाळगुन आहे. मुळात ह्या गोष्टींसाठी जनतेला आंदोलन करावं लागणं हेच शिवरांयाच्या घराण्याला शोभनीय नाही. शिवाजी महाराज खुद्द असते, तर त्यांनी काय केले असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. पण आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते.
एकीकडे समाजवादाला नावं ठेऊन भांडवलशाहीकडे वाट करत असलेल्या आपल्या देशात नोकरशहा, भांडवलदार, राज्यकर्ते, माफ़िया ही चांडाळ-चौकडी मोकाट सुटलेली दिसते. हा नवसरंजामवर्ग उदयास आलेलाच आहे, पण जुना सरंजाम वर्ग तरी कुठे संपलाय? जुने सरंजाम राजकारणातुन कधीही ह्द्दपार झाले नाहीत, पण त्याचे कारण म्हणजे आपण समाजवादी धोरणं नीटशी राबवलीच नाही हेच आहे. समाजवादाच्या नावाखाली कायदे तर अनेक केले, पण त्यांचा उपयोग लोकांना त्रास द्यायला आणि संरजामी वर्गाचं उपद्रवमुल्य कायम ठेवण्यासाठीच झाला.
आपण जाती-धर्म-भाषा-प्रांत ह्या सगळ्या विषयांवरुन तावातावाने वाद घालतो, चर्चा करतो. त्यावरुनच आपले राजकिय मत बनते. पण आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. आपण त्याबद्दल अजिबात बोलत नाही. अब्दुल कलाम रांगेत उभे राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटते. पण ते असंच असायला नको का? मनमोहन सिंगांच्या सेक्युरिटीमुळे ट्रॅफ़िक अडवुन ठेवली जाते, त्यामुळे दवाखान्याला जात असणारे रुग्ण दगावतात तरी आपल्याला फ़ारसे काही वाटत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते. संधी मिळत नाही एव्हढेच.
वाचने
13821
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
११ हजार ४७० एकर?
लेखातील
ऐकीव माहीतीवरुन
क्रुपया महाराष्ट्र टाईम्स
सरंजामशाही!!!!
संस्थानं गेली, अन मतदारसंघ आले! फरक फार काही नाही.
In reply to सरंजामशाही!!!! by धमाल मुलगा
राजे बघून घेतील आणि त्यांची
अतिशय एकतर्फी आणि अज्ञानानी
त्या बावळट आमदाराने
In reply to अतिशय एकतर्फी आणि अज्ञानानी by मालोजीराव
शांत शांत मालोजीराजे..
In reply to अतिशय एकतर्फी आणि अज्ञानानी by मालोजीराव
अहो मालक त्यांनी बातमी चा
In reply to शांत शांत मालोजीराजे.. by परिकथेतील राजकुमार
बोंबला !
In reply to अहो मालक त्यांनी बातमी चा by मालोजीराव
जमिनी हडपल्या हे कुठे लिहिलंय
In reply to अहो मालक त्यांनी बातमी चा by मालोजीराव
ज्या राजघराण्यांना विशेष
In reply to जमिनी हडपल्या हे कुठे लिहिलंय by शैलेंद्रसिंह
सरंजाम वर्गाचं कार्य अर्थात
In reply to ज्या राजघराण्यांना विशेष by मालोजीराव
मुद्द्याच बोला !
In reply to सरंजाम वर्गाचं कार्य अर्थात by शैलेंद्रसिंह
इतिहासाच्या अभ्यासाची प्रचंड
In reply to मुद्द्याच बोला ! by मालोजीराव
जमीनीची खरेदी विक्री करुन
In reply to इतिहासाच्या अभ्यासाची प्रचंड by शैलेंद्रसिंह
जमिनीचा मालकी हक्क ही
In reply to जमीनीची खरेदी विक्री करुन by मालोजीराव
इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत
In reply to मुद्द्याच बोला ! by मालोजीराव
सहमत
In reply to ज्या राजघराण्यांना विशेष by मालोजीराव
वर सहमत मालोजी राजाना आहे
In reply to सहमत by वेताळ
मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा
In reply to शांत शांत मालोजीराजे.. by परिकथेतील राजकुमार
मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा
In reply to शांत शांत मालोजीराजे.. by परिकथेतील राजकुमार
अहो साहेब
In reply to मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा by शैलेंद्रसिंह
http://www.goregaoninfo.com
In reply to अहो साहेब by विकास
http://www.ibnlokmat.tv
In reply to अहो साहेब by विकास
खीक !
In reply to मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा by शैलेंद्रसिंह
ओह.. अच्छा..’माझ्या आजवरच्या
In reply to खीक ! by परिकथेतील राजकुमार
दोन्ही पार्ट्या शांत व्हा
In reply to ओह.. अच्छा..’माझ्या आजवरच्या by शैलेंद्रसिंह
छ्या !
In reply to ओह.. अच्छा..’माझ्या आजवरच्या by शैलेंद्रसिंह
माझ्या शैलीत उत्तर दिलं तर
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
नाह नाह !
In reply to माझ्या शैलीत उत्तर दिलं तर by शैलेंद्रसिंह
स्वत:चे लिखाण वाचत जा, मत
In reply to नाह नाह ! by परिकथेतील राजकुमार
प्लीज
In reply to स्वत:चे लिखाण वाचत जा, मत by शैलेंद्रसिंह
> ऐकीव माहीतीवरुन निष्कर्ष
राग
एक होते शिवाजी महाराज.
In reply to राग by प्रसाद गोडबोले
दुसरीकडे त्यांचे वंशज ज्यांनी
In reply to एक होते शिवाजी महाराज. by शैलेंद्रसिंह
मालोजीराव,
In reply to दुसरीकडे त्यांचे वंशज ज्यांनी by मालोजीराव
अरे वा आमच्या निष्ठेवर जळणारे
In reply to मालोजीराव, by आनंदी गोपाळ
प्रसाद गोडबोले,
In reply to राग by प्रसाद गोडबोले
कै च्या कै
In reply to प्रसाद गोडबोले, by आनंदी गोपाळ
माफ करा पण लोकशाहीत सगळे एक
In reply to कै च्या कै by प्रसाद गोडबोले
कायम मुजरा घालावा
In reply to माफ करा पण लोकशाहीत सगळे एक by पिंपातला उंदीर
बहुसंख्य लोक एखादी गोष्ट चुक
In reply to कायम मुजरा घालावा by प्रसाद गोडबोले
>>> दारू घेऊन प्रेस
In reply to बहुसंख्य लोक एखादी गोष्ट चुक by पिंपातला उंदीर
इनो घ्या बर वाटेल !
In reply to >>> दारू घेऊन प्रेस by श्रीगुरुजी
+११११११११११११११११११११११११११११
In reply to >>> दारू घेऊन प्रेस by श्रीगुरुजी
ओके
In reply to बहुसंख्य लोक एखादी गोष्ट चुक by पिंपातला उंदीर
अमोल साहेब तुमचा मुद्दा एकदम
In reply to माफ करा पण लोकशाहीत सगळे एक by पिंपातला उंदीर
आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे.
काडी सारतो.. खि खि खि
In reply to आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. by मदनबाण
हॅहॅहॅ...
In reply to काडी सारतो.. खि खि खि by अर्धवटराव