✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपण हे युद्ध जिंकलो की हरलो? - चांगला लेख

स
सातारकर यांनी
Sat, 11/29/2008 - 11:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3158 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
स्वप्निल.. Sat, 11/29/2008 - 12:21 नवीन

चांगला लेख!

लेख मस्त आहे.. अवांतरः व्ययक्तिक मतः ह्यासाठी एक नविन धागा सुरु करणे पटत नाही..खफचा वापर केलेला चांगला.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
ब
बबलु Sat, 11/29/2008 - 12:26 नवीन

सुहास फडके

सुहास फडके यांचा अतिशय परखड लेख. फारच छान. अतिशय योग्य लिहिलंय. हा लेख छापल्याबद्दल म.टा. विषयी आदर वाटतोय. ....बबलु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/29/2008 - 13:40 नवीन

लेख ठिक वाटला

लेख ठिक वाटला.. लेख वाचून संपल्यावर हाती फारसे काहि लागले नाहि असे वाटले मात्र आपण काल-परवातरी हरलो हेर खरेच :( -( :( ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/29/2008 - 13:57 नवीन

भारतीय

भारतीय सैन्याचा विजयच झाला आहे असे मी म्हणेन.. कारण - भारतीय सैन्यातील निवृत्त तोफखाना अधिकारी असलेले आपल्या मिपाचेच एक सभासद अशोक गोडबोले यांच्याशी काल चर्चा करताना ते असं म्हणाले की ताज, नरीमन भवन, आणि ओबेरॉय येथे लपलेल्या अतिरेक्यांना खणून काढणे हा अतिशोयोक्ति वाटेल परंतु भारतीय कमांडोजकरता तो अक्षरश: १० मिनिटांचा खेळ होता! तरीही केवळ आतल्या बंधकांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांनी चिकाटीने, होता होईल तो जितक्या बंधकांना वचवता येईल तितक्यांना वाचवून ही ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत.. अर्थात, आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, तसेच सागरी सुरक्षा व्यवस्था यांची मात्र ही हार आहे असेच म्हणावे लागेल. ही अतिरेकी मंडळी इथे आली केव्हा, एवढा प्रचंड दारुगोळा त्यांनी सोबत आणला केव्हा, सगळं प्लॅनिंग केव्हा अन् कसं केलं याचा आपल्या अंतर्गत यंत्रणेला थांगपत्ताही लागू नये ही हारच म्हणावी लागेल.. असो, शून्य इच्छाशक्ति असलेल्या राजकारण्यांमुळे ढिल्या पडलेल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमुळे भारतीय सैन्याला विनाकारण ताण पडला आणि १० मिनिटांच्या कामाकरता सैन्याचे बहुमोल ६० तास खर्ची झाले याचे मात्र वाईट वाटते..! आपला, (भारतीय सैन्याचा अभिमानी) तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 11/30/2008 - 06:04 नवीन

खरे आहे तात्या..

भारतीय संघराज्य या व्यवस्थेने हे युध्द हरले पण भारतीय सैन्यदलानी मात्र भारताची अब्रू वाचवली आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रथमेश गोखले Sat, 11/29/2008 - 17:47 नवीन

युद्ध जिंकलो की हारलो

या लेखावरील माझी प्रतिक्रिया 'तिथेच' पहावी.
  • Log in or register to post comments
स
सत्यवादी Sun, 11/30/2008 - 05:20 नवीन

हल्ले झालेली ठिकाणे

Image removed. सौजन्य बीबीसी - सत्यवादी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा