स्वतंत्र
येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.
स्वातंत्र्योत्तर प्रत्येक दशकाचा विचार केल्यास त्या दशकात काही नक्की घटना घडल्या ज्यात, "आता या देशाचे खरे नाही" असे वाटले:
- ४७-५० फाळणी, हिंसाचार ,आणि गांधी हत्या;
- ५०-६० भाषावार प्रांतरचना (त्यातही द्रविड चळवळ);
- ६०-७० चीनचा हल्ला;
- ७०-८० आणिबाणी;
- ८०-९० इंदीरा हत्या, शहाबानो आणि मंडल (बरोबर चूक हा वाद येथे नाही पण त्यामुळे भडका उडाला इतकेच);
- ९०-२००० ९१ सालातली देशाची आर्थिक स्थिती, काश्मिरी दहशतवादातवाढ, निर्वासीत पंडीतांचा लोंढा, रामजन्मभूमी, मुंबई स्फोट;
- २०००-२०१० अनेक दहशतवादी घटना, नक्षलवादी चळवळ
वाचने
8813
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
परवाना राज
८०-९०
हं
मनमोहन सिंग यांनी आणलेल्या
एवढ्या सगळ्या समस्या असताना
चांगला आढावा
In reply to चांगला आढावा by धनंजय
फारच बचावात्मक विधान
चांगला लेख लिहला आहे .
खट्टा-मीठा
पण अजुन चांगलं होऊ शकत.
In reply to पण अजुन चांगलं होऊ शकत. by शरभ
इस्राइल-नेतृत्वबदल
In reply to इस्राइल-नेतृत्वबदल by नितिन थत्ते
@नितिन सर...
In reply to @नितिन सर... by शरभ
उद्दिष्ट
In reply to उद्दिष्ट by नितिन थत्ते
सहमत
In reply to सहमत by समंजस
कल्पना नाही.
In reply to कल्पना नाही. by नितिन थत्ते
@नितिन सर....
In reply to पण अजुन चांगलं होऊ शकत. by शरभ
तर काय........
In reply to तर काय........ by वेताळ
भारत
जात/ध्म्/शिक्षण
सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्च्युअरिंग आणि स्वातंत्र्य
In reply to सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्च्युअरिंग आणि स्वातंत्र्य by बेसनलाडू
वेळ
In reply to वेळ by चिरोटा
किंचित सहमत | सॉफ्टवेअर टॅलेन्ट | भारतीय बाजारपेठ | संशोधन
In reply to वेळ by चिरोटा
आउटसोर्सिंग सोडाच, देशी बाजारपेठेतही धोक्याची घंटा
चर्चा वाचत आहे.. मला भर
आपली प्रगती निश्चितच चांगली
प्रगती
बैलगाडीपासुन
काहि मुख्य क्षेत्रांत
In reply to काहि मुख्य क्षेत्रांत by ऋषिकेश
@ऋषिकेश
धन्यवाद
१२ ऑक्टोबर २००५ पासून
In reply to १२ ऑक्टोबर २००५ पासून by मदनबाण
महत्वाचा मुद्दा
एवढ्या हजारो-लाखो छोट्या
In reply to एवढ्या हजारो-लाखो छोट्या by अविनाशकुलकर्णी
पूर्वजांचे पुण्य,