BMc त्रिशंकू निवडणूक कवित्व ,माझा एक ठोकताळा
मुंबई महानगरपालिकेत बहुमत मिळवण्यासाटी काय होईल ?
१) जर शिवसेना भाजप एक झाले ?
विरोधक ह्याचे भांडवल करू शकतात का? तसेच एक मेकाची उणे दुणे ५ वर्षे आइकावें लागतील ,दार वेळी युती तुटे व हे परत येतात ह्याचच प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का ?
२) भाजप काँग्रेस एक झाले तर ?
आता एक बघा
विधानसभा निवडणुकीत आधी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला ,नंतर शिवसेनेने ,आता इथे काँग्रेस आली तर भाजप कोना बरोबरही युती करते असे होईल का ?
३) शिवसेना काँग्रेस
शक्यता खुप कमी आहे ,पण होऊ शकते का ?
४) तिढा जास्त दिवस राहिला परत निवणूक
राजकीय जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे
याद्या
5541
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
१) जर शिवसेना भाजप एक झाले ?
काँग्रेस
In reply to १) जर शिवसेना भाजप एक झाले ? by विशुमित
आप समविचारी पक्षामध्ये मोडतो
In reply to काँग्रेस by वाल्मिकी
मले तरी वाट्टे का बॉ महापौर
सेना + काँग्रेस की भाजपा+ काँग्रेस्स
सेनेने राज्यातील सत्ता सोडली
In reply to सेना + काँग्रेस की भाजपा+ काँग्रेस्स by कपिलमुनी
कोणीही महापौर पद सोडणार नाही
In reply to सेनेने राज्यातील सत्ता सोडली by हतोळकरांचा प्रसाद
भाजपाचा केंद्रीय नेतृत्व
In reply to सेना + काँग्रेस की भाजपा+ काँग्रेस्स by कपिलमुनी
शिवसेना + कॉंग्रेस
काउंटडाऊन
एवढा विनोदी प्रतिसाद
In reply to काउंटडाऊन by रमेश आठवले
+१००००
In reply to एवढा विनोदी प्रतिसाद by कपिलमुनी
=))
In reply to एवढा विनोदी प्रतिसाद by कपिलमुनी
५) इथे पक्षांतर बंदी कायदा
शिवसेना - भाजप
भाजपाचा पूर्वानुभव
In reply to शिवसेना - भाजप by तुषार काळभोर
माझे भाकीत
माझा अंदाज -
भाजपाने
वसेना समजुतदारपणा दाखविणार की
वसेना समजुतदारपणा दाखविणार की पुन्हा पुन्हा वल्गनाच करणार काय माहित !आता उद्याच्या सामना मध्ये बातमी असेल की'भाजपा नामक शायिस्तेखान, शिवसेनेला घाबरुन महापौर पदाच्या शर्यतीतून पळून गेला'
हहपुवा
In reply to वसेना समजुतदारपणा दाखविणार की by प्रसाद_१९८२
याला म्हणतात राजकारण. *भाजप*
दोन सुभाषिते
In reply to याला म्हणतात राजकारण. *भाजप* by सुबोध खरे
यात नक्की काय मास्टरस्ट्रोक
In reply to याला म्हणतात राजकारण. *भाजप* by सुबोध खरे
शिवसेना हा अत्यंत उन्मत्त व
In reply to यात नक्की काय मास्टरस्ट्रोक by श्रीगुरुजी
शिवसेना हा अत्यंत उन्मत्त व आडमुठ्या लोकांचा पक्ष आहे. पारदर्शकता, लोकायुक्त, समिती असल्या गोष्टींना ते काडीचीही किंमत देणार नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीने महापालिका चालवू, तुम्हाला काय करायचेय ते करा असे ते मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान देऊन, आम्हाला आवाज देण्यासाठी तुमच्या बुडात दम नाही असेही ते जाहीरपणे सांगून ते भाजपला खिजवत राहतील. 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी फडणविसांची परिस्थिती होणार आहे. आपल्याला भाजप घाबरला या समजूतीत ते अजून माज करतील आणि शेवटी आपण माघार घेण्याच्या निर्णयाचा भाजपला पश्चाताप होईल.वेगवेगळ्या जिल्हा परीषदांचे अध्यक्षपद भाजपला मिळू नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन अध्यक्षपदे आपापसात वाटून घेणार असल्याच्या बातम्या दाखवित आहेत. हे होणारच होते. शिवसेना दगाबाजी करणार यात कोणालाही शंका नव्हती. मुंबई महापालिकेच्या लढाईत एकतर्फी माघार घेऊन शिवसेनेला रान मोकळे करून दिल्याचा भाजपला नक्कीच पश्चाताप होणार आहे. शिवसेना हा अत्यंत कृतघ्न व उन्मत्त पक्ष असून या पक्षाशी तातडीने संबंध तोडून टाकणे हेच भाजपसाठी फायदेशीर ठरेल. अन्यथा पदोपदी शिवसेनेकडून अडवणूक व विश्वासघात सहन करावा लागेल.महापौर निवडणुकीतून माघार
भाजप चा निर्णय साधा सरळ आहे.
उगाच "अहं" कुरवाळण्यासाठी
In reply to भाजप चा निर्णय साधा सरळ आहे. by सुबोध खरे
मुख्यमंत्र्याच्या ह्या निर्णयाने