स्काईपवर डायव्होर्स....एका बातमीवर विचारतरंग
लेखनविषय (Tags)
आज लोकसत्ता मध्ये हि बातमी वाचली.आयटी इंजीनियर्स असलेल्या नवराबायको बद्दल.
अगदी न राहवून विषय काढला
सगळं काही forced moves असल्याप्रमाणे एका अपरिहार्य शेवटाकडे (कि नव्या सुरवातीकडे) त्यांचे (वैवाहीक) जिवन गेले.
न तुम बेवफा हो,
न हम बेवफा है,
मगर क्या करे अपनी
राहे जुदा है...
करीयर मधील संधींचं आकाश खुणाऊ लागताच लग्न हे एक लोढणं वाटायला लागतं.आणि जर नवरा त्याला मिळणा-या करीयरसंधीस्थानस्थलांतर सहजपणे करत असला तर आपण का आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे असे बायकोला वाटण्यात काय गैर.
हल्ली संधीस्थानं आंतरराष्ट्रीय असतात,
मग ओढाताण,भावनांची आंदोलने,इगो ची टक्कर(अभिमान पार्ट-3), शेवटी तुटणे.
( आयटी वाल्यांचे अमर्याद कामाचे तास पाहून यांना लग्नाची खरचं गरज आहे का असाच प्रश्न पडतो कि पाॅर्न पाहून यांच भागतं...)
चलो एकबार फिरसे,
अजनभी बन जाये हम दोनो..
सुदैवाने जस्टीस आधुनिक विचारांचे निघालेले दिसताहेत आणि स्काईपवर मुलाखत करुन निर्णय सुनावण्याचा स्तुत्य पायंडा पाडला. ( नो तारीख पे तारीख)
http://www.loksatta.com/pune-news/couple-takes-divorce-through-skype-in-pune-court-1463889/
रोटी कपडा और मकान या गरजा राहिल्याच नाहीत,मन आंतराष्ट्रीय ठिकाणं ,उच्चपगार,क्रेडीटकार्डवर माॅल्स मधे शाॅपींग चे मनसुबे करते का?
प्रेम का ऐसा बंधन है
जो बंध के फिर ना टूटे
अरे नौकरी का है क्या भरोसा आज मिले कल छूटे
कल छूटे
अम्बर पे है रचा स्वयम्वर फिर भी तू घबराये
तेरी दो टकिया दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये,
हाय हाय ये मजबूरी
ये मौसम और ये दूरी
प्रतिक्रिया
_/\_
करार होता
काहीही
अरे भाई
आयटी वाल्यांचे अमर्याद कामाचे
सच्चितानंद आभार