१०,००० पाऊले रोजची
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक.
वयाच्या ३८ व्या स्टेप पर्य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते.
१३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर.
वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै. थोडे उपचार इत्यादी घेऊन ३-४ महिने सर्व परत व्यवस्थीत झाले होते. तेव्हा वाचण्यात आले की रोज १०,००० पाऊले चाला व जगा. उत्तम म्हणू शकत नाही कारण आधीच दिले आहे, पण याचा उत्तम फायदा घेतलेल्या अनेक लोकाचे अनुभव वाचले व एका क्शणी ठरवले, रोज २ तास चालायचे तर आहे.
गेली एक वर्ष चालतो आहे रोज ८ किमी ते १० किमी कमीत कमी.
तोटा -
पहिले काही महिने तुमचे वजन कमी होते (जर वजन खूप असेल तर फायदाच आहे)
नशा लागते चालण्याची.
स्वतः मध्ये झालेला बदल पाहण्याची सवय नसेल तर मानसिक त्रास होऊ शकतो. मी कधीच सकाळी ६ वाजता उठत नव्हतो पण चालणे सुरु केल्यावर काही दिवसांनी मला आपोआप सकाळी ६ वाजता जाग येऊ लागली. आधी मी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा उठत असे.
जेवण व नाष्टा आणी इतर सवयी यांना एक उत्तम वेळेची सवय लागली.
तर हे तोटे मान्य असतील तर, चला सुरु करा १०,००० पाऊले रोजची.
प्रतिक्रिया
रोज सलग 2 तास चालते पण मोजुन
लेख आवडला
नुसत्या चालण्याने
नाही
एकदम बरोबर.
तुम्हीतर माझे मोरल पार ठार
मॉरल
ऐकावे जनांचे, करावे मनाचे.
चांगला उपक्रम.
गुड
तरुणपण गेलं वाया आता दुध पिऊन
चांगला सल्ला दिलात काका.
इकडे कोठे मिळाणार या गोष्टी
खूप चालल्याने पाठीच्या
आताच मी हा दिलेला मेसेज येथे
चालणे
चला सुरु करा १०,००० पाऊले
चालण्याने वजन कमी होते का?
रोज २ क्वार्टर डाउन म्हणजे
त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
निओभाऊ, कदाचित राग येईल पण मी
बाडीस
तुम्हा दोघांचे हे मत पटले आहे
१०००० पावले चालतोय यावर मनाचे
निओ भाऊ प्राणी व्यसन करतात का
4 qurter ने पण काही होणार नाही दिवसाला
खुप खुप आभारी आहे. मला या
कोणतंही व्यसन एका क्षणात
डांगे अण्णा
एक सेकंद लागतो, आणि मनाचा
डू आयडी पण घ्यायचा नाही हां!
बरोबर.
दर दिवशी..
वजन कमी असं झालं... दुपारचं जेवण, भात एकदम बंद केल्या मुळे
हायला हे सगळे वजन कमीवाले लोक
आप्पा ..
हांगा आशी..........
माझा अनुभव.
अवॅकाडो/केळं/द्राक्ष मध्ये
हो खूप भूक लागली तरच खातोय.