आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग.
पंतप्रधान बिचारे काय करणार.
जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.
मग कोण देशप्रेमी.
आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत.
पुर्वी लाखात घपला असायचा.
मग करोडोत
आता म्हणे हजार करोड वगैरे.
अबबब
वाचने
2426
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
Indianleaks!!!!
होय हा एक चांगला उपक्रम वाटतोय
In reply to Indianleaks!!!! by रानी १३
उपक्रम नक्कीच चांगला आहे, पण...
In reply to होय हा एक चांगला उपक्रम वाटतोय by आत्मशून्य
हम.. मग तूम्ही
In reply to उपक्रम नक्कीच चांगला आहे, पण... by बहुगुणी
कुणाच्या सौ. ने हा चुहे
काळे
'मुश' हजला जायचे नांवही घेत नाहीं!