झालं आता यावरही 'राज'कारण सुरू. मुंबईवरील ह्ल्यानंतर म्हणे शर्मिला ठाकरे यांनी एसएमएस पाठवला की यात मराठी लोकांनीच आपले प्राण दिले आणि मनसेचे कार्यकर्ते लोकांना हरप्रकारे मदत करत आहेत. बातमीत असंही म्हटलंय, हल्ल्यावेळी राज ठाकरे कुठे होते? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वा मदतकार्यात त्यांना पाहिले नाही. याच पोलिस व सैनिकांच्या जीवावर राज ठाकरे निवांत झोपतात. तुम्हाला याविषयी काय वाटतंय?
http://www.latestnewsonline.net/world/amitabh-angry-over-thackeray%E2%8…
वाचने
3402
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
निदान अशा
अरे टार्याभो
'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे'
बिग बि
असे वाचनात आले खरे ...
In reply to बिग बि by परिकथेतील राजकुमार
तो समस
In reply to असे वाचनात आले खरे ... by छोटा डॉन
हे वाचा
प्रतिसाद
चालू द्या..!
कुणाचे
In reply to चालू द्या..! by विसोबा खेचर