Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बळ

लेखक कानडा यांनी सोमवार, 10/08/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
तो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो. ती: त्यांनी साथ सोडली म्हणुन काय झाले. माझी आहे ना. तो: गुण जुळत नाहीत गं. तु तरी काय पाप केलय की ही शिक्षा भोगावी? आपल्या मागे कुणी नाही. मग सुटल्यावर तु तरी सुखी राहशील ना. ती: अरे सावली कधी साथ सोडत नसते. तो: आता संपुर्ण आयुष्य अंधारातच जाणार आहे. ती: मी अर्धांगिनी आहे तुझी. आणि मी असतांना कसला अंधार? आता असला काही विचार करु नकोस. जोवर आहे तोवर मी तुझ्या सोबतच आहे. तो: कुठुन आणते गं इतके बळ? ती: तुझ्या आशिर्वादातुन- फक्त इतकाच दे - "अखंड सौभाग्यवती भवः!"

वाचने 2500
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे?

+१

+१

+१

+१

ठीकठाक.

+०

चांगली हे!

कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे हे वेगळं सांगावं लागलं . कथा वाचून ते लक्षात येत नाही . त्यामुळे ० गुण

+1