पानिपत युद्धाबाबत माहिती हवी आहे.
१. नानासाहेब पेशवे जेव्हा सदाशिव भाऊंच्या मदतीला निघाले (त्यांची मदत पोहोचली नाही हा भाग वेगळा) तेव्हा त्यांच्याकडे नक्की किती घोडदळ आणि पायदळ होते.
२. बाजारबुणगे म्हणजे नक्की कोण होते? आणि सोबत भली मोठी फौज असताना त्यांना नेण्याचं कारण काय?
३. दक्षिण दिशेकडून युद्ध लढत असून अब्दालीने त्याचा कुटुंब कबिला युद्ध सुरु झाल्यावर अफगाणिस्तानच्या वाटेला रवाना केला, मग मराठ्यानाही ते शक्य होतं, पण आपण बायका पोर आणि बाजारबुणगे सोबत घेऊन युद्ध लढलो याच कारण काय?
४. असं म्हणतात कि इब्राहीम खान गारदीला पुढे ठेऊन त्याच्या तोफा धडाडू दिल्या असत्या(सुरवातीला त्या पुढेच होत्या नंतर विचुरकर घोडदळ घेऊन पुढे आले आणि तोफांचा मारा बंद पडला) तरी आपण जिंकलो असतो हे खरं आहे का?
५. राघोबादादा जर या युद्ध मोहिमेवर निघाले असते तर निकाल वेगळा लागला असता का?
६. मराठयांच सैन्य(बाजारबुणगे स्त्रिया किती आणि फक्त सैन्य किती) आणि अफगाणांच सैन्य याचा नक्की आकडा किती होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खालील दोन पुस्तकं वाचा:
..
(यथाशक्ती उत्तरे देतोय . काही
बाजारबुगणे म्हणजे फक्त
हा ते पण आहेतच की. पण फक्त
मनोरंजन
तुम्हाला हे प्रश्न पडले असतील
डिट्टो.
:) जसे हे प्रश्नः आग्र्याचा
मी अनेक वर्षांपूर्वी एक(च)
डिपेंडन्ट विसा
उत्तम माहिती मिळत आहे.
हो ना. पेशव्यांची पेढी,
अगदी :)
क्खिक =))
पेशव्यांची पेढी
आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे.
धन्यवाद ... सविस्तर प्रतिसाद
जिओ सतिश पाटिल जिओ,
चर्चा करायला आवडली असती.
खूप धन्यवाद. ह्या
आत्ता वाचला पूर्ण प्रतिसाद .
संदर्भः
अत्यंत सविस्तर व माहितीने
मल्हारराव होळकरांनी हातात
अगदि योग्य
छत्रपती शाहुंनंतर .....
पानिपत युद्धात अब्दालीचेही
एका देशाचा जनक म्हणून ओळखला जातोय तो...
.. सहमत
.....
हा एक
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
पडद्याआडचे पानिपत
कायस्थांची बाजू वरचढ
तसा तो लेख आहेच.