मुम्बई मधे जे घडले ते एका समाजाने वर्शानुवर्शे , अत्त्यन्त भ्रश्ट, बेजबाब्दार आणि भोन्गळ अशी राज्कीय अणि प्रशासन व्यवस्था सहन केल्या बद्दल मोजलेलि किम्मत आहे.
आता सर्व जण राज्कीय नेत्यान्ना शिव्या घालत आहेत. अर्थात ते योग्यहि आहे. पण त्या बरोबरच अतीशय अकार्यक्शम पणे काम करणार्या प्रशासकीय अधिकर्यान विशयी कोणीच काहि बोलताना दिसत नाहि. वास्तवीक हे अधिकारि,( सगळे नाहि त पण त्यातले बरेच), हे भ्रश्ट अस्तात आणि स्वताहाला राज्कारण्यान्चे गुलाम बनवून घेण्यात धन्न्यता मानतात.
त्यात किरण बेदि किन्वा हेमन्त करकरे एखादेच निघतआत. बाकि सगळे एका माळेचे मणि. आपण या भ्रश्ट अधिकार्यान विरुद्ध आवाज का उठवत नाहि?
का सोडतोय यान्ना?
लेख वाचला आणी कधि काळी वाचलेले "For The World I Am An Atheist.....But For God I Am The Loyal Opposition." हे वाक्य का कोणास ठाउक झटकन आठवले !
मनोगत फारच छान आहे, आणी पहिल्या पासुन आम्ही बुवा कर्ण आणी सुयोधनाच्या (दुष्ट लोक दुर्योधन म्हणतात) पक्षातले त्यामुळे वाचताना अजुनच मज्जा आली. खुप दिवस इच्छा आहे कि कर्ण आणी सुयोधनावर लिहावे, लवकरच लिहिन आता.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
प्रतिक्रिया
मानल बुवा
यान्ना का सोडतायत ?
सुंदरच !
हम्म!!
धन्यवाद!!!