अयोध्या राममंदिर संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ?
घोर कलयुग !
वाचने
41146
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
टोकाचा माणूस की भाडोत्री कार्यकर्ता ?
In reply to अन बॅलन्स्ड सी सॉ by माहितगार
हो का ?
In reply to टोकाचा माणूस की भाडोत्री कार्यकर्ता ? by गामा पैलवान
घुसवलेले असू शकतात.
In reply to हो का ? by manguu@mail.com
गंमतच !!
In reply to घुसवलेले असू शकतात. by गामा पैलवान
गा. पै. मोड ऑन :)
In reply to टोकाचा माणूस की भाडोत्री कार्यकर्ता ? by गामा पैलवान
Symposium on Rama, Ramayana
*जे दिसले तेच सांगितले*
असा विचार करणारे लोक असतील...
In reply to *जे दिसले तेच सांगितले* by श्रीगुरुजी
लेख आवडला
In reply to *जे दिसले तेच सांगितले* by श्रीगुरुजी
अश्या सत्याच्या उपासकांची
In reply to *जे दिसले तेच सांगितले* by श्रीगुरुजी
या वाया गेलेल्या संधीने एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ हिंदू व मुसलमानांमधील कट्टरवादीच नाही, तर हे कम्युनिस्ट कट्टरवादीदेखील देशासाठी धोकादायक आहेत.