या नाटकाचा काल ठाण्यात पुन्हा एक प्रयोग हाउस फुल झाला . नथुराम या व्यक्ती रेखे बद्दल समाजात २ मतप्रवाह आहेत . काही गांधी प्रेमी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे . मिसळपाव प्रेमीना या बद्दल की वाटते जाणून घेण्यास उत्सुक .
================================
सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर
वाचने
15949
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे नाही
In reply to "खलिफत /खिलाफत" ने by अप्पा जोगळेकर
नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.
In reply to खरे नाही by सुनील
शिवसेना समर्थकाना आता वॉचमन
धागा वाचला.
सहमत
In reply to धागा वाचला. by मुक्तसुनीत
वदतो व्याघातः
In reply to धागा वाचला. by मुक्तसुनीत
डिस्क्लेमर: आपल्या विधानात 'विचार करणार्या कुठल्याही माणसा'ऐवजी 'विचार करू शकणार्या कुठल्याही माणसा'चा उल्लेख असता, तर वरील सर्व विवेचन हे गैरलागू ठरते! (मात्र, त्या परिस्थितीत आमच्या दिवंगत आत्याबाईंना आम्ही मोठ्या प्रेमाने "काकाऽऽऽऽऽऽऽ" अशी हाकही मारली असती, हेही तितकेच खरे!) तसेही, हिंदुत्ववादी माणसे ही विचार करू शकतात अथवा नाही, याबाबत कोणतेच भाष्य करू इच्छीत नाही. मात्र, शक्य असो वा नसो, करत नाहीत अशी आजवर केवळ शंका बाळगून होतो. त्या शंकेचे आज (सिद्धतेसहित) खात्रीत पर्यवसान झाले, आणि तेही एका स्वयंघोषित हिंदुत्ववाद्याच्याच गृहीतकाच्या आधारावर, याबद्दल परमसंतोष होतो.
नथुराम चे कृत्य नक्कीच
यात गांधींचा काय दोष?
In reply to नथुराम चे कृत्य नक्कीच by jaydip.kulkarni
त्यांनी भारतात जन्म घेतला
In reply to यात गांधींचा काय दोष? by पंगा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
बहुतांश सहमत
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य by सुनील
यावर १०१% सहमती. या वाक्याशी
In reply to बहुतांश सहमत by प्रियाली
या वाक्याशी फारशी सहमती नाही.
In reply to यावर १०१% सहमती. या वाक्याशी by Nile
विरोध करायचा तर वैचारिक