जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?
पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग ‘ इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते व कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते व पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत व संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही तर ते भोगायला जन्म कुठचा ?
आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ? हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता चालता तुम्हाला एक मुंगी दिसली व तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले . किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ?
कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' व दुसरे असते ' प्रेयस कर्म ' . जीवाने कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते व ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे . ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच नाही !
संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....
आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I
जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग हरले I
https://www.blogger.com/blogger.g?blogID=7651279905318854206#editor/tar…
वाचने
19618
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्यनारायणातील साधुवाण्याची
In reply to अनेकदा,कर्म फल वगरे ची अश्या by अत्रुप्त आत्मा
हो...आहे
In reply to सत्यनारायणातील साधुवाण्याची by प्रचेतस
मग आपण त्या कथेचा प्रसार
In reply to हो...आहे by अत्रुप्त आत्मा
हे सगळ तुम्हाला माहीत
In reply to मग आपण त्या कथेचा प्रसार by प्रचेतस
=))
In reply to हे सगळ तुम्हाला माहीत by अत्रुप्त आत्मा
चालु द्या टयार्पिक आत्मकुंथन
In reply to =)) by प्रचेतस
प्रतिवादातून पळवाट. :)
In reply to चालु द्या टयार्पिक आत्मकुंथन by अत्रुप्त आत्मा
'प्रतिवादापासून' असे वाचावे.
In reply to प्रतिवादातून पळवाट. :) by प्रचेतस
मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन!
In reply to 'प्रतिवादापासून' असे वाचावे. by प्रचेतस
खी खी खी =))
In reply to मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन! by अत्रुप्त आत्मा
असा तुमचं तत्वज्ञान सांगतं.
In reply to सत्यनारायणातील साधुवाण्याची by प्रचेतस
तुम्हाला काय वाटत ते सरळ सरळ
In reply to सत्यनारायणातील साधुवाण्याची by प्रचेतस
श्री. अत्रुप्त यांच्या
In reply to तुम्हाला काय वाटत ते सरळ सरळ by दत्ता जोशी
मग तुम्ही खाता , पिता , झोपता
धन्यवाद.
मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन!
खिक्क्क!
In reply to मस्सस्सस्त! येऊ द्या अज्जुन! by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
जन्म-कर्माचे बंधन सुटले
In reply to धन्यवाद by विश्वव्यापी
आभारी आहे .
In reply to जन्म-कर्माचे बंधन सुटले by सस्नेह
मला वाटतं
अगदी बरोबर. सर्व मिमांसा,
In reply to मला वाटतं by आतिवास
+१
In reply to मला वाटतं by आतिवास
आपण सगळ्याला कसे react होतो
एक प्रश्न?
या प्रश्नाचं तर अगदी
In reply to एक प्रश्न? by याॅर्कर
?
अध्यात्मिक उत्तर हवे
मला माहित असते तर
In reply to अध्यात्मिक उत्तर हवे by संदीप डांगे
;-)
In reply to मला माहित असते तर by याॅर्कर
उत्तर
In reply to मला माहित असते तर by याॅर्कर
उत्तर
In reply to मला माहित असते तर by याॅर्कर
अहो, तुम्ही सांगा कि
In reply to उत्तर by विश्वव्यापी
इथे सविस्तर सांगितला
In reply to अहो, तुम्ही सांगा कि by याॅर्कर
नमस्कार विश्वव्यापी ,
धन्यवाद
बुडणार्या माणसाला वाचवून
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु
In reply to बुडणार्या माणसाला वाचवून by स्वप्नांची राणी
प्रश्न निरागस असला तरी
In reply to बुडणार्या माणसाला वाचवून by स्वप्नांची राणी
.प्रश्न निरागस हो
In reply to बुडणार्या माणसाला वाचवून by स्वप्नांची राणी
.प्रश्न निरागस हो
In reply to बुडणार्या माणसाला वाचवून by स्वप्नांची राणी
.प्रश्न निरागस हो
In reply to बुडणार्या माणसाला वाचवून by स्वप्नांची राणी
शेंच्युरी बद्दल श्री
धन्यवाद
In reply to शेंच्युरी बद्दल श्री by जेपी