शहीद शंशाक शिंदे यांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात सरकारकडे आम जनतेकडून जबरदस्त आवाज उठवला असता तर
म्हणूनच बहुधा स्वीकार केला असावा. कारण बाणेदारपणा केल्यावर मीडियाने चार दिवस कौतुक केले असते. पण नंतर आर्थिक आधार द्यायला कोणी येईलच याची खात्री तिला वाटली नसावी. शेवटी आयुष्य त्यांना काढायचे आहे.
अवांतरः आपण काँग्रेस वगैरे लिहिले आहे पण कोणाचेही सरकार असते तरी परिस्थितीत काही फरक पडला नसता.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
प्रतिक्रिया
शहीद शंशाक
परवाना
हो
तात्या लब्बाड