येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.
स्वातंत्र्योत्तर प्रत्येक दशकाचा विचार केल्यास त्या दशकात काही नक्की घटना घडल्या ज्यात, "आता या देशाचे खरे नाही" असे वाटले:
- ४७-५० फाळणी, हिंसाचार ,आणि गांधी हत्या;
- ५०-६० भाषावार प्रांतरचना (त्यातही द्रविड चळवळ);
- ६०-७० चीनचा हल्ला;
- ७०-८० आणिबाणी;
- ८०-९० इंदीरा हत्या, शहाबानो आणि मंडल (बरोबर चूक हा वाद येथे नाही पण त्यामुळे भडका उडाला इतकेच);
- ९०-२००० ९१ सालातली देशाची आर्थिक स्थिती, काश्मिरी दहशतवादातवाढ, निर्वासीत पंडीतांचा लोंढा, रामजन्मभूमी, मुंबई स्फोट;
- २०००-२०१० अनेक दहशतवादी घटना, नक्षलवादी चळवळ
प्रतिक्रिया
परवाना राज
८०-९०
हं
मनमोहन सिंग यांनी आणलेल्या
एवढ्या सगळ्या समस्या असताना
चांगला आढावा
फारच बचावात्मक विधान
चांगला लेख लिहला आहे .
खट्टा-मीठा
पण अजुन चांगलं होऊ शकत.
इस्राइल-नेतृत्वबदल
@नितिन सर...
उद्दिष्ट
सहमत
कल्पना नाही.
@नितिन सर....
तर काय........
भारत
जात/ध्म्/शिक्षण
सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्च्युअरिंग आणि स्वातंत्र्य
वेळ
किंचित सहमत | सॉफ्टवेअर टॅलेन्ट | भारतीय बाजारपेठ | संशोधन
आउटसोर्सिंग सोडाच, देशी बाजारपेठेतही धोक्याची घंटा
चर्चा वाचत आहे.. मला भर
आपली प्रगती निश्चितच चांगली
प्रगती
बैलगाडीपासुन
काहि मुख्य क्षेत्रांत
@ऋषिकेश
धन्यवाद
१२ ऑक्टोबर २००५ पासून
महत्वाचा मुद्दा
एवढ्या हजारो-लाखो छोट्या
पूर्वजांचे पुण्य,