उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्रकारांवर; खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर घसरले. ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे खोटेच दाखवतो; खरे काहीच दाखवित नाही. यांच्यावर गंडातर आणले पाहिजे. त्यांना दंडुके मारले पाहिजे,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांवर आपला राग काढला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=134385:2011-02-05-19-14-13&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
आमचे बोलणे स्पष्ट असते..रोखठोक असते असे सांगत उर्मट भाषेत बोलण्याची नवि भाषा व संवाद संस्कृति महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात राबवण्यचे प्रयत्न चालु आहेत..हात तोडु..जिभ छटु..बंद करु असे म्हणणे म्हणजे रोखठोक बोलणे असे समजायचे..
गंमत म्हणजे समाजातल्या अत्यल्प अश्या समूहातल्या लोकांबरोबर ज्या मधे पत्रकार..नट..लेखक..कलाकार.व सांस्कृतिक चळवळी राबवणारे लोक आहेत यांच्या बाबतच हि भाषा वापरली जाते..
वाळु.अतिरेकि.तेल..भु माफियांच्या बाबत बोलताना हे लोक तिथे शेपट्या घालतात..
वाचन संख्या
3338
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय चुकले?
-
In reply to काय चुकले? by अन्या दातार
आगदी बरोबर आहे...
बिहार झाला आहे महाराष्ट्राचा.
आणि आता
हा काय
अपेक्षा...
सगळेच एका माळेचे मणी.
आजचा सवाल
अश्वमेध