ग्रहण
ग्रहणाच्या निमित्ताने whatsapp फेसबुक वर अनेक पोस्ट वाचनात आल्या.हे करा,ते करू नका ,गर्भवती स्त्रियांनी घ्यायची काळजी वगैरे वगैरे.....अशा स्वरूपाच्या सगळ्या पोस्ट होत्या...वैज्ञानिक अंगाने या गोष्टींवर कुणी बोलताना दिसत नाही.या सगळ्या गोष्टीना शास्त्रीय आधार किती आहे ?? की लोकांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन असे मेसेज पसरवले जातात?? अशा वेळ खर खोट न करता केवळ बचावात्मक पवित्रा(कशाला उगाच रिस्क) म्हणून अशा रूढी पाळल्या जात आहेत असे लक्षात येते.तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी अधिकाधिक प्रगती होते आहे तशी तशी समाजात अंधश्रद्धा वाढत आहे असे स्पष्ट जाणवते.
प्रतिक्रिया
छे छे! हे सगळं अगदी शंभर
तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी
आमचे अजून ग्रहण सुटले नाही'
https://msblc.maharashtra.gov
धन्यवाद
स्त्रियांना व्यावहारीक शिक्षण
लेख दिसत नाहीत.
इंटरनेट एक्स्लोपरचा वापर केला.
ग्रहणाच्या निमित्ताने
आता शोधणे आले!
काल चंद्रग्रहण असल्याने
काल चंद्रग्रहण असल्याने
काल चंद्रग्रहण असल्याने
काहीही सुरु आहे.
उगाच कायपण !
...असं फर्मान दुर्दैवाने आले
पाचवी.
ओह ओके. हे सगळे माहित नव्हते.
धर्म आणि परंपरावाद्यांचं
काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.
बोला हो....!
प्रणाम !
मित्राचा मित्राला नमस्कार.
हो. अगदी. ग्रहणाच्या काळात
अगं माय गं...!!
ग्रहणात अन्न खाऊ तर नयेच
कालच आमच्या बाबा महाराजांकडे गेलो होतो.....
या परमपूज्य बाबांना
आमचे बाबा महाराज येतील असे वाटत नाही....
सुन रहा है न तू...............रो रहा हु मै..........
ग्रहण चालू असतांना...
आपल्याविषयी पूर्ण आदर ठेवून
मेलो-खपलो-वारलो. उचला आता...
ग्रहण काही नमुने....!!