ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
तो गांधी बापाच्या खिशातुन पैसे चोरायचा. त्यांचा "आदर्श" ठेवुन हल्लीच्या गांधी लोकांनी सगळ्यान्नाच बाप बनवलय. दिसला बाप की ढाप पैसे..दिसला बाप की ढाप पैसे...बर तो गांधी बाबा सुधारला (?) तरी..हल्लीचे परदेशी गांधी ईटालीयन माफियांना लाजवतील असे वागत आहेत...असो. भेटेलच त्यांनापण पोकळ बांबुनी फटके देणारा बाप.
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
इति.. सम्पूर्ण गान्धी-माझे सत्याचे प्रयोग....स्वता गान्धीजी प्रचन्ड हसले असतील हे वाचुन...उगिचच एव्हडे मोठे आत्मचरित्र लिहिले म्हणुन...
प्रतिक्रिया
अफलातुन....
झकास
लय भारी
लै भारी रे
मस्तचbinarybandya
मस्त
लय भारी...
लय भारी..
भारी..
सहमत
लय भारी....
कौतुक
हसुन हसुन मरायची वेळ आली आहे.
माझे सत्याचे प्रयोग
हाहाहा!!
(No subject)
कं झाला
तेजाला ह्येला मिनी चोल्यान ला
कित्ती वर्षात दादूस आलाच नाही
(No subject)
बाल्या कुटं गेला रे...
:)) :)) :))
मजा आली
कंर बाला तेजायला कुठ गेला बे
हा हा
कुटं हायस र बाला दादूस.....
=))