एक वेळ गोमातेला धुणं परवडलं पण दोहणं नको, असा सूर ग्रामीण भागात आढळतो.... परंतु आपण शहरी नेटकरी आहोत ना, तेव्हा गोमातेची शुचिता महत्त्वाचीच.
आपली मराठी आपल्याला कामधेनू समान आहे.आजकाल जो तो येतो आणि नुसतं दोहत बसतो... मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय.यावर मिपाच्या सदस्यांनी नक्कीच मंथन करावं अशी अपेक्षा...
वाचने
5682
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला
दोहणेचा
नाही
In reply to दोहणेचा by नितिन थत्ते
तेजोमहालय
In reply to दोहणेचा by नितिन थत्ते
सस्नेह विश
In reply to तेजोमहालय by बिपिन कार्यकर्ते
नीर्मिती
निर्मितीच
In reply to नीर्मिती by प्रकाश घाटपांडे
'नी' आहे हे
In reply to निर्मितीच by आवशीचो घोव्
नाही तुमचा
>> अशावेळी
In reply to नाही तुमचा by शुचि
मराठीची कळकळ
In reply to नाही तुमचा by शुचि
किंवा
In reply to मराठीची कळकळ by प्रियाली
+१
In reply to मराठीची कळकळ by प्रियाली
धू म्हटले की धुवावे
अवं, दासबोध वाचा.....
In reply to धू म्हटले की धुवावे by नेत्रेश
मज्याशि
अच्रत! --
In reply to मज्याशि by ३_१४ विक्षिप्त अदिती
धु धु
घ्या अजुन
शेतकरी
सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध
हायेत ना
In reply to सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध by चित्रगुप्त
छान...
प्रतिसाद
आवो
चर्चा चालू ठेवा...! :)
मराठीची
ते समदं
In reply to मराठीची by पिवळा डांबिस
ही चुचुची कोण?
चुचुची नव्हे चुचु!
In reply to ही चुचुची कोण? by डॉ.श्रीराम दिवटे
चुचु
In reply to चुचुची नव्हे चुचु! by पिवळा डांबिस
सावरकर