आता या सर्व भारतीय नेत्यामध्ये काहीच दम राहिलेला नाही. अरे आता माझ्यासारख्या मानसाकढे देशाचे नेतेपद द्या मग पाहा कुठ्ल्या कुठे देशाला घेवुन जातो ते. भ्रस्ट्राचारी नेते आता हळुहळु मावळुन जातील आणि इमानदार आणि देशप्रेमी लोक पुढे येवुन देशाला पुढे घेवुन जातील, सुरुवात मी केलेली आहे तुमचे काय?
या आणि सामील व्हा आदर्श भारत बन्वण्यासाठी हतभार लावा
जय हिन्द
प्रतिक्रिया
नवीन नेता
कणखर नेतृत्व